News Bharati

महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ११वी-१२वी इंटिग्रेटेड कोचिंग : शैक्षणिक, मानसिक व आर्थिक विळखा

महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात गेल्या दशकात एक नवा आणि घातक पायंडा पडला आहे, तो म्हणजे ‘इंटिग्रेटेड कोचिंग’ (डमी स्कूल किंवा टाय-अप पॅटर्न). ११वी सायन्सला प्रवेश घेणारा प्रत्येक दुसरा विद्यार्थी आज नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात नियमित जाण्याऐवजी एखाद्या खाजगी कोचिंग क्लासच्या चार भिंतींमध्ये डांबून घेतला जात आहे. कॉलेज आणि क्लासेस यांच्यातील व्यावसायिक हातमिळवणीतून हा संपूर्ण खेळ चालतो. वरवर […]

महाराष्ट्रातील ११वी-१२वी इंटिग्रेटेड कोचिंग : शैक्षणिक, मानसिक व आर्थिक विळखा Read More »

महाराष्ट्रातील अन्न सुरक्षा स्थिती : FSSAI, WHO आणि कॅन्सर 

भारतात अन्नाची भेसळी  पासून सुरक्षा करण्यासाठी पूर्वी प्रिव्हेंशन ऑफ फूड अडलट्रेशन अ‍ॅक्ट (PFA), १९५४ अस्तित्वात होता. परंतु, कालांतराने  संसदेने सर्व जुने कायदे एकत्रित करून ‘अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६’ (Food Safety and Standards Act, 2006 – FSSA) जारी  केला आहे. या कायद्यांतर्गत FSSAI ची स्थापना करण्यात आली. राज्य पातळीवर याची अंमलबजावणी अन्न व औषध

महाराष्ट्रातील अन्न सुरक्षा स्थिती : FSSAI, WHO आणि कॅन्सर  Read More »

नवबौद्धांचा कायदेशीर संघर्ष: आर. डी. भंडारे यांचा ऐतिहासिक लढा  

पुस्तक लिहिण्यामागे असलेली  पार्श्वभूमी भारतीय बौद्धांचे प्रश्न या पुस्तकात डॉ. आर. डी. भंडारे हे प्रख्यात आंबेडकरवादी नेते यांनी त्या काळात राखीव जागांच्या बाबतीत अनुसूचित जाती आणि बौद्ध समाजासमोर उभे राहिलेले कायदेशीर प्रश्न, त्यासंबंधी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे या पुस्तकात येतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 मध्ये केलेल्या ऐतिहासिक धम्मदीक्षेनंतर, नव दीक्षित भारतीय बौद्धांसमोर जे कायदेशीर प्रश्न निर्माण

नवबौद्धांचा कायदेशीर संघर्ष: आर. डी. भंडारे यांचा ऐतिहासिक लढा   Read More »

कर्जमाफी – एक ऐतिहासिक पाऊल!

महाराष्ट्र सरकारने मंगळवारी राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली कर्जमाफी हा केवळ एका आर्थिक संकटावरील तात्पुरता उपाय नाही, तर कृषी क्षेत्राला पुन्हा एकदा नवसंजीवनी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि अर्थकारणात शेतकरी नेहमीच केंद्रस्थानी राहिला आहे. निसर्गाचा लहरीपणा, कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी, आणि त्यातच बाजारपेठेतील दरांचा अनिश्चितता… या दुष्टचक्रात अडकलेल्या बळीराजाला तातडीने दिलासा देणे

कर्जमाफी – एक ऐतिहासिक पाऊल! Read More »

ऐतिहासिक जलस्रोत, जल-ऑडिट आणि पाण्याचा सातबारा: महाराष्ट्राच्या जलक्रांतीचा ताळेबंद

सध्या महाराष्ट्र शासनाचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने आणि आयआयटी मुंबईचे जलतज्ज्ञ डॉ. अविनाश कदम, अर्थतज्ज्ञ उदय नायर आणि ‘अ‍ॅक्वेरियम’ (AqVerium) संस्थेचे डॉ. सुब्रह्मण्य कन्सूर यांच्या तांत्रिक सहकार्याने भारतातील पहिली ‘जल-ऑडिट प्रणाली’ आणि ‘पाण्याचा सातबारा’ संकल्पना प्रत्यक्षात येत आहे. ‘ॲक्वेरियम’ (AqVerium) ही  संस्था  प्रामुख्याने जल व्यवस्थापन (Water Management) क्षेत्रात काम करणारी आहे.महाराष्ट्र शासनाचा महसूल

