News Bharati

धर्मांतर

मा. सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय – धर्मांतरानंतर आरक्षण रद्द

धर्मांतर केल्याने अनुसूचित जाती (SC) दर्जा आणि पर्यायाने एट्रोसिटी कायदा किंवा आरक्षणासारखे वैधानिक संरक्षण रद्द होतो असा निर्णय मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. २४ मार्च २०२६ रोजी दिला. या निर्णयाचा आणि कायदेशीर तरतुदींचा थोडक्यात आढावा घेणारा हा लेख. अनुसूचित जाती आरक्षणाचा पाया – राष्ट्रपतींचा संविधान (अनुसूचित जाती) आदेश, १९५०भारतीय संविधानातील अनुच्छेद ३४१ प्रमाणे पारित राष्ट्रपतींच्या ‘संविधान […]

मा. सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय – धर्मांतरानंतर आरक्षण रद्द Read More »

नाशिकमध्ये ‘लव्ह जिहाद’चा संतापजनक प्रकार? नाव बदलून मैत्री केली, घरात घुसून बलात्कार अन् जीवे मारण्याची धमकी

नाशिक/इगतपुरी : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २४ वर्षीय तरुणाने आपली खरी ओळख लपवून, खोटे बोलून तरुणीशी मैत्री केली आणि त्यानंतर तिच्यावर घरात घुसून बलात्कार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने पीडितेवर लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला असून, तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. याप्रकरणी इगतपुरी

नाशिकमध्ये ‘लव्ह जिहाद’चा संतापजनक प्रकार? नाव बदलून मैत्री केली, घरात घुसून बलात्कार अन् जीवे मारण्याची धमकी Read More »

अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या ख्रिस्ती धर्मगुरु पॉल दिनाकरन यांना अटक करा; सांगलीत ‘सकल हिंदू समाजा’ची मागणी

सांगली : कलापूर येथील विमानतळाच्या प्रस्तावित जागेवर १३ ते १५ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित ख्रिस्ती धर्मगुरू पॉल दिनाकरन यांच्या ‘महाराष्ट्र प्रेयर फेस्टिव्हल’ला ‘सकल हिंदू समाजा’ने तीव्र विरोध दर्शवला आहे. या प्रार्थनासभेच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवली जात असून, हिंदूंचे धर्मांतर करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप करत, दिनाकरन आणि आयोजकांवर गुन्हा नोंदवून त्यांना तात्काळ अटक करण्याची

अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या ख्रिस्ती धर्मगुरु पॉल दिनाकरन यांना अटक करा; सांगलीत ‘सकल हिंदू समाजा’ची मागणी Read More »

धर्मांतर आणि देहव्यापार रॅकेट; कट्टरपंथी अमरीन-आफरीन बहिणींच्या टोळीचा तपास तीव्र

मुंबई/भोपाळ : कथित धर्मांतर, लैंगिक अत्याचार आणि देहव्यापार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अमरीन आणि आफरीन या दोन कट्टरपंथी बहिणींच्या तपासातून दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. या दोघींचे कुटुंब भोपाळमधील कुख्यात ‘इराणी छावणी’शी (इराणी डेरा) जोडलेले असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, पोलिसांनी आता या गुन्हेगारी कोनातून तपास सुरू केला आहे. तपासादरम्यान असे दिसून आले आहे

धर्मांतर आणि देहव्यापार रॅकेट; कट्टरपंथी अमरीन-आफरीन बहिणींच्या टोळीचा तपास तीव्र Read More »

‘मिस इंडिया अर्थ’ सायली सुर्वेची घरवापसी; छळ आणि धर्मांतरानंतर पुन्हा स्वीकारला हिंदू धर्म

पुणे (पिंपरी-चिंचवड) : ग्लॅमर जगतात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या ‘मिस इंडिया अर्थ २०१९’ ची विजेती सायली सुर्वे हिने पुन्हा एकदा आपल्या मूळ हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. एका मुस्लिम व्यावसायिकाशी विवाह केल्यानंतर झालेला मानसिक आणि शारीरिक छळ, तसेच जबरदस्तीने करण्यात आलेले धर्मांतर याविरोधात आवाज उठवत सायलीने हा धाडसी निर्णय घेतला आहे. सायलीने २०१७ मध्ये कुटुंबाच्या

‘मिस इंडिया अर्थ’ सायली सुर्वेची घरवापसी; छळ आणि धर्मांतरानंतर पुन्हा स्वीकारला हिंदू धर्म Read More »

जबरदस्ती धर्मांतर विरोधी कायद्याच्या प्रस्तावाला मंत्रींमंडळाची मंजुरी; ७ वर्षे कैद, ५ लाख दंड

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून मागणी होत असलेल्या जबरदस्ती धर्मांतर विरोधी कायद्याच्या दिशेने राज्य सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’ या प्रस्तावित विधेयकाला अधिकृत मंजुरी दिली आहे. फसवणूक, आमिष किंवा जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतराला लगाम

जबरदस्ती धर्मांतर विरोधी कायद्याच्या प्रस्तावाला मंत्रींमंडळाची मंजुरी; ७ वर्षे कैद, ५ लाख दंड Read More »

गुरु तेग बहादूर साहिबांसोबत शहादत देणारे तीन महान मोहयाल वीर

जेव्हा करवतीने शरीर चिरले जात होते, अग्नी कातडीला जाळत होता आणि उकळते तेल प्राणांची आहुती घेत होते, तेव्हा तीन नावे इतिहासात अजरामर झाली. भाई मती दास, भाई सती दास आणि भाई दयाला. मुघल सम्राट औरंगजेबाच्या साम्राज्यात, जिथे क्रूरतेचा अंमल होता आणि विवेक साखळदंडांनी जखडलेला होता, तिथे हे तीन वीर आपल्या गुरूंच्या सोबत धर्मासाठी उभे राहिले.

गुरु तेग बहादूर साहिबांसोबत शहादत देणारे तीन महान मोहयाल वीर Read More »

ख्रिश्चन धर्मांतराचे जाळे: २०२५ मधल्या २५ घटना

भारतात धर्म परिवर्तन हा नेहमीच एक संवेदनशील आणि वादग्रस्त विषय आहे, विशेषतः जेव्हा धर्मांतर हे फसवणूक, दबाव किंवा प्रलोभनाच्या माध्यमातून घडवले जाते.  जून २०२५ मध्ये देशभरात अशा २५ पेक्षा अधिक घटना उघडकीस आल्याने ही समस्या किती गंभीर आहे, याची पुन्हा एकदा जाणीव होते आहे.  उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि कर्नाटक या राज्यांतील बातम्यांनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल हिंदू समाजाला,

ख्रिश्चन धर्मांतराचे जाळे: २०२५ मधल्या २५ घटना Read More »