News Bharati

Vinayak A

७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते मिथुन चक्रवर्तींना ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार

नवी दिल्ली : 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात (70th National Film Awards) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना ‘दादासाहेब फाळके जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विज्ञान भवनात 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री […]

७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते मिथुन चक्रवर्तींना ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार Read More »

विकासपर्व महाराष्ट्राचे : ७६४५ कोटी रुपयांच्या कामांची पायाभरणी आणि लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते उद्या ९ ऑक्टोबर रोजी राज्यात ७ हजार ६४५ कोटी रुपयांहन अधिक किंमतीच्या विविध प्रकल्पांच्या कामांची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये नागपूर व शिर्डी विमानतळ येथील कामांचे भूमिपूजन आणि राज्यातील नवीन 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथील

विकासपर्व महाराष्ट्राचे : ७६४५ कोटी रुपयांच्या कामांची पायाभरणी आणि लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते Read More »

देवा भाऊ जो बोलता है, वो करता है – देवेंद्र फडणवीस

देवा भाऊ जो बोलता है, वो करता है, और जो नहीं बोलता, वो डेफिनेटली करता है’ अशा भाषेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली. मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथे मंगळवेढा उपसा सिंचन योजना, पंढरपूर एमआयडीसी, तामदर्डी येथील बंधाऱ्याचे भूमिपूजन व राष्ट्रीय महामार्ग १६६ पर्यंतच्या जोडणाऱ्या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते

देवा भाऊ जो बोलता है, वो करता है – देवेंद्र फडणवीस Read More »

लोकसभेत काँग्रेसने केलेल्या खोटारडेपणाचा जनता बदला घेण्याशिवाय राहणार नाही- चंद्रशेखर बावनकुळे

हरयाणा विधानसभेच्या (Haryana Assembly Election) निवडणुकीत  काँग्रेसचा (Congress) खोटारडेपणा उघडा पडला, अशी प्रतिक्रीया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी दिली आहे.  देशात २०२९पर्यंत भाजपाचं सरकार असल्याने आता राज्यालाही डबल इंजिन सरकारची गरज असल्याचं हरयाणाच्या आणि जम्मू काश्मीरच्या जनतेला कळून चुकलं आहे. असं ते म्हणाले. महाराष्ट्रातही महायुतीला भरघोस मतं मिळतील आणि डबल इंजिन सरकार येईल, अशी

लोकसभेत काँग्रेसने केलेल्या खोटारडेपणाचा जनता बदला घेण्याशिवाय राहणार नाही- चंद्रशेखर बावनकुळे Read More »

कोथरूड विधानसभा मतदारसंघ : अमोल बालवडकर पक्ष सोडणार?

पुणे – पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघ (Kothrud Assembly Constituency) हा भाजपाचा (BJP) बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच धर्तीवर पूर्वी मेधा कुलकर्णी यांचं तिकीट कापून ती जागा चंद्रकांत पाटील यांना देण्यात आली. आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील झाले. आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच स्थानिक नेते आपापलं ब्रॅंडिग करताना दिसत आहेत. अनेक इच्छूक उमेदवार रिंगणात

कोथरूड विधानसभा मतदारसंघ : अमोल बालवडकर पक्ष सोडणार? Read More »

अक्कलकोट महाराष्ट्राचा शेवटचा नव्हे, पहिला तालुका – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोलापूर : ‘पूर्वी अक्कलकोट (Akkalkot) हा महाराष्ट्राचा शेवटचा तालुका मानला जायचा परंतु आम्ही ही भूमिका बदलली, आता महाराष्ट्राची सुरुवात अक्कलकोटपासून होत आहे,’ असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलय. दरम्यान, अक्कलकोट, सोलापूर विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे आज सोलापूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिपूजन केले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित लाडक्या बहिणींशी आणि भावांशी

अक्कलकोट महाराष्ट्राचा शेवटचा नव्हे, पहिला तालुका – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळून आर्थिक समृद्धी साधावी; चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

अमरावती : ‘इतर नगदी पिकांपेक्षा रेशीम शेतीतून (Sericulture) जादा उत्पन्न शक्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळून आर्थिक विकास साधावा,’ असे आवाहन अमरावती चे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले. नियोजन भवन येथे छत्रपती संभाजी नगर व अमरावती विभागातील उत्कृष्ट रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा रेशीमरत्न पुरस्कार 2023 चे वितरण करण्यात आले. यावेळी कै. वसंतराव

शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळून आर्थिक समृद्धी साधावी; चंद्रकांत पाटील यांचे आवाहन Read More »

लोकशाहीचा सन्मान…महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत संविधान भवन

आगामी काळात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत संविधान भवन (samvidhan Bhavan) उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत केली. विरोधक संविधानाबद्दल सामान्य नागरिकांची दिशाभूल करत आहेत. नागरिकांच्या मनातील हा संभ्रम दूर व्हावा, याकरता संविधान भवनाच्या माध्यमातून वास्तव स्थितीची माहिती करून देण्यात येईल असं रिजिजू म्हणाले. केंद्र आणि राज्य

लोकशाहीचा सन्मान…महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत संविधान भवन Read More »

जम्मू काश्मीर, हरियाणामधील जनता ठरवते आहे…राजकीय भवितव्य

जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये (Jammu Kashmir and Haryana) प्रत्येकी 90 जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, आतापर्यंत हाती आलेल्या मोजणीनुसार, जम्मू काश्मीरमध्ये 27 जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स पक्ष 42 जागांवर पुढे आहे. हरियाणामध्ये भाजप 49 जागांवर, तर कॉंग्रेस 35 जागांवर आघाडीवर आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर या मतमोजणीचा

जम्मू काश्मीर, हरियाणामधील जनता ठरवते आहे…राजकीय भवितव्य Read More »

देवेंद्र फडणवीसांनी 24 गावांना पाणीपुरवठ्याचे आश्वासन पूर्ण केले

सोलापूर : पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील (Pandharpur Assembly Constituency) 24 गावांचा पाण्याचा प्रश्न खूप बिकट बनलेला होता. या 24 गावात दुष्काळी परिस्थिती होती. आपण यापूर्वी या 24 गावांना पाणी देण्याचा शब्द दिलेला होता, तो आज पूर्ण होत असल्याचे समाधान आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांनी केले. आंधळगाव तालुका मंगळवेढा येथे आयोजित महाराष्ट्र कृष्णा

देवेंद्र फडणवीसांनी 24 गावांना पाणीपुरवठ्याचे आश्वासन पूर्ण केले Read More »