News Bharati

विदर्भ

महायुतीची तयारी पूर्ण, विधानसभा निवडणुकीत अधिक आमदार निवडून आणण्याचा निर्धार – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : भारताच्या निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ (Maharashtra Assembly Election 2024) चे वेळापत्रक अधिकृतपणे घोषित केले. राज्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान आणि 23 नोव्हेंबर 2024 रोजी निकाल जाहीर केले जाणार आहेत. निवडणुकीची घोषणा होताच महाराष्ट्र भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद. \”विधानसभा निवडणुकीसाठीची आमची तयारी झाली […]

महायुतीची तयारी पूर्ण, विधानसभा निवडणुकीत अधिक आमदार निवडून आणण्याचा निर्धार – चंद्रशेखर बावनकुळे Read More »

राज्यात आज विधानसभा निवडणुकांचं बिगुल…

राज्यात आज विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. निवडणूक आयोगानं आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. यात महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा होईल अशी अपेक्षा आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर करताच यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. तसेच बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी

राज्यात आज विधानसभा निवडणुकांचं बिगुल… Read More »

हम साथ साथ है.. म्हणणारे …आता हम तुम्हारे है कौन?

हम साथ साथ है.. म्हणणारे …आता हम तुम्हारे है कौन? अशी विरोधकांची स्थिती झाली आहे. हरियाणा(Haryana) आणि जम्मू आणि काश्मिरच्या(Jammu and Kashmir) निवडणूकीने हे फेक नरेटिव्ह ब्रेक केला असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी आज नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना केले. विरोधक भाजपावर आगपाखड करण्यासाठी आणि कोंडीत पकडण्यासाठी तयार होते मात्र या निकालाने त्यांची पंचाईत

हम साथ साथ है.. म्हणणारे …आता हम तुम्हारे है कौन? Read More »

शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळून आर्थिक समृद्धी साधावी; चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

अमरावती : ‘इतर नगदी पिकांपेक्षा रेशीम शेतीतून (Sericulture) जादा उत्पन्न शक्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळून आर्थिक विकास साधावा,’ असे आवाहन अमरावती चे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले. नियोजन भवन येथे छत्रपती संभाजी नगर व अमरावती विभागातील उत्कृष्ट रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा रेशीमरत्न पुरस्कार 2023 चे वितरण करण्यात आले. यावेळी कै. वसंतराव

शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळून आर्थिक समृद्धी साधावी; चंद्रकांत पाटील यांचे आवाहन Read More »

नागपूर : आशिया खंडातील सर्वात मोठ्या माल्ट डिस्टिलरी प्रकल्पाचा शुभारंभ; ९० हजार शेतकऱ्यांच्या जीवनात होणार परिवर्तन

नागपूर : विदर्भाच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या माल्ट डिस्टिलरीच्या (Malt Distillery) माध्यमातून केवळ औद्योगिक क्षेत्रालाच नव्हे तर कृषी क्षेत्रालाही चालना मिळणार आहे. या प्रकल्पातून विदर्भासह मराठवाड्यातील सुमारे नव्वद हजार शेतकऱ्यांच्या जीवनात पीक पध्दतीच्या बदलातून परिवर्तन साध्य होणार असल्याने याचा विशेष आनंद असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra

नागपूर : आशिया खंडातील सर्वात मोठ्या माल्ट डिस्टिलरी प्रकल्पाचा शुभारंभ; ९० हजार शेतकऱ्यांच्या जीवनात होणार परिवर्तन Read More »

महाविकास आघाडीने शेतकरी योजनांना ठप्प केले – पंतप्रधान नरेंद्र मोदी

वाशिम : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज महाराष्ट्र (Maharashtra) दौऱ्यावर आहेत. सकाळी त्यांनी विदर्भातील वाशिम (Washim) जिल्ह्याचा दौरा केला. वाशिम जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे नंगारा वास्तू संग्रहालयाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सकाळी झाले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी अनेक दशकांपर्यंत अनेक संकटांचा सामना केला आहे. महाआघाडीतील सरकारचे दोनच अजेंडे होते. शेतकऱ्यांशी संबंधित योजना ठप्प

महाविकास आघाडीने शेतकरी योजनांना ठप्प केले – पंतप्रधान नरेंद्र मोदी Read More »

नरेंद्र मोदी पोहरागडावर येणारे देशातील पहिले पंतप्रधान – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वाशिम : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून, त्यांनी सकाळी वाशिम जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे नंगारा वास्तू संग्रहालयाचे उद्घाटन केले. पोहरागड, ज्याला बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखले जाते, तिथे येणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले. \”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंजारा समाजाशी विशेष नाते

नरेंद्र मोदी पोहरागडावर येणारे देशातील पहिले पंतप्रधान – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

नंगारा वास्तू संग्रहालयाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण; नगारा वाजवण्याचा लुटला आनंद

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे नंगारा वास्तू संग्रहालयाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते शनिवारी सकाळी केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी नगारा वाजवण्याचा मनमुराद आनंद लुटला. तसेच, येणार्‍या काळात ही संस्कृती अधिकाधिक लोकप्रिय व्हावी यासाठी आमचे सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करेल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिले. नंगारा भवनात पंतप्रधान

नंगारा वास्तू संग्रहालयाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण; नगारा वाजवण्याचा लुटला आनंद Read More »

शिक्षण हेच विकासाचे द्वार; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे वक्तव्य

गडचिरोली : शिक्षण (Education) ही मोठी ताकद आहे, शिक्षणामुळेच विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वळण लागून विकासाचे द्वार खुले होत असल्याच मत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन (Governor C. P. Radhakrishnan) यांनी व्यक्त केले. गोंडवाना विद्यापीठाचा अकरावा आणि बारावा दीक्षान्त सोहळा राज्यपाल यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या प्रांगणात पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय

शिक्षण हेच विकासाचे द्वार; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे वक्तव्य Read More »

राज्यपालांचा आदिवासी विकासावर विशेष भर – सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर : राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असून आदिवासी बांधवांची प्रगती व्हावी, यासाठी राज्यपालांचा आग्रह आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गावे पेसामध्ये घेण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला आहे. त्यासंबंधित फाईलवर स्वाक्षरी करून राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आली असून पोंभुर्णा तालुक्यातील आदिवासी बांधवांचा आणि संपूर्ण तालुक्याचा सर्वांगीण विकासात राज्यपालांचे योगदान राहील, असा विश्वास पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी व्यक्त केला. तसेच,

राज्यपालांचा आदिवासी विकासावर विशेष भर – सुधीर मुनगंटीवार Read More »