News Bharati

बातम्या

\”ईव्हीएम जिवंत आहे की मृत?\” लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोदींचा विरोधकांना टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी : नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सोबतच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) छेडछाड केल्याच्या आरोपांवरून विरोधकांना फटकारले. एनडीए संसदीय बैठकीला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले, \” 4 जून रोजी निकाल लागत होता, तेव्हा मी इतर कामात व्यस्त होतो. मला फोन येत होते. आकडे सांगितले […]

\”ईव्हीएम जिवंत आहे की मृत?\” लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोदींचा विरोधकांना टोला Read More »

नरेंद्र मोदी 9 जून रोजी तिसऱ्या टर्मसाठी पंतप्रधानपदाची शपथ घेणार

PM Narendra Modi : नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) च्या विजयानंतर भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 जून रोजी सलग तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. रविवारी सायंकाळी ६ वाजता शपथविधी सोहळा (Swearing in Ceremony) पार पडणार आहे. भाजपने भारतीय संसदेच्या कनिष्ठ सभागृहात लोकसभेत 240 जागा मिळवल्या, तर NDA

नरेंद्र मोदी 9 जून रोजी तिसऱ्या टर्मसाठी पंतप्रधानपदाची शपथ घेणार Read More »

राष्ट्रवादीच्या खराब कामगिरीची जबाबदारी अजित पवारांनी घेतली, बारामतीचे निकाल आश्चर्यकारक

महाराष्ट्र : लोकसभा निवडणुकीच्या निकालावर चर्चा करण्यासाठी पवार यांनी मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलवर आज तातडीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी गुरुवारी लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीच्या (NCP) खराब कामगिरीची संपूर्ण जबाबदारी घेतली आणि प्रतिष्ठेची लढाई म्हणून पाहिल्या जाणाऱ्या बारामतीतील (Baramati Lok Sabha) पराभव आश्चर्यकारक असल्याचे प्रतिपादन

राष्ट्रवादीच्या खराब कामगिरीची जबाबदारी अजित पवारांनी घेतली, बारामतीचे निकाल आश्चर्यकारक Read More »

राज ठाकरेंचा मोठा निर्णय; अभिजीत पानसे कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार नाहीत

Vidhan Parishad Election 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) कोकण पदवीधर मतदारसंघातून विधान परिषद निवडणुकीसाठी आपला उमेदवार मैदानात उतरवला होता. या संदर्भातील पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आदेशांनुसार प्रसिद्ध कऱण्यात आलं होतं. कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेकडून अभिजीत पानसे हे उमेदवारी दाखल करणार होते. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पूर्ण तयारी केली होती. मात्र,

राज ठाकरेंचा मोठा निर्णय; अभिजीत पानसे कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार नाहीत Read More »

केरळमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय: अभिनेते सुरेश गोपी यांचा त्रिशूर मधून विजय

केरळ : ऐतिहासिक म्हणून नोंद करता येईल अशी घटना या लोकसभा निवडणुकांमध्ये घडली आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजप) केरळमध्ये (Kerala) आपली पहिली-वहिली लोकसभेची जागा मिळविली आहे, ज्यामुळे राज्याच्या राजकीय पटलावर एक महत्त्वपूर्ण बदल अधोरेखित झाला आहे. अभिनेते-राजकारणी बनलेले सुरेश गोपी (Suresh Gopi) यांचा त्रिशूर लोकसभा मतदारसंघातील विजय हा म्हणूनच महत्वपूर्ण मनाला जातो. यासोबतच केरळमधील इतर

केरळमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय: अभिनेते सुरेश गोपी यांचा त्रिशूर मधून विजय Read More »

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग; उद्धव ठाकरेंचे एनडीएमध्ये संभाव्य पुनरागमन? राजकीय चर्चांना उधाण

उद्धव ठाकरे : लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मध्ये पुन्हा सामील होण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्रातील राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राज्याचे राजकीय वर्तुळ ढवळून काढणाऱ्या निकालांच्या पार्श्वभूमीवर ही घटना समोर आली आहे. टाइम्स नाऊ च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांनी एनडीए मध्ये परतण्याचे

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग; उद्धव ठाकरेंचे एनडीएमध्ये संभाव्य पुनरागमन? राजकीय चर्चांना उधाण Read More »

T20 विश्वचषक 2024 च्या सलामीच्या सामन्यात भारताचा आयर्लंडवर विजय

T20 विश्वचषक 2024 : कमांडिंग कामगिरीमध्ये, भारताने (Indian Team) न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयर्लंडवर शानदार विजय मिळवून आयसीसी पुरुष T20 विश्वचषक 2024 मोहिमेची सुरुवात केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीत आपले पराक्रम दाखवत आयर्लंडचा ८ गडी राखून पराभव केला आणि स्पर्धेसाठी मजबूत टोन सेट केला. भारताने नाणेफेक जिंकून

T20 विश्वचषक 2024 च्या सलामीच्या सामन्यात भारताचा आयर्लंडवर विजय Read More »

अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन, फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर जाणार

महाराष्ट्र : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) काल निकाल लागला आणि यात महायुतीला (Mahayuti) महाराष्ट्रात अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. महायुतीला केवळ १७ जागांवर समाधानी राहावे लागले तर दुसरीकडे महाविकास आघाडीने (MVA) ३० जागांवर विजय मिळवला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बुधवारी महायुतीच्या पराभवाची पूर्ण जबाबदारी घेत पदातून मुक्तता करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आज अमित

अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन, फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर जाणार Read More »

अजित पवारांना दिलासा; रायगडमधून सुनील तटकरे विजयी

रायगड : २०२४ लोकसभा निवडणुकीत रायगडमधून अजित पवारांना (Ajit Pawar) दिलासा मिळाला आहे. एक्झिट पोलमध्ये सुनील तटकरे पराभूत होत असल्याचे अंदाज होते. मात्र, प्रत्यक्ष मत मोजणीच्या दिवशी रायगडमधून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांचा मोठ्या फरकाने विजय झाला आहे. एकतर्फी निवडणूक जिंकण्याचा दावा करणाऱ्या अनंत गितेंचा पराभव झाला आहे. रायगडमधून महायुती कडून राष्ट्रवादी काँग्रेस

अजित पवारांना दिलासा; रायगडमधून सुनील तटकरे विजयी Read More »

काँग्रेसकडून महाराष्ट्रामध्ये दंगे भडकवण्याचा प्रयत्न; यशोमती ठाकूर यांच्यावर कारवाई करण्याची रवी राणाची मागणी

अमरावती लोकसभा : उद्या ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे. दरम्यान निकालापूर्वी भाजपा आणि एनडीए ला बहुमत दिसत असल्याचं एक्झिट पोल मध्ये दाखवण्यात आलंय. तसंच अमरावतीमध्ये (Amravati) सुद्धा महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यावर माजी मंत्री आणि काँग्रेस

काँग्रेसकडून महाराष्ट्रामध्ये दंगे भडकवण्याचा प्रयत्न; यशोमती ठाकूर यांच्यावर कारवाई करण्याची रवी राणाची मागणी Read More »