News Bharati

महाराष्ट्र

मुंबईची नवी ओळख… डेटा सेंटर हब

आजच्या माहिती-तंत्रज्ञान युगात डेटा हेच इंधन. त्यामुळे सर्वच क्षेत्रात डेटाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आपण पाहतो आहोत. भारतासारखा सर्वाधिक लोकसंख्येचा आणि तांत्रिकदृष्ट्या वेगाने सक्षम होत चाललेला देश जागतिक डेटा अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू ठरणे, हे अपरिहार्यच. म्हणूनच शेती, उद्योग, वित्त, आरोग्य, शिक्षण, नागरी सेवा अशा प्रत्येक क्षेत्रात ‘डेटा-ड्रिव्हन’ धोरण डबल इंजिन सरकारच्यावतीने राबविले जात आहे.  साहजिकच इतक्या […]

मुंबईची नवी ओळख… डेटा सेंटर हब Read More »

मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; चिखलदऱ्यातील ३ एकर जमीन अमरावतीच्या श्री अंबादेवी संस्थानाला

मुंबई/अमरावती : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा येथील पर्यटन आणि धार्मिक स्थळांच्या विकासासाठी राज्य सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. चिखलदरा येथील ‘देवी पॉईंट’ आणि ‘विराट देवी’ देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची (MTDC) ३ एकर ८ आर जमीन अमरावतीच्या श्री अंबादेवी संस्थानाला देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; चिखलदऱ्यातील ३ एकर जमीन अमरावतीच्या श्री अंबादेवी संस्थानाला Read More »

मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदूच होणार; नितेश राणेंची गर्जना

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना (UBT) गटाला चांगलेच धारेवर धरले आहे. भाजपचे फायरब्रँड नेते आणि कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी एका जळजळीत ट्विटद्वारे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर बोचरी टीका केली आहे. \”जितकी मिर्ची उत्तर भारतीय महापौराची लागली, तितकी बुरखेवाली महापौर बनेल याची का लागली नाही?\” असा सवाल राणेंनी विचारला

मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदूच होणार; नितेश राणेंची गर्जना Read More »

उबाठा सेनेचं हे राजकीय अधःपतन? – केशव उपाध्ये

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी यादीवरून भाजप आणि शिवसेना (UBT) यांच्यात जुंपली आहे. \”शिवसेना कधीच उमेदवारी यादी जाहीर करत नाही,\” या संजय राऊत यांच्या दाव्याचा भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी समाचार घेतला आहे. राऊतांचा हा दावा म्हणजे ‘राजकीय अध:पतन’ असल्याची घणाघाती टीका उपाध्ये यांनी केली आहे. ‘सामना’चा इतिहास नाकारला?संजय राऊत यांनी नुकतेच

उबाठा सेनेचं हे राजकीय अधःपतन? – केशव उपाध्ये Read More »

नाशिक–सोलापूर–अक्कलकोट ६ पदरी ग्रीनफील्ड कॉरिडॉरला मंजुरी | ३७४ किमी, खर्च १९,१४२ कोटी

नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने महाराष्ट्रात 374 कि.मी. लांबीच्या सहा पदरी ग्रीनफिल्ड ॲक्सेस-कंट्रोल्ड नाशिक-सोलापूर- अक्कलकोट मार्गिकेच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्त्वावर राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पाचा एकूण भांडवली खर्च 19,142 कोटी रुपये आहे. नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर या महत्त्वाच्या शहरांसह पुढे कुर्नुलला

नाशिक–सोलापूर–अक्कलकोट ६ पदरी ग्रीनफील्ड कॉरिडॉरला मंजुरी | ३७४ किमी, खर्च १९,१४२ कोटी Read More »

मतदानापूर्वीच भाजपचा ‘चौकार’, ४ नगरसेवक बिनविरोध!

