News Bharati

महाराष्ट्र

मुंबई महापौर निवडणूक २०२६ : भाजपकडून रितू तावडे महापौर तर शिवसेनेचे संजय घाडी उपमहापौर पदाचे उमेदवार

मुंबई : आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेवर (BMC) तब्बल २९ वर्षांनंतर भारतीय जनता पक्षाचा महापौर विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी आज (७ फेब्रुवारी २०२६) अधिकृतपणे रितू तावडे यांच्या नावाची महापौरपदासाठी घोषणा केली. महायुतीमधील जागावाटपानुसार उपमहापौरपद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देण्यात आले असून, संजय शंकर घाडी […]

मुंबई महापौर निवडणूक २०२६ : भाजपकडून रितू तावडे महापौर तर शिवसेनेचे संजय घाडी उपमहापौर पदाचे उमेदवार Read More »

विदर्भाला समृद्ध व संपन्न बनवू – नितीन गडकरी

नागपूर : गडचिरोली ते वाशिम अशा विदर्भातील सर्व जिल्ह्यांमधील गरिबी, बेरोजगारी दूर करून या भागाला समृद्ध व संपन्न करण्याचे स्वप्न असून ते पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी येत्या 5 वर्षात विदर्भात 5 लाख रोजगार निर्मिती करण्यात येईल असे प्रतिपादन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्यात 7.5

विदर्भाला समृद्ध व संपन्न बनवू – नितीन गडकरी Read More »

विदर्भ आता ‘इंडस्ट्रियल पॉवरहाऊस’; ऑटोमोबाईल ते ग्रीन स्टीलपर्यंत गुंतवणुकीचा पाऊस, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

नागपूर : गडचिरोली येथे जगातील सर्वात मोठे ग्रीन स्टील हब, नागपुरात सोलर मॉड्युल आणि अमरावतीमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले पडली आहेत. निर्मिती आणि सेवा क्षेत्रात विदर्भाची घोडदौड सुरु आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीसोबत झालेल्या सामंजस्य करारातून नागपूरमध्ये ऑटोमोबाईल उद्योगाचे पदार्पण झाले आहे, या सर्व प्रयत्नांतून येत्या ५ वर्षांत

विदर्भ आता ‘इंडस्ट्रियल पॉवरहाऊस’; ऑटोमोबाईल ते ग्रीन स्टीलपर्यंत गुंतवणुकीचा पाऊस, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा Read More »

\”मी मित्र गमावलाय…\”; एकनाथ शिंदेंची संवेदनशीलता, यंदा वाढदिवस साजरा करणार नाही

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि राज्यावर ओढवलेले दु:ख पाहता, उपमुख्यमंत्र्यांनी हा संवेदनशील निर्णय घेतला असून कार्यकर्त्यांना कोणताही सोहळा न करण्याचे आवाहन केले आहे. एकनाथ शिंदे यांचे ट्विट जसेच्या तसे:\”राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

\”मी मित्र गमावलाय…\”; एकनाथ शिंदेंची संवेदनशीलता, यंदा वाढदिवस साजरा करणार नाही Read More »

नाशिक मनपावर महायुतीचा झेंडा! हिमगौरी आडके महापौर तर विलास शिंदे उपमहापौरपदी बिनविरोध

नाशिक : नाशिक महानगरपालिकेतील (NMC) सत्तास्थापनेचा सस्पेन्स अखेर संपला असून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांची युती झाली आहे. भाजपच्या हिमगौरी आडके यांची महापौरपदी, तर शिवसेना शिंदे गटाचे विलास शिंदे यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. महापालिकेच्या सभागृहात आज सकाळी ही निवड प्रक्रिया अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. निवडणूक निकालानंतर भाजपला स्पष्ट बहुमत

नाशिक मनपावर महायुतीचा झेंडा! हिमगौरी आडके महापौर तर विलास शिंदे उपमहापौरपदी बिनविरोध Read More »

राज्यसभा निवडणूक : महायुतीला ६ तर मविआला केवळ १ जागा? शरद पवारांच्या उमेदवारीचा सस्पेन्स वाढला!

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. येत्या २ एप्रिल रोजी राज्यसभेच्या सात जागा रिक्त होत असून, विधानसभेतील बदललेल्या संख्याबळामुळे यावेळी महायुतीचे पारडे जड दिसत आहे. विशेष म्हणजे, २०२० मध्ये चार जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीला (MVA) आता केवळ एका जागेवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. कोणाची मुदत संपतेय? (२ एप्रिल २०२६)निवृत्त

राज्यसभा निवडणूक : महायुतीला ६ तर मविआला केवळ १ जागा? शरद पवारांच्या उमेदवारीचा सस्पेन्स वाढला! Read More »

मुंबईत ‘पल्स’ वैद्यकीय परिषद! मुख्यमंत्री फडणवीसांचे महाराष्ट्राला ‘वेलनेस ब्रँड’ बनवण्याचे उद्दिष्ट

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत होणाऱ्या ‘PULSE’ जागतिक वैद्यकीय परिषदेच्या तयारीसंदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राला वेलनेस आणि वैद्यकीय पर्यटन क्षेत्रात जागतिक नेतृत्व करणारा ब्रँड म्हणून उभे करण्याचे, तसेच बल्क ड्रग पार्क्स आणि स्टार्टअप्समध्ये अधिकाधिक गुंतवणूक आकर्षित करण्याचे निर्देश दिले. जिओ वर्ल्ड सेंटर मुंबई, येथे 27 व 28

मुंबईत ‘पल्स’ वैद्यकीय परिषद! मुख्यमंत्री फडणवीसांचे महाराष्ट्राला ‘वेलनेस ब्रँड’ बनवण्याचे उद्दिष्ट Read More »

सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती वैध की अवैध? सुनील तटकरे स्पष्टच सागीतलं

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अजितदादांच्या रिक्त जागी सुनेत्रा पवार यांची झालेली नियुक्ती घटनात्मकदृष्ट्या अवैध असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. या तांत्रिक वादावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महत्त्वाची स्पष्टीकरणे दिली आहेत. अंजली दमानिया यांनी दोन मुख्य

सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती वैध की अवैध? सुनील तटकरे स्पष्टच सागीतलं Read More »

नाशिक महाकुंभ २०२६ : आखाड्यांमधील विकासकामांचा श्रीगणेशा; साधू-संतांच्या सुविधांसाठी शासन कटिबद्ध – गिरीश महाजन

त्र्यंबकेश्वर : आगामी ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर महाकुंभ २०२६’ च्या तयारीने आता वेग घेतला आहे. या जागतिक दर्जाच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, त्र्यंबकेश्वर येथील विविध आखाड्यांमध्ये करण्यात येणाऱ्या विकासकामांचे भूमिपूजन आणि शुभारंभ मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. महाकुंभासाठी येणाऱ्या लाखो साधू-महंतांना उत्तम सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी बोलताना गिरीश

नाशिक महाकुंभ २०२६ : आखाड्यांमधील विकासकामांचा श्रीगणेशा; साधू-संतांच्या सुविधांसाठी शासन कटिबद्ध – गिरीश महाजन Read More »

भविष्यातील पुणे शहराची गरज लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : वेगाने होत असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे पुणे शहर व परिसर गुंतवणुकीचे आकर्षण बनले आहे. त्यामुळे पुणे शहर व परिसरात औद्योगिकरण वाढत आहे. नागरीकरणाचा वेगही गतिमान आहे, अशा परिस्थितीत भविष्यातील पुणे शहराची गरज लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विमानतळासाठी भूसंपादन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कालमर्यादेत

भविष्यातील पुणे शहराची गरज लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »