News Bharati

महाराष्ट्र

५,०१२ सहायक प्राध्यापकांची मेगा भरती! चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी 2020) ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्न असलेल्या मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापक संवर्गातील 5 हजार 12 रिक्त पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील […]

५,०१२ सहायक प्राध्यापकांची मेगा भरती! चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा Read More »

तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रात वाकायामा प्रांताशी सहकार्य अधिक दृढ करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : महाराष्ट्र आणि जपानच्या वाकायामा प्रांतामधील संबंध मैत्रीपूर्ण आहेत. तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रात सहकार्य अधिक वाढवून हे संबंध येणाऱ्या काळात अधिक दृढ करण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जपानसोबतचे आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक मजबूत करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. जपानच्या वाकायामा प्रांताचे राज्यपाल मियाझाकी इजुमी यांनी जपानच्या शिष्टमंडळासह

तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रात वाकायामा प्रांताशी सहकार्य अधिक दृढ करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

बीड : ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी ११ शासकीय वसतिगृहे; १५९ कोटी मंजूर

बीड : जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजने’अंतर्गत जिल्ह्यातील ११ वसतिगृहांच्या बांधकामासाठी १५९ कोटी ३६ लाख ६० हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांनी पाहिलेले स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार असून, यामुळे ऊसतोड कामगारांची मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात

बीड : ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी ११ शासकीय वसतिगृहे; १५९ कोटी मंजूर Read More »

स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे वेगाने परिवर्तन होईल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

मुंबई : महाराष्ट्र विविध क्षेत्रांसह देशाच्या प्रगतीमध्ये वेगळा ठसा उमटवीत आहे. राज्याच्या प्रगतीचा वेग असाच कायम ठेवून राज्य शासनाच्या विविध स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे वेगाने परिवर्तन होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबत करण्यात आलेल्या करारावेळी व्यक्त केला. टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबत झालेल्या करारामुळे

स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे वेगाने परिवर्तन होईल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास Read More »

मुंबई शहर जिल्ह्यासाठी ८१३ कोटींचा विकास आराखडा मंजूर – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ साठी वाढीव मागणीसह ८१३ कोटी ३५ लाख ७२ हजार रकमेच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) ७८५.३५ कोटी, अनुसूचित जाती उपयोजना २८ कोटी आणि आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनांसाठी ७२ हजार इतक्या रकमेचा समावेश आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून होणारी विकास कामे

मुंबई शहर जिल्ह्यासाठी ८१३ कोटींचा विकास आराखडा मंजूर – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »

आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार आयटीमध्ये रोजगार; एचसीएल टेकसोबत सामंजस्य करार

मुंबई : आदिवासी विद्यार्थ्यांना ‘टेकबी’द्वारे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात करिअरची नवी संधी उपलब्ध झाली आहे. आदिवासी विकास विभाग आणि एचसीएल टेक यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार ‘टेकबी’ (अर्ली करिअर) कार्यक्रमाद्वारे बारावीनंतर थेट आयटी क्षेत्रात प्रवेशाचा मार्ग खुला करण्यात आला आहे. या करारावर आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे आणि संबंधित संस्थांचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार आयटीमध्ये रोजगार; एचसीएल टेकसोबत सामंजस्य करार Read More »

\”अजितदादांची पोकळी भरून काढणे सहज शक्य नाही\”; सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर अमित शाह यांचे भावूक ट्विट

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. त्यांच्या पश्चात उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणाऱ्या सुनेत्रा पवार यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. पदभार स्वीकारल्यानंतरचा सुनेत्रा पवार यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा असून, यावेळी एनडीएतील घटक पक्षांची एकजूट आणि भविष्यातील विकासाच्या

\”अजितदादांची पोकळी भरून काढणे सहज शक्य नाही\”; सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर अमित शाह यांचे भावूक ट्विट Read More »

\”मुंबईची स्वप्नं परभणीत रंगवली\”, भाजप प्रवक्त्यांची ‘उबाठा’वर जळजळीत टीका

परभणी : परभणी महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत महाविकास आघाडीने (MVA) वर्चस्व गाजवले आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाचे सय्यद इकबाल सय्यद खाजा यांनी महापौरपदी, तर काँग्रेसचे गणेश देशमुख यांनी उपमहापौरपदी विजय मिळवला आहे. मात्र, शिवसेनेने एका मुस्लिम उमेदवाराला महापौरपद दिल्याने भाजपने आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये

\”मुंबईची स्वप्नं परभणीत रंगवली\”, भाजप प्रवक्त्यांची ‘उबाठा’वर जळजळीत टीका Read More »

परळी : महापशुधन एक्स्पोचे १३ फेब्रुवारीला मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन; मुख्यमंत्री फडणवीस यांची उद्या भेट

परळी : परळीमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावरील महापशुधन एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे. पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी, १३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी (१४ फेब्रुवारी) या प्रदर्शनाला भेट देऊन पशुपालकांशी संवाद साधणार आहेत. पशुप्रदर्शन ऐतिहासिकया प्रदर्शनात पशुपालकांना गायी, म्हशी,

परळी : महापशुधन एक्स्पोचे १३ फेब्रुवारीला मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन; मुख्यमंत्री फडणवीस यांची उद्या भेट Read More »

राष्ट्रसन्मानाचा नवा अध्याय : संपूर्ण ‘वंदे मातरम्’ आता सर्व कार्यक्रमांत अनिवार्य

नवी दिल्ली :  ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. नव्याने प्रसिद्ध झालेल्या नियमांनुसार, सर्व सरकारी कार्यक्रमांमध्ये तसेच शाळांमध्ये राष्ट्रगीत ‘जन गण मन’पूर्वी ‘वंदे मातरम्’ वाजवणे अनिवार्य करण्यात आले आहे. इतकेच नव्हे, तर ‘वंदे मातरम्’ वाजवताना उपस्थित सर्वांनी उभे राहणेही आवश्यक असेल. हा निर्णय केवळ औपचारिकतेपुरता मर्यादित नाही. पद्म पुरस्कारांसारख्या नागरी

राष्ट्रसन्मानाचा नवा अध्याय : संपूर्ण ‘वंदे मातरम्’ आता सर्व कार्यक्रमांत अनिवार्य Read More »