News Bharati

Vinayak A

गुजर आणि लेवा पाटील समाजासाठी महायुती सरकारने घेतला मोठा निर्णय

गुजर आणि लेवा पाटील समाजाच्या प्रगतीसाठी मोठा उल्लेखनीय पाऊल उचलण्यात आला आहे. या समाजांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे.समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी हे महामंडळ विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असेल. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत अतिशय महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आर्थिक विकास महामंडळाचा निर्णय घेण्यात आला, विशेष करून मराठवाड्यातील समाज आहेत, गुजर समाज, लेवा पाटील समाज आहे, […]

गुजर आणि लेवा पाटील समाजासाठी महायुती सरकारने घेतला मोठा निर्णय Read More »

महाराष्ट्रातील MBBS चे विद्यार्थी लवकरच घेऊ शकणार मराठीत शिक्षण;मोदींची घोषणा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात एक नवीन आणि महत्वाची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार, महाराष्ट्रातील MBBS च्या उमेदवारांना लवकरच मराठी भाषेत शिक्षण घेता येणार आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आहे, जेणेकरून त्यांना इतर भाषांच्या संकोचाशिवाय वैद्यकीय शिक्षण पूर्ण करता येईल. मोदी यांनी ही घोषणा केल्यानंतर महाराष्ट्र

महाराष्ट्रातील MBBS चे विद्यार्थी लवकरच घेऊ शकणार मराठीत शिक्षण;मोदींची घोषणा Read More »

रतन टाटा यांना ‘भारत रत्न’ देण्याची मागणी करणारा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर.

प्रसिद्ध उद्योगपती रतन नवल टाटा यांचं काल रात्री मुंबईमध्ये निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. १९९१ पासून त्यांनी टाटा समूहाचं अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती.त्यांचे भारताच्या प्रगती मध्ये आणि भारताच्या विकासामध्ये मोलाचे योगदान आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान करत महायुती सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत रतन टाटा यांना ‘भारत रत्न’ देण्याचा प्रस्ताव मंजूर

रतन टाटा यांना ‘भारत रत्न’ देण्याची मागणी करणारा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर. Read More »

भारताचे खरे रत्न हरवले…

भारतीय उद्योग (Indian Industry) जगताचा ठसा जागतिक प्रतलावर उमटवणारे भारताचे खरे रत्न उद्योगपती, दानवीर, टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष रतनजी नवल टाटा (Ratan Naval Tata) यांना भावपूर्ण श्रद्धांजली. प्रत्येक भारतीयाच्या मनाला चटका लावणारे हे एक्झिट खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या मनापर्यंत विविध मार्गाने पोहोचले आहे.   अशा व्यक्तिमत्वाचा जीवनप्रवास जाणून घेऊया – भारतीय उद्योग जगताचा ठसा जागतिक

भारताचे खरे रत्न हरवले… Read More »

नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनिल केदार यांच्या अडचणीत वाढ… चौकशीसाठी समन्स

नागपूर जिल्हा बँक (Nagpur Jilha Bank)घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे नेते सुनिल केदार (Sunil Kedar) यांना चौकशी समितीकडून समन्स बजावण्यात आला आहे. चौकशी अधिकारी न्या. जे. एन. पटेल यांनी सुनील केदार यांच्यासह संबधित पक्षकारांना समन्स बजावले आहेत. सदर चौकशी नागपूरच्या रवी भवन येथील सभागृहात होणार असून येत्या 14, 15, 16 आणि 17 ऑक्टोबरला स्वतः किंवा वकिलामार्फत चौकशीसाठी

नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनिल केदार यांच्या अडचणीत वाढ… चौकशीसाठी समन्स Read More »

पद्म विभूषण रतन टाटा यांचं निधन

मुंबई – प्रसिद्ध उद्योगपती रतन नवल टाटा यांचं काल रात्री मुंबईमध्ये निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. गेले काही दिवस ते उपचारांसाठी ब्रीच कॅंडी रूग्णालयात अॅडमिट होते. १९९१ पासून त्यांनी टाटा समूहाचं अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. सकाळी १०.३० पासून त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी एन.सी.पी.ए मध्ये ठेवण्यात येणार आहे. दुपारी ३.३० वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

पद्म विभूषण रतन टाटा यांचं निधन Read More »

आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भारतीय महिला टेबल टेनिस संघाने जिंकले काँस्य पदक

आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२४ मध्ये भारतीय महिला संघाने इतिहास रचला आहे. या स्पर्धेत पहिल्यांदाच त्यांनी काँस्य पदक जिंकले. भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये जपानला १-३ असा पराभव स्वीकारला. या मध्ये मनिका बत्राने सात्सुकी ओडोला ३-० असे हरवले आणि भारतीय संघाने जपानला १-३ ने पराभूत केले. या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय महिला टेबल टेनिस संघाने आपल्या प्रतिभेचा

आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भारतीय महिला टेबल टेनिस संघाने जिंकले काँस्य पदक Read More »

राज्यातील योजना कायम राहणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्याची आर्थिक परिस्थिती मजबूत असल्याने लाडकी बहीणसह(Ladki Bahin Yojana) कोणतीही योजना बंद करण्यात येणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज दिली. पिंपरी-चिंचवड शहरातल्या विकासकामांचे भूमीपूजन,  उद्घाटन आणि लोकार्पण त्यांनी केलं, त्यावेळी ते बोलत होते. राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याचं सांगून  देशात सर्वात जास्त वस्तू आणि सेवा कर महाराष्ट्रातून मिळतो, असं त्यांनी

राज्यातील योजना कायम राहणार – उपमुख्यमंत्री अजित पवार Read More »

नागरिकांना मिळणारं आरोग्य कवच आणखी मजबूत होणार – मंत्री प्रतापराव जाधव

सामान्य माणसांना आरोग्य (Health facility) सुविधा चांगल्या पध्दतीने उपलब्ध व्हावी या उद्देशाने वैद्यकीय क्षेत्रात विविध स्तरावर प्रयत्न होत आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत(Mahatma Jyotiba Phule Jan Aarogya Yojana) मिळणारं आरोग्य कवच आता प्रति कुटुंब प्रति वर्ष दीड लाख रुपयांवरून ५ लाख रुपयांपर्यंत वाढलं आहे असं केंद्रीय आयुष आरोग्य आणि  कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव

नागरिकांना मिळणारं आरोग्य कवच आणखी मजबूत होणार – मंत्री प्रतापराव जाधव Read More »

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन कटीबद्ध – चंद्रकांत पाटील

मराठवाड्यातील मराठा(Maratha) समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मराठवाड्यात क्रांतीसुर्य स्व. अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नावाने एक नवीन महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय काल मराठा आरक्षण(Maratha Reservation) आणि सुविधा यासाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. https://x.com/ChDadaPatil/status/1843709453515870630/photo/1 सह्याद्री अतिथीगृहात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीला महसूल

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन कटीबद्ध – चंद्रकांत पाटील Read More »