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने (BJP) दमदार सलामी दिली आहे. नगरपालिका निवडणुकांमधील यशाची परंपरा कायम राखत, प्रत्यक्ष मतदानापूर्वीच भाजपने राज्यातील तीन वेगवेगळ्या महापालिकांमध्ये मिळून ‘विजयाचा चौकार’ ठोकला आहे. कल्याण-डोंबिवली, पनवेल आणि धुळे महापालिकेत भाजपचे एकूण ४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. १. कल्याण-डोंबिवली: दोन महिला उमेदवारांची बाजीकल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत (KDMC) भाजपने दोन

मतदानापूर्वीच भाजपचा ‘चौकार’, ४ नगरसेवक बिनविरोध! Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघ भेटीच्या स्मरणार्थ कराडमध्ये ‘बंधुता परिषद’

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सातारा जिल्ह्यातील कराड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला दिलेल्या ऐतिहासिक भेटीच्या स्मरणार्थ, २ जानेवारी रोजी‘बंधुता परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे आयोजन लोककल्याण मंडळ ट्रस्ट, कराड यांच्या वतीने करण्यात आले असून कार्यक्रम सोमवार पेठेतील भवानी मैदान, पंतांचा कोट येथे होणार आहे. याच ठिकाणी २ जानेवारी १९४० रोजी डॉ.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघ भेटीच्या स्मरणार्थ कराडमध्ये ‘बंधुता परिषद’ Read More »

मतदानापूर्वीच भाजपचा ‘डबल धमाका’; कल्याण-डोंबिवलीत दोन उमेदवार बिनविरोध!

कल्याण/डोंबिवली : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान पार पडणार आहे. मात्र, प्रचाराची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजपने आपले विजयाचे खाते उघडले आहे. विशेष म्हणजे, एकापाठोपाठ एक अशा दोन जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची माहिती समोर आली आहे. १. प्रभाग २६ (क): आसावरी नवरेडोंबिवलीतील प्रभाग क्रमांक २६ (क) मधून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार

मतदानापूर्वीच भाजपचा ‘डबल धमाका’; कल्याण-डोंबिवलीत दोन उमेदवार बिनविरोध! Read More »

‘दक्षिण भारताचे प्रवेशद्वार’ म्हणून गडचिरोलीचा विकास करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलाने गेल्या काही वर्षांत दाखविलेल्या शौर्यामुळे आज गडचिरोलीत भयाचे नव्हे तर विकासाचे, जनतेचे आणि संविधानाचे राज्य प्रस्थापित झाले आहे. या परिवर्तनाची साक्ष म्हणून गडचिरोली महोत्सव सुरू झाला असून, तो जिल्ह्यातील नागरिकांसाठी हक्काचा, अभिव्यक्तीचा आणि सहभागाचा मंच ठरत आहे. कला, क्रीडा, लोकप्रबोधन, नृत्य, गायन आणि मनोरंजन यांच्या माध्यमातून समाजजागृती व सांस्कृतिक एकात्मता

‘दक्षिण भारताचे प्रवेशद्वार’ म्हणून गडचिरोलीचा विकास करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

मुंबईचा महापौर खान होणार? हे हलक्यात नव्हे तर गांभीर्याने घेण्याचा विषय

महाराष्ट्रमध्ये नगरपरिषद, नगर पंचायत निवडणूका पार पडल्या असून भाजपची कामगिरी उत्कृष्ट ठरली आहे. भाजपा ११७ अधिक तर महायुती २०७ विजयी होऊन भाजपा क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. महाराष्ट्रातील जनता जनार्दन भाजपच्या पाठीशी भक्कमपणे उभी असल्याचे स्पष्ट झाले असल्याने विरोधी महाविकास आघाडीची दाणादाण झाली आहे. महायुती तथा भाजपाच्या विजयामुळे मुंबईत ठाकरे बंधू सुद्धा एकत्र आले आहेत. ठाकरे

मुंबईचा महापौर खान होणार? हे हलक्यात नव्हे तर गांभीर्याने घेण्याचा विषय Read More »