News Bharati

भाजपा

स्थगिती सरकार गेल्यानंतर, गती-प्रगतीचं सरकार महाराष्ट्राने गेल्या दोन-सव्वा दोन वर्षात बघितलं – देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रातील राज्यपालांनी केलेल्या काही नियुक्त्यांवर स्थगितीची मागणी हायकोर्टाने फेटाळली आहे. या पार्श्वभूमीवर, माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या सरकारच्या गती आणि प्रगतीवर प्रकाश टाकला आहे. फडणवीस म्हणाले, \”स्थगिती सरकार गेल्यानंतर, महाराष्ट्राने गती-प्रगतीचं सरकार बघितलं आहे. गेल्या दोन ते सव्वा दोन वर्षांत, महायुती सरकारने जनतेच्या विकासासाठी जो असामान्य वेग व प्रगती दाखवली […]

स्थगिती सरकार गेल्यानंतर, गती-प्रगतीचं सरकार महाराष्ट्राने गेल्या दोन-सव्वा दोन वर्षात बघितलं – देवेंद्र फडणवीस Read More »

राज्यपाल नामनियुक्त सात सदस्यांचा शपथविधी

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी राज्यपाल नामनियुक्त सात सदस्यांचा आज शपथविधी झाला. विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात उपसभापती नीलम गोऱ्हे या नवनियुक्त आमदारांना सदस्यत्वाची शपथ दिली. चित्रा वाघ, विक्रांत पाटील, धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड, पंकज भुजबळ, इद्रिस इलियास नाईकवाडी, हेमंत पाटील आणि मनीषा कायंदे या सात सदस्यांची राज्यपालांकडून विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा१. चित्रा वाघ२. विक्रांत

राज्यपाल नामनियुक्त सात सदस्यांचा शपथविधी Read More »

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ₹५४२२ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ ऑक्टोबर २०२४ रोजी, गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे ₹५४२२ कोटींच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला. हा सोहळा शेतकरी हिताच्या विविध योजनांच्या सुरूवातीला समर्पित होता, ज्यामध्ये धापेवाडा उपसा सिंचन योजना यांचा समावेश होता. या सोहळ्यादरम्यान, फडणवीस यांनी सांगितले की, \”हे विकास कामे महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाचे आहेत आणि हे शेतकऱ्यांच्या

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ₹५४२२ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन Read More »

डॉ. केतकी पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात केला ‘कन्या सन्मान’

जळगाव : जळगाव (Jalgaon) शहरात भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकी पाटील (Dr. Ketki Patil) यांच्या संकल्पनेतून आणि बाल भीम व्यायाम शाळा मित्र मंडळ, आंबेडकर नगर, जुने जळगाव यांच्या सहकार्याने जुने जळगावात ९ ऑक्टोबर बुधवार रोजी ‘कन्या सन्मान’ (Kanya Sanman) कार्यक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरात घेण्यात आला. या प्रसंगी उपस्थित कन्याचे पाय धुवून

डॉ. केतकी पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात केला ‘कन्या सन्मान’ Read More »

ही दोस्ती भुलायची नाय…मित्राच्या बंदोबस्ताला मित्र…

‘दोस्ती भुलायची नाय’…धडाकेबाज चित्रपटातील लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांच्यावर चित्रीत हे गाणे काल बऱ्याच लोकांना आठवले. श्री मुरलीधर मोहोळ केंद्र सरकारमध्ये सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री म्हणून नियुक्त आहेत. सामान्य माणसातील एक असे आपल्या कामाचे स्वरुप, कुठलाही बडेजाव न राखता आपल्या तालमीतील मित्राला ओळख दाखवणे आणि आपल्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस मित्राच्या गळ्यात पडणे

ही दोस्ती भुलायची नाय…मित्राच्या बंदोबस्ताला मित्र… Read More »

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन कटीबद्ध – चंद्रकांत पाटील

मराठवाड्यातील मराठा(Maratha) समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मराठवाड्यात क्रांतीसुर्य स्व. अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नावाने एक नवीन महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय काल मराठा आरक्षण(Maratha Reservation) आणि सुविधा यासाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. https://x.com/ChDadaPatil/status/1843709453515870630/photo/1 सह्याद्री अतिथीगृहात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीला महसूल

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन कटीबद्ध – चंद्रकांत पाटील Read More »

हम साथ साथ है.. म्हणणारे …आता हम तुम्हारे है कौन?

हम साथ साथ है.. म्हणणारे …आता हम तुम्हारे है कौन? अशी विरोधकांची स्थिती झाली आहे. हरियाणा(Haryana) आणि जम्मू आणि काश्मिरच्या(Jammu and Kashmir) निवडणूकीने हे फेक नरेटिव्ह ब्रेक केला असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी आज नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना केले. विरोधक भाजपावर आगपाखड करण्यासाठी आणि कोंडीत पकडण्यासाठी तयार होते मात्र या निकालाने त्यांची पंचाईत

हम साथ साथ है.. म्हणणारे …आता हम तुम्हारे है कौन? Read More »

देवा भाऊ जो बोलता है, वो करता है – देवेंद्र फडणवीस

देवा भाऊ जो बोलता है, वो करता है, और जो नहीं बोलता, वो डेफिनेटली करता है’ अशा भाषेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली. मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथे मंगळवेढा उपसा सिंचन योजना, पंढरपूर एमआयडीसी, तामदर्डी येथील बंधाऱ्याचे भूमिपूजन व राष्ट्रीय महामार्ग १६६ पर्यंतच्या जोडणाऱ्या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते

देवा भाऊ जो बोलता है, वो करता है – देवेंद्र फडणवीस Read More »

लोकसभेत काँग्रेसने केलेल्या खोटारडेपणाचा जनता बदला घेण्याशिवाय राहणार नाही- चंद्रशेखर बावनकुळे

हरयाणा विधानसभेच्या (Haryana Assembly Election) निवडणुकीत  काँग्रेसचा (Congress) खोटारडेपणा उघडा पडला, अशी प्रतिक्रीया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी दिली आहे.  देशात २०२९पर्यंत भाजपाचं सरकार असल्याने आता राज्यालाही डबल इंजिन सरकारची गरज असल्याचं हरयाणाच्या आणि जम्मू काश्मीरच्या जनतेला कळून चुकलं आहे. असं ते म्हणाले. महाराष्ट्रातही महायुतीला भरघोस मतं मिळतील आणि डबल इंजिन सरकार येईल, अशी

लोकसभेत काँग्रेसने केलेल्या खोटारडेपणाचा जनता बदला घेण्याशिवाय राहणार नाही- चंद्रशेखर बावनकुळे Read More »

अक्कलकोट महाराष्ट्राचा शेवटचा नव्हे, पहिला तालुका – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोलापूर : ‘पूर्वी अक्कलकोट (Akkalkot) हा महाराष्ट्राचा शेवटचा तालुका मानला जायचा परंतु आम्ही ही भूमिका बदलली, आता महाराष्ट्राची सुरुवात अक्कलकोटपासून होत आहे,’ असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलय. दरम्यान, अक्कलकोट, सोलापूर विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे आज सोलापूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिपूजन केले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित लाडक्या बहिणींशी आणि भावांशी

अक्कलकोट महाराष्ट्राचा शेवटचा नव्हे, पहिला तालुका – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »