News Bharati

महाराष्ट्र

पशु संवर्धन योजना : व्यवस्थापनातील त्रुटी असतील तर योजनेवर अपयशाचा ठपका का?

वर्धा जिल्ह्यातील दोन लाभार्थ्यांच्या अनुभवाच्या आधारे शासनाच्या पशुपालन योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. संबंधित लाभार्थ्यांना आर्थिक नुकसान झाले, ही बाब निश्चितच गंभीर आहे. मात्र, अशा काही घटनांवरून संपूर्ण योजना अपयशी ठरवणे किंवा त्यासाठी थेट सरकारलाच जबाबदार धरणे योग्य ठरणार नाही. पशुपालन हा अत्यंत कौशल्यपूर्ण आणि सातत्याने लक्ष देण्याचा व्यवसाय आहे. केवळ दोन गायी मिळाल्या […]

पशु संवर्धन योजना : व्यवस्थापनातील त्रुटी असतील तर योजनेवर अपयशाचा ठपका का? Read More »

‘शरिया कायदा हवाय? तर मग जेथे तो लागू आहे त्या देशात जा’ – नितेश राणे

भारतात कुराण लागू करण्याच्या इस्लामिक मागण्यांवरून भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी टीकास्त्र सोडले असून, समान नागरी कायद्याला (UCC) विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे, असे त्यांनी म्हटले आहे. सध्या सुरू असलेल्या विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्रातही समान नागरी कायदा (UCC) लागू केला जाईल, अशी घोषणा राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केली. विधानसभेत बोलताना कदम यांनी सांगितले की,

‘शरिया कायदा हवाय? तर मग जेथे तो लागू आहे त्या देशात जा’ – नितेश राणे Read More »

नव्या महाराष्ट्राची स्वप्ने

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सोमवारचा दिवस एका नव्या पर्वाची नांदी ठरणारा आहे. आज म्हणजे सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे, परंतु दोन्ही सभागृहांचे चित्र बदललेल्या महाराष्ट्राच्या नव्या राजकीय वास्तवाची प्रकर्षाने जाणीव करून देणारे आहे. गेल्या काही काळातील प्रचंड राजकीय उलथापालथीनंतर आज सत्ताधारी महायुतीकडे अभूतपूर्व आणि निर्विवाद असे संख्याबळ आहे. याउलट, कधीकाळी सभागृह डोक्यावर घेणारे

नव्या महाराष्ट्राची स्वप्ने Read More »

महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांची डिजिटल क्रांती

पनवेल तालुक्यातील वहाळ येथील ‘पीएम श्री’ जिल्हा परिषद शाळेत अत्याधुनिक ‘आयडियल सेंटर डिजिटल लॅब’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन झाले. या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्र्यांनी एक अतिशय धाडसी आणि वास्तवावर आधारित विधान केले: \”आज मी पूर्ण खात्रीने सांगू शकतो की, महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शाळा या ९० टक्के खाजगी शाळांपेक्षा अधिक चांगल्या दर्जाचे शिक्षण देत

महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांची डिजिटल क्रांती Read More »

सहकारी संस्थांतील गैरव्यवहारामुळे शेतकरी सावकारांच्या दावणीला

महाराष्ट्राची सहकार चळवळ ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाते. स्वातंत्र्यानंतर शेतकरी आणि ग्रामीण नागरिकांना खासगी सावकारांच्या पिळवणुकीतून मुक्त करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, पतसंस्था, साखर कारखाने, दूध संघ आणि विविध सहकारी संस्थांचे जाळे उभे करण्यात आले. या संस्थांमुळे शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज, पीककर्ज आणि आर्थिक सुरक्षितता उपलब्ध झाली. मात्र गेल्या काही दशकांत सहकार क्षेत्रात आर्थिक

सहकारी संस्थांतील गैरव्यवहारामुळे शेतकरी सावकारांच्या दावणीला Read More »

