News Bharati

इतिहास

हिंदु साम्राज्य दिवस: हिंदु अस्मितेचा जागर

आजच्या बदलत्या जागतिक आणि सामाजिक समीकरणांमध्ये जेव्हा आपण एकात्मतेच्या आणि राष्ट्रीय अस्मितेच्या गप्पा मारतो, तेव्हा साडेतीनशे वर्षांपूर्वी रायगडावर झालेला शिवराज्याभिषेक सोहळा आपल्याला एका नव्या ऊर्जेने प्रेरणा देतो. इतिहास केवळ पुस्तकात बंद करून ठेवण्यासाठी नसतो, तर तो वर्तमानातून भविष्याकडे वाटचाल करताना दीपस्तंभाप्रमाणे काम करतो. यंदा येत्या २७ जूनला तिथीने- ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला साजरा होणारा ‘हिंदू साम्राज्य […]

हिंदु साम्राज्य दिवस: हिंदु अस्मितेचा जागर Read More »

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी: अखंड भारताचे शिल्पकार आणि राष्ट्रवादाचे प्रेरणास्थान

२३ जून १९५३ रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश कोणत्याही सत्तेसाठी, पदासाठी किंवा राजकीय फायद्यासाठी नव्हता, तर भारताची एकता कमकुवत करणाऱ्या एका घटनात्मक व्यवस्थेला आव्हान देण्यासाठी होता. दुर्दैवाने, ते तिथून कधीही जिवंत परतले नाहीत. आज सात दशकांहून अधिक काळ उलटून गेल्यावरही त्यांचे हे सर्वोच्च बलिदान कोट्यवधी भारतीयांना प्रेरणा देत आहे आणि

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी: अखंड भारताचे शिल्पकार आणि राष्ट्रवादाचे प्रेरणास्थान Read More »

युगपुरुष शाहू महाराज: आधुनिक भारताच्या सामाजिक समरसतेचे आद्यप्रणेते 

आधुनिक भारताच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक जडणघडणीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे (१८७४–१९२२) स्थान अद्वितीय आहे. २६ जून, शाहू महाराजांची जयंती. हा दिवस केवळ एका राजाचा जन्मदिवस नसून, शतकानुशतके उपेक्षित राहिलेल्या आणि मानवी अधिकारांपासून वंचित ठेवलेल्या दलित, बहुजन आणि भटक्या विमुक्त जमातींच्या उद्धारकर्त्याचा सन्मान करण्याचा दिवस आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाराजांच्या या अतुलनीय योगदानाचा गौरव

युगपुरुष शाहू महाराज: आधुनिक भारताच्या सामाजिक समरसतेचे आद्यप्रणेते  Read More »

कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा आता ‘डिजिटल’ रूपात

भारतातील ऐतिहासिक वास्तू, मंदिरे आणि किल्ले हे आपल्या सांस्कृतिक स्मृतीचे जतन करणारे जिवंत पुरावे आहेत. काळ बदलत असताना या वारशाचे सादरीकरण करण्याच्या पद्धतीही बदलत आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने इतिहास अधिक सुलभ, आकर्षक आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न देशभर सुरू आहेत. अशाच प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या (ASI) मुंबई मंडळाने कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर येथील कोपेश्वर

कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा आता ‘डिजिटल’ रूपात Read More »

अहिल्यानगरचे ‘दायमाबाद’: महाराष्ट्रातील ५ हजार वर्षांपूर्वीचे एक प्राचीन शहर

आज आपण ज्याला प्रगती, तंत्रज्ञान आणि शहरीकरण म्हणतो, त्याची सुरुवात महाराष्ट्रात हजारो वर्षांपूर्वीच झाली होती. अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील प्रवरा नदीच्या काठावर वसलेले ‘दायमाबाद’ हे याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. साधारण ७४ एकरपेक्षा जास्त जागेवर पसरलेली ही वसाहत म्हणजे त्या काळातील एक \”महानगर\” किंवा प्रादेशिक राजधानीच होती. पुरातत्व शास्त्रज्ञांना येथे जमिनीखाली एकावर एक अशा ५ वेगवेगळ्या

अहिल्यानगरचे ‘दायमाबाद’: महाराष्ट्रातील ५ हजार वर्षांपूर्वीचे एक प्राचीन शहर Read More »

शिवाजी कोण होता? वरून डाव्या पुरोगाम्यांमध्ये कलह!

