News Bharati

महाराष्ट्र

पुणे महापौरपदी मंजुषा नागपुरे, तर उपमहापौरपदी परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड

पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या रिक्त असलेल्या महापौर आणि उपमहापौर पदाचा सस्पेन्स अखेर संपला आहे. महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या मंजुषा नागपुरे यांची, तर उपमहापौरपदी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे. विरोधी पक्षांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महायुतीचा विजय सुकर झाला. पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात आज […]

पुणे महापौरपदी मंजुषा नागपुरे, तर उपमहापौरपदी परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड Read More »

HSC Exam 2026: विद्यार्थ्यांच्या भवितव्याची परीक्षा! १० फेब्रुवारीपासून राज्यात बारावीचा रणसंग्राम सुरू

महाराष्ट्र : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा वळणबिंदू मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेला (HSC Exam 2026) उद्या, मंगळवार दि. १० फेब्रुवारी पासून सुरुवात होत आहे. राज्यातील हजारो विद्यार्थी या ‘अग्निपरीक्षेला’ सामोरे जाणार आहेत. परीक्षेचे वेळापत्रकसुरुवात: १० फेब्रुवारी २०२६ वेळ: सकाळचे सत्र (सकाळी ११ ते २:००) आणि

HSC Exam 2026: विद्यार्थ्यांच्या भवितव्याची परीक्षा! १० फेब्रुवारीपासून राज्यात बारावीचा रणसंग्राम सुरू Read More »

PM मोदींनी सामायिक केले प्रेरणादायी सुभाषित; विद्यार्थ्यांमधील प्रतिभेवर व्यक्त केला ठाम विश्वास

दिल्ली : \”आपले विद्यार्थी असामान्य प्रतिभेने संपन्न आहेत आणि त्यांच्यामध्ये आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्याची पूर्ण क्षमता आहे,\” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर लिहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला आहे. त्यांनी नमूद केले की, परीक्षा पे चर्चाचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमता आणि कौशल्यांचा वैयक्तिक वाढ आणि यशासाठी अर्थपूर्ण वापर कसा करावा, यावर मार्गदर्शन करणे हा आहे.

PM मोदींनी सामायिक केले प्रेरणादायी सुभाषित; विद्यार्थ्यांमधील प्रतिभेवर व्यक्त केला ठाम विश्वास Read More »

\”णमोकार भूमी मानवतेचा संदेश देणारी प्रेरणाभूमी ठरेल\”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नाशिक : मानवी मूल्य, मानवतेचा संदेश देणारी णमोकार भूमी समाजाला प्रेरणा देणारी ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. चांदवड तालुक्यात मालसाणे येथील णमोकार तीर्थ येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सव पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्रभू श्रीराम यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या भूमीत

\”णमोकार भूमी मानवतेचा संदेश देणारी प्रेरणाभूमी ठरेल\”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन Read More »

नाशिकच्या औद्योगिक विकासाला मिळणार ‘विमान’ वेग! ओझर विमानतळ विस्तारीकरणाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

नाशिक : विमान प्रवास आता चैनीची नव्हे, तर आवश्यक गरज झाली आहे. विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे नाशिकच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा औद्योगिक विकासात भरारी घेईल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित ओझर विमानतळ नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे बांधकाम व विस्तारीकरणाचे भूमिपूजन ओझर विमानतळ येथे

नाशिकच्या औद्योगिक विकासाला मिळणार ‘विमान’ वेग! ओझर विमानतळ विस्तारीकरणाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन Read More »

\”विवेकानंदांच्या विचारातून समाजाच्या व्यथा दूर करा\”; ‘अनुलोम’च्या व्यासपीठावरून मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन

नाशिक : देशविकासासाठी समर्पणाची भावना खूप महत्वाची आहे. अनुलोमचे स्वयंसेवक याच भावनेतून काम करीत आहेत ही खूप सुंदर आणि मोलाची गोष्ट आहे. स्वामी विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे आजही समाजातील ज्या व्यथा आहे त्या दूर करण्याचे काम अनुलोमच्या माध्यमातून करू शकतो. चांगली समाजनिर्मिती ही तुमच्या कामाची प्रेरणा असावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अनुगामी लोकराज्य अभियानाच्या

\”विवेकानंदांच्या विचारातून समाजाच्या व्यथा दूर करा\”; ‘अनुलोम’च्या व्यासपीठावरून मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन Read More »

१२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांवर कोणाची सत्ता? दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार

महाराष्ट्र : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. जिल्हा परिषदेच्या ७३१ आणि पंचायत समित्यांच्या १,४६२ जागांसाठी झालेल्या या लढतीला ग्रामीण महाराष्ट्राची ‘मिनी विधानसभा’ मानले जात आहे. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून, दुपारपर्यंत सत्तेचे पहिले स्पष्ट कल समोर येतील. प्रमुख ठळक मुद्दे:जागांची संख्या: जिल्हा परिषद

१२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांवर कोणाची सत्ता? दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार Read More »

\”दुटप्पी हिंदुत्वाला मुंबईत स्थान नाही!\”; रितू तावडेंच्या निवडीनंतर अमीत साटम यांची टोलेबाजी

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी रितू तावडे यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर भाजपने आता ठाकरे गटाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमीत साटम यांनी एक सविस्तर ट्विट करत, \”मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठीच होईल\” हा दिलेला शब्द भाजपने पूर्ण केल्याचे म्हटले आहे. तसेच, उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाशी तडजोड केल्याची टीका करत त्यांनी मुंबईकरांच्या निकालाचा

\”दुटप्पी हिंदुत्वाला मुंबईत स्थान नाही!\”; रितू तावडेंच्या निवडीनंतर अमीत साटम यांची टोलेबाजी Read More »

१२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्या; पाहा दुपारी १.३० वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी

मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेच्या ७३१ तर पंचायत समित्यांच्या १,४६२ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. एकूण ७, ४३८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दुपारी १:३० वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, संपूर्ण राज्यात सरासरी ३७.९४ टक्के इतके मतदान झाले आहे. जिल्हा

१२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्या; पाहा दुपारी १.३० वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी Read More »

नितेश राणेंचा शब्द खरा ठरला! मुंबई महापौरपदासाठी रितू तावडेंचे नाव येताच राणेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा होताच राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. भाजपचे आमदार, मंत्री नितेश राणे यांनी नेहमीच्या आक्रमक शैलीत ट्विट करत विरोधकांवर निशाणा साधला आहे. \”मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठीच होईल,\” हा आपला शब्द खरा ठरल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. गेल्या काही दिवसांपासून मुंबईचा महापौर मराठी

नितेश राणेंचा शब्द खरा ठरला! मुंबई महापौरपदासाठी रितू तावडेंचे नाव येताच राणेंची पहिली प्रतिक्रिया Read More »