News Bharati

महानगर

भाजपाला दिलासा…बोरिवली विधानसभा मतदारसंघातील बंडखोरी थोपवली

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस ४ नोव्हेंबर आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांना बंडखोरी थांबवण्याचे आव्हान होते. यात भाजपने मुंबईतील बोरिवली विधानसभा मतदारसंघातील पहिली बंडखोरी यशस्वीपणे थोपवली आहे. माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी अखेर अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप नेते विनोद तावडेंनी त्यांची समजूत काढत हा निर्णय घडवून आणला. गोपाळ […]

भाजपाला दिलासा…बोरिवली विधानसभा मतदारसंघातील बंडखोरी थोपवली Read More »

राज्यात आज विधानसभा निवडणुकांचं बिगुल…

राज्यात आज विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. निवडणूक आयोगानं आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. यात महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा होईल अशी अपेक्षा आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर करताच यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. तसेच बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी

राज्यात आज विधानसभा निवडणुकांचं बिगुल… Read More »

Mumbai: मुंबईला अतिदक्षतेचा इशारा : दहशतवादी हल्ल्याची शक्यता

सणासुदीच्या काळात मुंबई(Mumbai) हाय अलर्ट मोडवर आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईवर(Mumbai) दहशतवादी हल्ल्याचा कट रचला जात असल्याची शक्यता आहे. विशेषतः नवरात्रौत्सवाच्या कालावधीत, जेव्हा शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते, तेव्हा हल्ला होऊ शकतो, असे गुप्तचर विभागाने सूचित केले आहे. मुंबईत (Mumbai)गरबा खेळण्यासाठी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमते, आणि या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन दहशतवादी

Mumbai: मुंबईला अतिदक्षतेचा इशारा : दहशतवादी हल्ल्याची शक्यता Read More »

Mumbai: मुंबईतील वाहतूक कोंडीवर तोडगा : ५८ हजार कोटींच्या रिंगरोड प्रकल्पाला मंजुरी

मुंबईतील (Mumbai) वाढत्या वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी मुंबई (Mumbai) महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ५८,००० कोटी रुपयांच्या रिंगरोड प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. मुंबईत(Mumbai) वाहनांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात वाढत असून प्रशासनाने रस्ते, पूल, बोगदे आणि इतर पायाभूत सुविधा वाढवून काही प्रमाणात ही समस्या कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. एमएमआरडीएने बाह्य आणि अंतर्गत अशा ७ रिंगरोड तयार करण्याचे

Mumbai: मुंबईतील वाहतूक कोंडीवर तोडगा : ५८ हजार कोटींच्या रिंगरोड प्रकल्पाला मंजुरी Read More »

मुंबई महानगर प्रदेश  विकास क्षेत्रासाठी समिती स्थापन

मुंबई महानगर प्रदेशाला  विकासाचे क्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी नीती आयोगानं दिलेल्या शिफारशीची अंमलबजावणीसाठी राज्य सरकारनं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या संदर्भातील अध्यादेश काल राज्य सरकारनं जारी केला.  मुंबई आणि महानगर परिसराचं सध्याचं उत्पादन १४० अब्ज डॉलर इतकं असून २०३० पर्यंत हे उत्पादन ३०० अब्ज डॉलर्स इतकं करण्याचं उद्दिष्ट्य या समितीपुढे ठेवलं आहे. या

मुंबई महानगर प्रदेश  विकास क्षेत्रासाठी समिती स्थापन Read More »

सोलापूर जिल्ह्यात 24,000 बचत गटांना यंदा मिळणार कर्ज

जिल्ह्यातील अकराशे गावांमध्ये बचत गटांचे जाळे असून २४ हजार बचत गटांशी तब्बल अडीच लाख महिला जोडल्या गेल्या आहेत. बचतीची रक्कम व कर्जाची वेळेत परतफेड, यामुळे यंदा १२ हजार ८०० गटांना ३२० कोटींचे कर्जवाटप केले जाणार आहे. वार्षिक १२ टक्के व्याजदराने महिला बचतगटांना कर्ज दिले जाणार असून आतापर्यंत बचतगटांकडे एक रुपयांचीही थकबाकी नाही. महाराष्ट्र राज्य ग्रामीण

सोलापूर जिल्ह्यात 24,000 बचत गटांना यंदा मिळणार कर्ज Read More »