News Bharati

महाराष्ट्र

\”कोणाच्याही मनात शंका राहू नये\”; अजित पवारांच्या निधनाबाबतच्या ‘घातपाता’च्या आरोपावर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असताना, आता या प्रकरणाला नवे वळण लागले आहे. त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी हा केवळ अपघात नसून १०० टक्के ‘घातपात’ असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. या गंभीर आरोपाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी \”कोणाच्याही मनात शंका असेल […]

\”कोणाच्याही मनात शंका राहू नये\”; अजित पवारांच्या निधनाबाबतच्या ‘घातपाता’च्या आरोपावर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान Read More »

संघाचा कार्यक्रम, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि राज ठाकरेंची टीका; कोश्यारींनी काढला मनसे प्रमुखांना चिमटा

नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षानिमित्त मुंबईतील वरळी डोम येथे झालेल्या कार्यक्रमावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या सोहळ्याला सलमान खान, रणबीर कपूर आणि विकी कौशल यांसारख्या दिग्गज कलाकारांनी लावलेल्या हजेरीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सडकून टीका केली होती. या टीकेला आता राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना

संघाचा कार्यक्रम, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि राज ठाकरेंची टीका; कोश्यारींनी काढला मनसे प्रमुखांना चिमटा Read More »

उद्धव ठाकरेंचा ‘विचार, वारसा आणि सत्ता’ गेली! भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा राहुल गांधींच्या ‘युती’वर घणाघात

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या युतीवर जोरदार निशाणा साधला आहे. \”राहुल गांधींसोबतची युती म्हणजे राजकीय बुडीत खाते आहे,\” असे म्हणत उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांची अवस्था \”हम तो आपको भी लेके डूबेंगे सनम\” अशी झाल्याचा टोला

उद्धव ठाकरेंचा ‘विचार, वारसा आणि सत्ता’ गेली! भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा राहुल गांधींच्या ‘युती’वर घणाघात Read More »

२३ फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन; अर्थसंकल्प ६ मार्च रोजी

मुंबई : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे मुंबईत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सोमवार, २३ फेब्रुवारी ते बुधवार, २५ मार्च २०२६ पर्यत निश्चित करण्यात आले आहे. ६ मार्च रोजी अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे, असा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

२३ फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन; अर्थसंकल्प ६ मार्च रोजी Read More »

‘हिंद दी चादर’ शहीदी समागमासाठी प्रशासन सज्ज; वाहतूक, पार्किंग व रेल्वे व्यवस्थेचे सूक्ष्म नियोजन

नवी मुंबई : ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर’ यांच्या 350 व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी खारघर, सेक्टर 29 येथील ओवे मैदानावर आयोजित भव्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक, पार्किंग आणि नागरिकांच्या सोयीसुविधांचे सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना विभागीय महसूल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्या. कार्यक्रमस्थळी येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती

‘हिंद दी चादर’ शहीदी समागमासाठी प्रशासन सज्ज; वाहतूक, पार्किंग व रेल्वे व्यवस्थेचे सूक्ष्म नियोजन Read More »

\”ज्यांच्या भूमिका पंचवार्षिक योजनेसारख्या बदलतात, त्यांना संघ कधीच कळणार नाही\”; रविंद्र चव्हाणांचा राज ठाकरेंवर घणाघात

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमावरून सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप शिगेला पोहोचले आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संघाच्या कार्यक्रमातील मान्यवरांच्या उपस्थितीवर आणि सरसंघचालकांच्या विधानावर केलेल्या टीकेला आता भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. \”ज्यांच्या भूमिका पंचवार्षिक योजनेप्रमाणे बदलतात, त्यांना संघाचा तपस्वी प्रवास कधीच समजणार नाही,\” अशा बोचऱ्या

\”ज्यांच्या भूमिका पंचवार्षिक योजनेसारख्या बदलतात, त्यांना संघ कधीच कळणार नाही\”; रविंद्र चव्हाणांचा राज ठाकरेंवर घणाघात Read More »

प्रशासकीय सुधारणांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील प्रशासकीय कामकाजात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी शासनाने ‘जीपीआर 2.0’ हा महत्त्वाकांक्षी प्रशासकीय सुधारणा उपक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्राच्या या अभिनव उपक्रमाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विशेष कौतुक करत देशातील इतर राज्यांनाही याच धर्तीवर कार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या प्रशासकीय सुधारणांचा प्रत्यक्ष लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने व प्रभावीपणे

प्रशासकीय सुधारणांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश Read More »

चंद्रपुरात भाजपच्या संगीता खांडेकर महापौर; एमआयएम आणि वंचितच्या भूमिकेने काँग्रेसचा घात?

चंद्रपूर : अत्यंत नाट्यमय घडामोडी, फोडाफोडीचे राजकारण आणि अटीतटीच्या संघर्षानंतर चंद्रपूर महानगरपालिकेवर अखेर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या संगीता खांडेकर यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा अवघ्या एका मताने पराभव करत महापौरपदाची खुर्ची काबीज केली. या विजयासाठी भाजपने शिवसेना (उबाठा) गटाशी हातमिळवणी करत सत्तेचा नवा ‘चंद्रपूर फॉर्म्युला’ यशस्वी केला आहे. संख्याबळाचे गणितएकूण ६६ सदस्य

चंद्रपुरात भाजपच्या संगीता खांडेकर महापौर; एमआयएम आणि वंचितच्या भूमिकेने काँग्रेसचा घात? Read More »

जिल्हा परिषदांवर भाजपचा ‘महाविजय’! मविआचा पुन्हा एकदा धुव्वा

मुंबई : राज्यातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी, लातूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या ‘मिनी विधानसभा’ मानल्या जाणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व गाजवत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. बहुतांश जिल्ह्यांत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून, महायुतीने राज्यातील ग्रामीण भागावर आपली पकड पुन्हा

जिल्हा परिषदांवर भाजपचा ‘महाविजय’! मविआचा पुन्हा एकदा धुव्वा Read More »

महाराष्ट्रात ७०,००० पदांची भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने; मुख्यमंत्र्यांचा पारदर्शकतेवर भर

मुंबई : राज्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून, लवकरच राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवली जाणार आहे. राज्यात जवळपास ७०,००० हून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार असून, यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सुमारे ५०,००० पदे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील २०,००० पदांचा समावेश असणार आहे. भरती प्रक्रिया राबविताना आवश्यक कौशल्ये,

महाराष्ट्रात ७०,००० पदांची भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने; मुख्यमंत्र्यांचा पारदर्शकतेवर भर Read More »