भाजपाला दिलासा…बोरिवली विधानसभा मतदारसंघातील बंडखोरी थोपवली
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस ४ नोव्हेंबर आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांना बंडखोरी थांबवण्याचे आव्हान होते. यात भाजपने मुंबईतील बोरिवली विधानसभा मतदारसंघातील पहिली बंडखोरी यशस्वीपणे थोपवली आहे. माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी अखेर अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप नेते विनोद तावडेंनी त्यांची समजूत काढत हा निर्णय घडवून आणला. गोपाळ […]
भाजपाला दिलासा…बोरिवली विधानसभा मतदारसंघातील बंडखोरी थोपवली Read More »