News Bharati

महाराष्ट्र

भीमाशंकर दर्शनाला जाण्याचा प्लॅन करताय? आधी ही बातमी वाचा; ९ जानेवारीपासून मंदिर ३ महिने राहणार बंद!

पुणे : १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने विशेष पाऊल उचलले आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, भाविकांची सुरक्षा आणि सोयीसुविधा अधिक भक्कम करण्यासाठी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांच्या नियोजनासाठी ९ जानेवारी २०२६ पासून पुढील तीन महिन्यांसाठी मंदिर भाविकांना दर्शनाकरिता बंद ठेवण्याचा निर्णय श्री […]

भीमाशंकर दर्शनाला जाण्याचा प्लॅन करताय? आधी ही बातमी वाचा; ९ जानेवारीपासून मंदिर ३ महिने राहणार बंद! Read More »

\”जो हिंदू हित की बात करेगा, वही…;\” मुंबई महापालिका निवडणुकीत हिंदुत्वाचा हुंकार

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election 2025) रणधुमाळीत आता हिंदुत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. गेल्या काही वर्षांत मुंबईच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ झाली असली तरी, भारतीय जनता पक्षाने आपली ‘राष्ट्र प्रथम’ आणि ‘हिंदू हित’ ही विचारधारा अधिक आक्रमकपणे मांडायला सुरुवात केली आहे. मुंबई ही केवळ आर्थिक राजधानी नसून ती हिंदुत्वाची आणि मराठी अस्मितेची

\”जो हिंदू हित की बात करेगा, वही…;\” मुंबई महापालिका निवडणुकीत हिंदुत्वाचा हुंकार Read More »

\”बटोगे तो कटोगे! उबाठाचे हिंदुत्व की कट्टरवादाला साथ? रशीद मामू ते इक्बाल मुसा… 

मुंबई : मुंबई ही केवळ महाराष्ट्राची राजधानी नसून ती हिंदुत्वाची आणि मराठी अस्मितेची कर्मभूमी आहे. मात्र, गेल्या काही काळापासून सत्तेच्या हव्यासापोटी काही राजकीय पक्षांनी आपल्या मूळ विचारधारेला तिलांजली दिल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. भारतीय जनता पक्ष नेहमीच ‘राष्ट्र प्रथम’ या ध्येयाने चालणारा पक्ष असून, मुंबईच्या सुरक्षिततेशी आणि सांस्कृतिक वारशाशी कोणतीही तडजोड न करण्याची भूमिका पक्षाने

\”बटोगे तो कटोगे! उबाठाचे हिंदुत्व की कट्टरवादाला साथ? रशीद मामू ते इक्बाल मुसा…  Read More »

‘मी खरा वाघ, कागदी नाही!’; राज ठाकरेंच्या ‘दानव’ टोल्यावर रावसाहेब दानवेंचा भीमटोला

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू (उद्धव आणि राज ठाकरे) एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही युती जाहीर केली. मात्र या पत्रकार परिषदेत युतीच्या घोषणेसोबतच राजकीय शाब्दिक चकमकही पाहायला मिळाली. उद्धव ठाकरेंना भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केलेल्या एका विधानासंदर्भात

‘मी खरा वाघ, कागदी नाही!’; राज ठाकरेंच्या ‘दानव’ टोल्यावर रावसाहेब दानवेंचा भीमटोला Read More »

अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा… मुंबई मनपा निवडणुकीत ‘अटल’ विचारांचा विजय निश्चित – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : \”भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी आधुनिक भारताचा जो पाया रचला, त्यावरच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या भारताची भव्य इमारत उभी करत आहेत,\” असे गौरवद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. मुंबईत आयोजित ‘अटल सुशासन संमेलनात’ ते बोलत होते. यावेळी त्यांनी अटलजींच्या आठवणींना उजाळा देत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी विजयाचा शंखनाद केला. अटलजी: आधुनिक भारताचे

अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा… मुंबई मनपा निवडणुकीत ‘अटल’ विचारांचा विजय निश्चित – मुख्यमंत्री फडणवीस Read More »

\”उघड्या शेजारी उघडं गेलं…,\” ठाकरेंच्या ‘भावनिक’ युतीचे भाजपकडून आकड्यांनिशी ‘वस्त्रहरण’

मुंबई : सध्या राजकीय वर्तुळात रंगलेल्या ‘ठाकरे बंधूंच्या’ युतीवर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार प्रहार केला आहे. केवळ भावनिक आवाहन करून निवडणुका जिंकता येत नाहीत, हे स्पष्ट करत त्यांनी मुंबईतील मतांची आकडेवारी समोर ठेवून या युतीचे ‘वस्त्रहरण’ केले आहे. ही युती (मनसे–उबाठा) म्हणजे ‘आषाढीच्या घरी महाशिवरात्र’ असून, मतांच्या दुष्काळामुळे या दोन्ही पक्षांचे अस्तित्व

\”उघड्या शेजारी उघडं गेलं…,\” ठाकरेंच्या ‘भावनिक’ युतीचे भाजपकडून आकड्यांनिशी ‘वस्त्रहरण’ Read More »

मोदी-फडणवीसांच्या धास्तीमुळेच ठाकरे एकत्र?

मुंबई : भाजपने मराठी अस्मितेचा खरा आवाज बनत ठाकरे बंधूंच्या युतीवर सवाल उपस्थित केले आहेत. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामागील हेतूंवर स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडत मराठी जनतेच्या मनातील प्रश्नांना वाचा फोडली आहे. राज ठाकरे यांनी पूर्वी “मातोश्रीतील माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले आहे” आणि “चार कारकुनांनी पक्षाचा ताबा घेतला” अशी टीका

मोदी-फडणवीसांच्या धास्तीमुळेच ठाकरे एकत्र? Read More »

२९१ आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या अखेर नियमित होणार!

मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या आणि निवृत्त झालेल्या २९१ बंधपत्रित आरोग्य सेविकांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. या आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. विभागीय आयुक्तांना अधिकार: आरोग्य सेविकांच्या सेवा नियमित करण्याचे अधिकार आता पुन्हा विभागीय आयुक्तांना देण्यात आले

२९१ आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या अखेर नियमित होणार! Read More »

२४ डिसेंबर २०२५ – झाली बाबा शेवटी एकदाची युती…

होणार होणार म्हणून गेली कित्येक दिवस बोंबाबोंब चालली होती… शेवटी एकदाचं गंगेत घोडं न्हालं… गेले कित्येक दिवसांचे अनैतिक संबंध आता जाहीरपणे नैतिकतेने बांधले गेले… झाली बाबा शेवटी एकदाची युती… युती कसली… ७४ हजार कोटी वार्षिक उलाढाल असलेली मुंबई महानगरपालिका आपली वडिलोपार्जित संपत्ती असल्यासारखे गेली ४o वर्षे तोऱ्यात मिरवणारे ठाकरे बंधू… या निवडणुकीत देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालील भाजप

२४ डिसेंबर २०२५ – झाली बाबा शेवटी एकदाची युती… Read More »

पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला गती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पुणे परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणुकीची क्षमता असून त्यासाठी पुरंदर विमानतळ हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. हा विमानतळ केवळ प्रवासी वाहतुकीपुरता मर्यादित नसून आधुनिक कार्गो सुविधांनी सुसज्ज असल्याने नाशवंत मालाच्या निर्यातीसाठी तो अत्यंत उपयुक्त ठरेल. या प्रकल्पामुळे पुणे व परिसरातील औद्योगिक विकासाला चालना मिळेल आणि पुण्याच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) किमान दोन टक्क्यांची

पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला गती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »