News Bharati

Vinayak A

विशाळगडाच्या मुक्तीसाठी पायथ्याशी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केली महाआरती

जिहादी लँड माफियांच्या ताब्यातून विशाळगड मुक्त करावा या मागणी साठी काल हजारो उत्साही हिंदू तरुण ऐतिहासिक विशाळगड किल्ल्याच्या पायथ्याशी जमले होते. जय भवानी जय शिवाजी तसेच आई भवानी शक्ती दे, विशाळगडाला मुक्ती दे अशा घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी बोलताना जगतगुरु संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ह.भ.प. शिरीष महाराज मोरे म्हणाले की […]

विशाळगडाच्या मुक्तीसाठी पायथ्याशी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केली महाआरती Read More »

वट पौर्णिमा: पती पत्नीतील प्रेमाच्या नात्याचा सण; वट सावित्रीची कथा आणि व्रत

वट सावित्री व्रत, ज्याला वट पौर्णिमा असेही म्हणतात, हा हिंदू विवाहित महिलांनी साजरा केला जाणारा एक सण आहे. ज्येष्ठ (मे-जून) महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी येणारे हे पवित्र व्रत पती-पत्नीमधील चिरस्थायी प्रेम आणि वचनबद्धतेचे उदाहरण आहे. सावित्री आणि सत्यवान यांची कथा:राजा अश्वपती हे परोपकारी शासक होते, परंतु ते निपुत्रिक असल्याने ते दुःखी होते. म्हणून त्यांनी सूर्यदेवाची उपासना

वट पौर्णिमा: पती पत्नीतील प्रेमाच्या नात्याचा सण; वट सावित्रीची कथा आणि व्रत Read More »

वाराणसी मध्ये पुन्हा नरेंद्र मोदीच खासदार; तब्बल इतक्या मतांनी विजयी

वाराणसी : उत्तर प्रदेशच्या वाराणसी लोकसभा मतदार संघाच्या लढतीकडे संपूर्ण देशाचे नव्हे तर जगाचे लक्ष लागले आहे. या ठिकाणी नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले. त्यांच्याविरोधात उत्तर प्रदेश काँग्रेस प्रमुख अजय राय आणि बसपा नेते अथर जमाल लारी होते. दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी मात्र आपला गड कायम राखला आहे. त्यांनी वाराणसी येथून विजयी

वाराणसी मध्ये पुन्हा नरेंद्र मोदीच खासदार; तब्बल इतक्या मतांनी विजयी Read More »

कॉँग्रेसचा डाव, हिंदूंवर घाव  

कॉँग्रेसची धोरणे आता ‘मतपेढीच्या राजकारणापालिकडे’ गेली आहेत. कॉँग्रेस नेत्यांची गेल्या काही दिवसातील वक्तव्ये लक्षात घेतली, तर पक्षाच्या मनात राजकारणापालिकडे काही आहे का, असाच संशय निर्माण होतो. हे Design आंतरतराष्ट्रीय आहे का, असा सवाल  निर्माण झाला आहे. मतदारांनी यांची गंभीर दखल घेतली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉँग्रेसवर अर्थसंकल्पाबाबत केलेला आरोप गंभीर आहे. याकडे केवळ निवडणुकीतील

कॉँग्रेसचा डाव, हिंदूंवर घाव   Read More »

भारताने केली चौफेर प्रगती: म्हणून देशाला पुन्हा हवे आहेत नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात अनेक लक्षणीय गोष्टी घडल्या. आपल्या देशाची चौफेर प्रगती झालीच, पण आंतरराष्ट्रीय क्षेत्रातही भारताचा दबदबा वाढला, म्हणून देशाला पुन्हा मोदी हवे आहेत.

भारताने केली चौफेर प्रगती: म्हणून देशाला पुन्हा हवे आहेत नरेंद्र मोदी Read More »

संत एकनाथ महाराज: शांतीब्रह्माची आध्यात्मनिष्ठ सामाजिक समरसता!

भारतीय समाजाला विचारांचे फार मोठे देणे संत एकनाथांनी दिले. संत एकनाथ महाराज षष्ठीनिमित्त त्यांच्या विचारांची ही ओळख.

संत एकनाथ महाराज: शांतीब्रह्माची आध्यात्मनिष्ठ सामाजिक समरसता! Read More »

मतदानाच्या दिवशी सुटी देणे बंधनकारक

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी लोकसभा मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुटी देण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

मतदानाच्या दिवशी सुटी देणे बंधनकारक Read More »

वसंतोत्सव आणि भारतीय परंपरा – भाग १

वसंत म्हणजे निसर्गाचा उत्सवी आनंदसोहळा. या काळात येणाऱ्या उत्सवी दिवसांची प्रेरणा मिळते निसर्गातूनच. वसंतोत्सव आणि भारतीय परंपरा यांची ओळख करून देणारी ही लेखमाला. वसंत म्हणजे ॠतूचक्रामधील सुरुवातीचा ऋतू ! शिशिरातील पानगळतीनंतर मोहोर, नवपालवी देणारा ऋतू – त्या अर्थाने चैतन्य, नव-जीवन आणणारा ऋतू. म्हणूनच तो सर्वकालीन सर्वप्रिय असावा. भारतासारख्या अतिविशाल देशात, प्राकृतिक वैविध्यामुळे, निरनिराळ्या दिनदर्शिकांनुसार वसंत

वसंतोत्सव आणि भारतीय परंपरा – भाग १ Read More »