News Bharati

बातम्या

…जीव घेतले शेतकऱ्यांचे आपण; मोहोळांनी घेतला सुप्रिया सुळे यांच्या वक्त्यव्याचा समाचार

पुणे : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर गोळीबार घटनावरून अब की बार गोळीबार सरकार असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरकारवर जोरदार टिका केली.शिवाय सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील गुंडागिरीच्या घटनेवरूनही सरकारला सुनावलं आहे. यावरून आता महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी \”आम्ही शेतकऱ्यांवर […]

…जीव घेतले शेतकऱ्यांचे आपण; मोहोळांनी घेतला सुप्रिया सुळे यांच्या वक्त्यव्याचा समाचार Read More »

लोकसभा निवडणूक: तिसऱ्या टप्प्याची नामांकन प्रक्रिया उद्यापासून सुरु

भारतीय निवडणूक आयोगा’तर्फे उद्यापासून ता. १२ एप्रिल २०२४, लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीची नामांकन प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणूक: तिसऱ्या टप्प्याची नामांकन प्रक्रिया उद्यापासून सुरु Read More »

विश्व हिंदू परिषदेच्या श्रीरामोत्सवाला देशभर प्रारंभ

दरवर्षी विश्व हिंदू परिषदेतर्फे वर्षप्रतिपदेपासून ते रामनवमी, हनुमान जयंतीपर्यंत श्रीरामोत्सव साजरा केला जातो.

विश्व हिंदू परिषदेच्या श्रीरामोत्सवाला देशभर प्रारंभ Read More »

मतदानाच्या दिवशी सुटी देणे बंधनकारक

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी लोकसभा मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुटी देण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

मतदानाच्या दिवशी सुटी देणे बंधनकारक Read More »

कोल्हापुरातील युवकांचे मतदान कोणाला…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघात नवमतदारांची नोंद करण्यात आली आहे. या नवमतदारांची संख्या निवडणुकीच्या निकालावर परिणाम करणारी ठरू शकते. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर मतदान करताना त्यांचा दृष्टिकोन काय असेल, हे लक्षात येते. देशाची सुरक्षा, औद्योगिक आणि आर्थिक विकास, पायाभूत सुविधांचा विकास, सक्षम आरोग्यवस्था असे अनेक मुद्दे विचारात घेऊन ही पिढी मतदान करणार असल्याचे दिसते. या निवडणुकीत

कोल्हापुरातील युवकांचे मतदान कोणाला… Read More »

बारीपाड्याचे वनभूषण : चैत्राम पवार

एक ध्येय समोर ठेवून लोकचळवळ उभारली तर अशक्यही शक्य होते, हे चैत्राम पवार यांनी दाखवून दिले आहे. वन दिनाच्या (२१ मार्च) निमित्ताने चैत्राम पवार यांच्या कार्याचा परिचय. महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा पहिला ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार’ बारीपाड्याचे चैत्राम पवार यांना जाहीर झाला आणि ‘वृक्ष मित्र’ म्हणून ओळखले जाणारे चैत्राम पवार कोण आहेत, याचा महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने

बारीपाड्याचे वनभूषण : चैत्राम पवार Read More »