मार्क्सवासी कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी १९८८ साली आपल्या एकांगी वाममार्गी दृष्टीकोनातून लिहिलेल्या \”शिवाजी कोण होता?\”  या पुस्तकाच्या, शरद अष्टेकर यांच्या मधुश्री प्रकाशनने केलेल्या पुनर्मुद्रणावरून उठलेल्या गदारोळावर हसावे की रडावे हेच सामान्य जनतेला कळेनासे झाले आहे. मुळात शरद अष्टेकर यांनी आपणही पुरोगामी असल्यामुळे. कॉपीराईट नसतानाही हे पुस्तक पीडीएफ वरून छापल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. वास्तविक शरद अष्टेकर

शिवाजी कोण होता? वरून डाव्या पुरोगाम्यांमध्ये कलह! Read More »

किल्ले विशाळगड उरूस आणि अतिक्रमण वाद: हिंदूची भूमिका आणि ऐतिहासिक अस्मितेचा संघर्ष

छत्रपती शिवाजी महाराज, नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या अलौकिक पराक्रमाचा आणि बलिदानाचा साक्षीदार असलेला कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक ‘किल्ले विशाळगड’ सध्या धार्मिक आणि कायदेशीर संघर्षाचे केंद्र बनला आहे. गडावरील हजरत पीर मलिक रेहान मीरा साहेब दर्ग्यातील उरूस, तिथे होणारी प्राण्यांची कत्तल आणि गेल्या काही दशकांत झालेले प्रचंड बेकायदेशीर अतिक्रमण यांमुळे हा वाद केवळ स्थानिक

किल्ले विशाळगड उरूस आणि अतिक्रमण वाद: हिंदूची भूमिका आणि ऐतिहासिक अस्मितेचा संघर्ष Read More »

सुवर्णदुर्ग किल्ल्यावर हुल्लडबाजांना हटकल्याने दोन हिंदू तरुणांवर जीवघेणा हल्ला; हर्णे परिसरात तणाव

ऐतिहासिक सुवर्णदुर्ग किल्ल्यावर मद्यपान व धूम्रपान करणाऱ्या मुस्लिम हुल्लडबाजांना हटकल्यामुळे दोन हिंदू युवकांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना हरणे येथे घडली. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून बुधवारी रात्री स्थानिक बाजारपेठेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. महाराष्ट्राचा इतिहास आणि अस्मिता येथील गडकिल्ल्यांशी घट्ट जोडलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर राजवटींनी उभारलेले हे

सुवर्णदुर्ग किल्ल्यावर हुल्लडबाजांना हटकल्याने दोन हिंदू तरुणांवर जीवघेणा हल्ला; हर्णे परिसरात तणाव Read More »

शिवरायांचे पाईक: दुर्गमहर्षी गो. नी. दांडेकर

सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात भटकणारे, मराठी माणसाच्या मनामध्ये आदराचे स्थान असणारे एक अवलिया म्हणजे गोपाळ नीळकंठ दांडेकर ऊर्फ ‘आप्पा’. एक कादंबरीकार, चरित्रकार, प्रवासवर्णनकार, इतिहास-संशोधक, दुर्गप्रेमी अशी विविधांगी ओळख असणारे गो.नी.दा. यांचे चरित्र म्हणजे सर्व शिवभक्तांसाठी एक प्रेरणा आहे. त्यांच्या उरात होती छत्रपति शिवाजी महाराजांविषयी निस्सीम भक्ती, लेखनात प्रासादिक गोडवा आणि पायात होते भटकंतीचे बळ! बालपण आणि भटकंती

शिवरायांचे पाईक: दुर्गमहर्षी गो. नी. दांडेकर Read More »

‘राजा शिवाजी’च्या निर्मितीला मुख्यमंत्र्यांची साथ!

रितेश देशमुख यांनी निर्मित, दिग्दर्शित आणि अभिनित केलेला ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर गाजतो आहे. हा मूळ मराठी चित्रपट हिंदीत तर गेला आहेच; पण आता तो अनेक दक्षिण भारतीय भाषांमध्येही जातो आहे. रितेश देशमुख यांनी एका दशकापेक्षा दीर्घकाळ या भव्य आणि महत्त्वाकांक्षी चित्रपटाचे स्वप्न पाहिले. अनेक अडचणी, अडथळे पुरे करून त्यांनी हे स्वप्न

‘राजा शिवाजी’च्या निर्मितीला मुख्यमंत्र्यांची साथ! Read More »