ऐतिहासिक जलस्रोत, जल-ऑडिट आणि पाण्याचा सातबारा: महाराष्ट्राच्या जलक्रांतीचा ताळेबंद Read More »

अनैतिकतेची वाळवी

महाराष्ट्राच्या सामाजिक पटलावर गेल्या काही महिन्यांत ज्या घडामोडी घडल्या आहेत, त्या केवळ प्रशासकीय उणिवा किंवा शासकीय योजनांमधील त्रुटींवर बोट ठेवणाऱ्या नाहीत. त्याहूनही अधिक, त्या या समाजाच्या अंतर्गत पोखरलेल्या नैतिकतेचा आरसा आपल्यासमोर धरतात. एका बाजूला राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील कोट्यवधी रुपयांचा अपहार आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय पातळीवरील ‘जेईई’

अनैतिकतेची वाळवी Read More »

बोगस जन्मदाखला: यंत्रणेतील देशद्रोही साखळीवर घाला

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यभरातील विविध महापालिकांमध्ये जात आतापर्यंत हजारो बोगस जन्म प्रमाणपत्रांचे खळबळजनक आकडे पुराव्यांसह उघडकीस आणले असून, या महाघोटाळ्याची व्याप्ती आता आणखी वाढली आहे. मुंबई, ठाणे आणि छत्रपती संभाजीनगरनंतर आता थेट ‘नवी मुंबई’ महानगरपालिका क्षेत्रातही ऑनलाइन प्रणालीचा गैरवापर करून बनावट जन्म दाखले जारी करण्याचे नवीन रॅकेट सोमय्या यांनी समोर आणल्याने सुरक्षा यंत्रणा

बोगस जन्मदाखला: यंत्रणेतील देशद्रोही साखळीवर घाला Read More »

पर्यावरणपूरक गणेशोत्सव भाग ३

पर्यावरणपूरक (Eco Friendly) गणेशोत्सव या ३ लेखांच्या लेखमालेतील पहिल्या २ लेखांमध्ये आपण शाडू मातीच्या व पीओपीच्या मूर्तीचे फायदे व तोटे पाहिले… आजच्या या ३ऱ्या व अंतिम लेखात आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव कसा साजरा करता येईल त्याच्या पर्यायांवर विचार करू… एकंदरीत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी… अपवादात्मक स्थिती सोडल्यास कोणत्याही परिस्थितीत पीओपीच्या मूर्ती नकोच… हाच निष्कर्ष निघतो… तसेच

पर्यावरणपूरक गणेशोत्सव भाग ३ Read More »

पर्यावरणपूरक गणेशोत्सव भाग २

गेल्या पहिल्या भागात आपण शाडू मातीच्या मूर्तीचे फायदे आणि तोटे पाहिले… आजच्या या दुसऱ्या भागात आपण पीओपी (PoP) मूर्तीचे फायदे आणि तोटे पाहू… प्लॅस्टर ऑफ पॅरिस (POP) पासून बनवलेल्या मूर्ती (विशेषतः गणेशमूर्ती) त्याच आकाराच्या शाडू मातीच्या मूर्तीच्या तुलनेत वजनाने हलक्या, आकर्षक आणि आकाराने सुबक असतात… पीओपीला हवा तसा आकार देणे सोपे असते… तसेच त्यांना रंगाचा

पर्यावरणपूरक गणेशोत्सव भाग २ Read More »

ऐतिहासिक जलस्रोत, जल-ऑडिट आणि पाण्याचा सातबारा: महाराष्ट्राच्या जलक्रांतीचा ताळेबंद

सध्या महाराष्ट्र शासनाचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने आणि आयआयटी मुंबईचे जलतज्ज्ञ डॉ. अविनाश कदम, अर्थतज्ज्ञ उदय नायर आणि ‘अ‍ॅक्वेरियम’ (AqVerium) संस्थेचे डॉ. सुब्रह्मण्य कन्सूर यांच्या तांत्रिक सहकार्याने भारतातील पहिली ‘जल-ऑडिट प्रणाली’ आणि ‘पाण्याचा सातबारा’ संकल्पना प्रत्यक्षात येत आहे. ‘ॲक्वेरियम’ (AqVerium) ही  संस्था  प्रामुख्याने जल व्यवस्थापन (Water Management) क्षेत्रात काम करणारी आहे.महाराष्ट्र शासनाचा महसूल

ऐतिहासिक जलस्रोत, जल-ऑडिट आणि पाण्याचा सातबारा: महाराष्ट्राच्या जलक्रांतीचा ताळेबंद Read More »