News Bharati

बातम्या

लोकसभा निवडणुकीत भारताचा जागतिक विक्रम: सर्वात मोठा लोकशाही देश

लोकसभा निवडणुक : एक ऐतिहासिक टप्पा गाठताना, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) भारताने ६४.२ कोटी मतदारांनी सहभाग घेऊन एक नवीन जागतिक विक्रम केला आहे. भारताच्या निवडणूक आयोगाने (ECI) मतमोजणीच्या पूर्वसंध्येला लोकशाही सहभागासाठी देशाची बांधिलकी दर्शविणारी ही ऐतिहासिक कामगिरी जाहीर केली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखालील ECI ने या यशाचा ‘चमत्कार’ […]

लोकसभा निवडणुकीत भारताचा जागतिक विक्रम: सर्वात मोठा लोकशाही देश Read More »

महाराष्ट्रात पावसाची प्रतिक्षा संपणार; लवकरच पाऊस येणार

महाराष्ट्र : उकाड्याने होरपळून निघालेल्या नागरिक चातकासारखी पावसाची वाट पाहत आहेत.हवामान खात्याने महाराष्ट्रात पाऊस (Maharashtra Monsoon) कधी धडकणार यासंदर्भात अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिलीये. मान्सून केरळमधून आता कर्नाटकात दाखल झाला आहे. सध्या मान्सून तामिळनाडू, आंध्र प्रदेश राज्यात पोहोचला असून येत्या त्यामुळे पश्चिमी वाऱ्यांनी वेग घेतला आहे. येत्या ४८ ते ७२ तासांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो,

महाराष्ट्रात पावसाची प्रतिक्षा संपणार; लवकरच पाऊस येणार Read More »

विधान परिषद निवडणुक: भाजपकडून तीन उमेदवार जाहीर

Maharashtra Legislative Council Elections 2024 : विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच भाजपकडून (BJP) तीन उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. भाजप विधान परिषदेच्या एकूण तीन जागा लढणार आहे. कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपाने विद्यमान आमदार निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) यांना उमेदवारी दिली आहे. तर मुंबई पदवीधर मतदारसंघात किरण शेलार (kiran Shelar) आणि आणि मुंबई शिक्षक

विधान परिषद निवडणुक: भाजपकडून तीन उमेदवार जाहीर Read More »

…नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर १५ दिवसांत उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबर दिसतील

महाराष्ट्र : देशात लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. १९ एप्रिल पासून सुरु झालेले मतदान १ जुन रोजी सातही टप्यातील मतदान पार पडले.आता ४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्याआधी १ जून रोजी एक्झिट पोलचा (Exit Polls) अंदाज समोर आला आहे. भाजपाप्रणित (BJP) एनडीएने ३५० चा आकडा पार केल्याचं एक्झिट पोलच्या आकडेवारीत दिसत आहे.

…नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर १५ दिवसांत उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबर दिसतील Read More »

फिर एक बार, मोदी सरकार: लोकसभा एक्झिट पोलमध्ये भाजप प्रणित NDA आघाडीवर

२०२४ च्या अत्यंत चुरशीच्या लोकसभा निवडणुकीत, विविध एक्झिट पोलनुसार, भारतीय जनता पक्ष (BJP) च्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ला लक्षणीय बहुमत मिळण्याचा अंदाज आहे.

फिर एक बार, मोदी सरकार: लोकसभा एक्झिट पोलमध्ये भाजप प्रणित NDA आघाडीवर Read More »

\”नाचता येईना अंगण वाकडे\” अशी गत असलेल्या..; चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेसला टोला

महाराष्ट्र : लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी काँग्रेसपक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर विविध टीव्ही चॅनेल, सोशल आणि डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस पक्ष आपले प्रवक्ते पाठवणार नाही. काँग्रेसच्या या निर्णयामुळे त्यांच्यावर सर्वत्र टीका करण्यात येत आहे. भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी (Chandrashekhar Bawankule) ‘X’ अकाऊंटवर पोस्ट करत काँग्रेसवर (Congress)

\”नाचता येईना अंगण वाकडे\” अशी गत असलेल्या..; चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेसला टोला Read More »

आमदार सुनील टिंगरे पोलीस ठाण्यात का गेले होते? अजित पवारांनी स्पष्ट केलं

पुणे : पुणे कल्याणीनगर अपघात (Pune Porsche car accident) प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असून अल्पवयीन मुलाच्या वडील, आजोबानंतर आता आईलाही पोलिसांनी अटक केलीय. तर दुसरीकडे घटनेनंतर पोलीस ठाण्यात गेलेले आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप होतोय. या प्रकरणी पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवारांकडून

आमदार सुनील टिंगरे पोलीस ठाण्यात का गेले होते? अजित पवारांनी स्पष्ट केलं Read More »

ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ यांना “ती” पोस्ट भोवली; गुन्हा दाखल

हिंगोली : कळमनुरीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) हे या ना त्या कारणानं नेहमीच चर्चेत असतात. आमदार संतोष बांगर यांच्या घराबाहेर फायरिंग झाल्याची सोशल मीडिया पोस्ट ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ (Ayodhya Poul) यांनी केली होती. या प्रकरणात अयोध्या पोळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात

ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ यांना “ती” पोस्ट भोवली; गुन्हा दाखल Read More »

३ दिवसात बिनाशर्त माफी मागा, अन्यथा..; एकनाथ शिंदे यांची संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ३ दिवसात बिनाशर्त माफी मागण्यास आपल्या वकीलामार्फत सांगितले आहे, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार असे सांगितले आहे. सामना या वृत्तपत्रातून संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जाणूनबूजून प्रतिमेस धक्का लागेल

३ दिवसात बिनाशर्त माफी मागा, अन्यथा..; एकनाथ शिंदे यांची संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस Read More »

जितेंद्र आव्हाडांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून अपमान

महाराष्ट्र : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, ‘एससीईआरटी’ने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गाटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी रायगडच्या महाड येथील चवदार तळ्यावर जाऊन मनुस्मृतीचे दहन करत सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला. यावेळी जितेंद्र आव्हाड कडून डॉ. बाबासाहेब

जितेंद्र आव्हाडांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून अपमान Read More »