महिला शेतकऱ्यांना मिळणार सन्मान आणि समान वाटा

भारतीय शेतीव्यवस्थेत महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. पेरणी, निंदणी, कापणी, पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि शेती व्यवस्थापन अशा जवळपास प्रत्येक कामात महिलांचा मोठा सहभाग असतो. मात्र, प्रत्यक्ष शेती करूनही जमिनीची मालकी त्यांच्या नावावर नसल्याने त्यांना अधिकृतपणे \”शेतकरी\” म्हणून मान्यता मिळत नाही. परिणामी पीक कर्ज, पीक विमा, कृषी अनुदान, नुकसान भरपाई, किसान क्रेडिट कार्ड आणि विविध शासकीय योजनांच्या

महिला शेतकऱ्यांना मिळणार सन्मान आणि समान वाटा Read More »

उच्च शिक्षणातील महिला नेतृत्वाला बळ; राज्य शासनाचा ‘नारीदृष्टी’ उपक्रम सुरू

उच्च शिक्षण क्षेत्रात महिलांचे नेतृत्व विकसित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ‘नारीदृष्टी’ हा विशेष उपक्रम सुरू केला आहे. महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या पाच दिवसीय निवासी कार्यक्रमाचा उद्देश महिला प्राध्यापकांना शैक्षणिक नेतृत्व, संशोधन, व्यवस्थापन आणि धोरणनिर्मितीच्या क्षेत्रात अधिक सक्षम करणे हा आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते

उच्च शिक्षणातील महिला नेतृत्वाला बळ; राज्य शासनाचा ‘नारीदृष्टी’ उपक्रम सुरू Read More »

महाविद्यालयीन प्रवेश अर्जांमध्ये ‘एकल पालकांचे अपत्य’ प्रवर्ग; महाराष्ट्राचा पुढाकार

महाविद्यालयीन प्रवेश अर्जांमध्ये ‘एकल पालकांचे अपत्य’ हा स्वतंत्र प्रवर्ग समाविष्ट करण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव वरवर पाहता एक प्रशासकीय बदल वाटू शकतो. परंतु प्रत्यक्षात तो बदलत्या भारतीय कुटुंबव्यवस्थेची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या नव्या सामाजिक वास्तवाची दखल घेणारा महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. आजही आपल्या शैक्षणिक व्यवस्थेतील बहुतांश फॉर्म, नियम आणि प्रक्रिया पारंपरिक कुटुंब रचनेभोवतीच फिरताना दिसतात. वडील,

महाविद्यालयीन प्रवेश अर्जांमध्ये ‘एकल पालकांचे अपत्य’ प्रवर्ग; महाराष्ट्राचा पुढाकार Read More »

शांततेची चाहूल आणि महाराष्ट्राचे भवितव्य

जागतिक राजकारणाच्या पटावर पश्चिम आशियातील तणाव जेव्हा जेव्हा टोकाला जातो, तेव्हा त्याचे थेट पडसाद केवळ जागतिक राजकीय वर्तुळातच उमटत नाहीत, तर जागतिक अर्थव्यवस्थेच्या धमन्याही त्यामुळे आकुंचन पावतात. अमेरिका आणि इराण यांच्यातील प्रदीर्घ, धुमसता संघर्ष संपूर्ण जगाला चिंतेच्या गर्तेत ढकलत होता. त्यामुळे आता शांततेच्या दिशेने पडणारी पावले ही केवळ अमेरिका व इराण यांच्यातली तडजोड ठरत नाही.

शांततेची चाहूल आणि महाराष्ट्राचे भवितव्य Read More »

जमिनीखालून बोगदा आणि कोस्टल रोड: घोडबंदर रोड  ₹२२,६११ कोटींचा प्रकल्प

मुंबई महानगर प्रदेशातील -MMR अत्यंत महत्त्वाच्या आणि वेगाने विकसित होणाऱ्या उपनगरांमध्ये ‘ठाणे’ शहराचा वरचा क्रमांक लागतो. आणि या ठाणे शहराची आर्थिक, सामाजिक आणि भौगोलिक जीवनवाहिनी म्हणजे ‘घोडबंदर रोड’ . साधारण २० किलोमीटर लांबीचा हा मार्ग केवळ ठाण्याला मुंबईच्या पश्चिम उपनगरांशी (बोरिवली, मीरा-भायंदर) जोडत नाही, तर तो दक्षिण भारताला गुजरात आणि उत्तर भारताशी जोडणारा एक अत्यंत

जमिनीखालून बोगदा आणि कोस्टल रोड: घोडबंदर रोड  ₹२२,६११ कोटींचा प्रकल्प Read More »