News Bharati

उबाठा

अस्थिरतेच्या गर्तेत विरोधक आणि मिशन ‘दोन तृतीयांश’

महाराष्ट्राच्या राजकारणाने गेल्या काही वर्षांत जेवढे धक्के पचवले आहेत, तेवढे कदाचित देशातील इतर कोणत्याही राज्याने पाहिले नसतील. निवडणुका होतात, निकाल लागतात, जनतेचा कौल येतो; पण राजकारणाची नवनवीन गणित चालूच असतात. निवडणुकांच्या मैदानात लागणारे निकाल आणि त्यानंतर पडद्यामागे रचली जाणारी गणिते यात आता जमीन-अस्मानाचा फरक पडू लागला आहे. सध्या राज्यातील आणि देशातील राजकीय पडद्यामागे जे काही […]

अस्थिरतेच्या गर्तेत विरोधक आणि मिशन ‘दोन तृतीयांश’ Read More »

उत्तर महाराष्ट्रात ठाकरेंना भगदाड; माजी खासदार उन्मेश पाटील यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ गटाचे उत्तर महाराष्ट्रातील खंबीर नेतृत्व उन्मेश पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. बड्या

उत्तर महाराष्ट्रात ठाकरेंना भगदाड; माजी खासदार उन्मेश पाटील यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश Read More »

लाचारीशी जडले नाते ऐसे उबाठाचे

बागवान मो. सुफियान मो. इब्राहिमशेख हुसेना बानो शेख हबीबबरीरा उम्मे रोमन डॉ. मो. वरकतुल्लाहरईस खान सरफराज खानसायेरा बेगम अलिमुद्दीननौशीन फातिमा मो. अलीम कुरेशीशरफूद्दीन सिद्दीकी इफ्तेखारुद्दीनसबाह आफरीन अन्सारी मो. अब्दुल साजिदसाबिहा बेगम हसन बजहावसय्यद इकबाल सय्यद खाजासय्यद समी सय्यद साहेबजानतांबोळी जाहेदा परवीनशेख रईस हबीब तुम्हाला काय वाटलं…? ही ज्ञानपीठ पारितोषिकासाठी संभावित उर्दू साहित्यिकांची यादी आहे? की

लाचारीशी जडले नाते ऐसे उबाठाचे Read More »

\”मुंबईची स्वप्नं परभणीत रंगवली\”, भाजप प्रवक्त्यांची ‘उबाठा’वर जळजळीत टीका

परभणी : परभणी महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत महाविकास आघाडीने (MVA) वर्चस्व गाजवले आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाचे सय्यद इकबाल सय्यद खाजा यांनी महापौरपदी, तर काँग्रेसचे गणेश देशमुख यांनी उपमहापौरपदी विजय मिळवला आहे. मात्र, शिवसेनेने एका मुस्लिम उमेदवाराला महापौरपद दिल्याने भाजपने आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये

\”मुंबईची स्वप्नं परभणीत रंगवली\”, भाजप प्रवक्त्यांची ‘उबाठा’वर जळजळीत टीका Read More »

चंद्रपुरात भाजपच्या संगीता खांडेकर महापौर; एमआयएम आणि वंचितच्या भूमिकेने काँग्रेसचा घात?

चंद्रपूर : अत्यंत नाट्यमय घडामोडी, फोडाफोडीचे राजकारण आणि अटीतटीच्या संघर्षानंतर चंद्रपूर महानगरपालिकेवर अखेर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या संगीता खांडेकर यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा अवघ्या एका मताने पराभव करत महापौरपदाची खुर्ची काबीज केली. या विजयासाठी भाजपने शिवसेना (उबाठा) गटाशी हातमिळवणी करत सत्तेचा नवा ‘चंद्रपूर फॉर्म्युला’ यशस्वी केला आहे. संख्याबळाचे गणितएकूण ६६ सदस्य

चंद्रपुरात भाजपच्या संगीता खांडेकर महापौर; एमआयएम आणि वंचितच्या भूमिकेने काँग्रेसचा घात? Read More »

असंगाशी संग : उबाठाचा फायदा, मनसेचा तोटा; आकडेवारीतून धक्कादायक वास्तव समोर

मुंबई : राजकारणात ‘असंगाशी संग’ केल्याचा परिणाम काय होतो, याचे जिवंत उदाहरण नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या आकडेवारीतून समोर आले आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात झाली आहे. \”उबाठा (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्यातील युतीचा सर्वाधिक फटका राज ठाकरे यांच्या पक्षाला बसला असून, उबाठाने मनसेचा वापर करून आपली मतटक्केवारी वाढवून

असंगाशी संग : उबाठाचा फायदा, मनसेचा तोटा; आकडेवारीतून धक्कादायक वास्तव समोर Read More »

मुंबईकरांसाठी नेमकं कुणी काय केलं?

मुंबई : मुंबई आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. \”विकास करणारे आपल्या कामातून ओळख निर्माण करतात, तर बोलघेवडे फक्त पोकळ घोषणांवर जगतात,\” अशा शब्दांत उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटावर (उबाठा) कडाडून टीका केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी भाजप सरकारने मुंबईसाठी केलेली कामे

मुंबईकरांसाठी नेमकं कुणी काय केलं? Read More »

\”रडा कितीही, मुंबई तुम्हालाच नाकारणार!\”; केशव उपाध्येंचा ‘उबाठा’वर काव्यप्रहार

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागताच राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एका खोचक कवितेच्या माध्यमातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. \”कितीही रडा, पण मुंबई तुम्हाला नाकारणारच,\” असा टोला त्यांनी लगावला आहे. काय आहे केशव उपाध्ये यांचे ट्विट?उपाध्ये यांनी आपल्या

\”रडा कितीही, मुंबई तुम्हालाच नाकारणार!\”; केशव उपाध्येंचा ‘उबाठा’वर काव्यप्रहार Read More »

ठाकरे गटाला ‘हिंदुद्वेषाचा वास’? उपाध्येंचा जळजळीत वार

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपने आता ‘हिंदुत्व’ आणि ‘विकासाच्या’ मुद्द्यावरून विरोधकांना पूर्णपणे घेरले आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एका पोस्टद्वारे उबाठा शिवसेना, काँग्रेस आणि एमआयएम यांच्यावर प्रहार केला आहे. \”कुराणावर हात ठेवून शपथ घेणारा ‘ममदानी’ मुंबईत हवा म्हणून लांगूलचालन सुरू झाले आहे,\” अशा शब्दांत उपाध्येंनी धोक्याचा इशारा दिला आहे. मराठी महापौर

ठाकरे गटाला ‘हिंदुद्वेषाचा वास’? उपाध्येंचा जळजळीत वार Read More »

हिंदू मतदार राजा… जागते रहो… रात्र वैऱ्याची आहे…

मुंबई महापालिका निवडणुक जिंकण्यासाठी शिवसेना (उबाठा) ने 4 M ची रणनीती आखली आहे म्हणे… मराठी… मुंबई… महिला आणि मुस्लीम असे हे उबाठाचे ४ M आहेत… आयत्या पीठावर रेघोट्या मारण्यात लाचार उबाठा सेनेचा कोणीही हात धरणार नाही… M ची ही मूळ कल्पना पश्चिम बंगालच्या चेटकीणीची… मां… माटी… मानुष… अशा ३ M वर ममता बॅनर्जी यांनी पश्चिम

हिंदू मतदार राजा… जागते रहो… रात्र वैऱ्याची आहे… Read More »