News Bharati

राष्ट्रीय

राष्ट्रसन्मानाचा नवा अध्याय : संपूर्ण ‘वंदे मातरम्’ आता सर्व कार्यक्रमांत अनिवार्य

नवी दिल्ली :  ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. नव्याने प्रसिद्ध झालेल्या नियमांनुसार, सर्व सरकारी कार्यक्रमांमध्ये तसेच शाळांमध्ये राष्ट्रगीत ‘जन गण मन’पूर्वी ‘वंदे मातरम्’ वाजवणे अनिवार्य करण्यात आले आहे. इतकेच नव्हे, तर ‘वंदे मातरम्’ वाजवताना उपस्थित सर्वांनी उभे राहणेही आवश्यक असेल. हा निर्णय केवळ औपचारिकतेपुरता मर्यादित नाही. पद्म पुरस्कारांसारख्या नागरी […]

राष्ट्रसन्मानाचा नवा अध्याय : संपूर्ण ‘वंदे मातरम्’ आता सर्व कार्यक्रमांत अनिवार्य Read More »

PM मोदींनी सामायिक केले प्रेरणादायी सुभाषित; विद्यार्थ्यांमधील प्रतिभेवर व्यक्त केला ठाम विश्वास

दिल्ली : \”आपले विद्यार्थी असामान्य प्रतिभेने संपन्न आहेत आणि त्यांच्यामध्ये आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्याची पूर्ण क्षमता आहे,\” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर लिहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला आहे. त्यांनी नमूद केले की, परीक्षा पे चर्चाचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमता आणि कौशल्यांचा वैयक्तिक वाढ आणि यशासाठी अर्थपूर्ण वापर कसा करावा, यावर मार्गदर्शन करणे हा आहे.

PM मोदींनी सामायिक केले प्रेरणादायी सुभाषित; विद्यार्थ्यांमधील प्रतिभेवर व्यक्त केला ठाम विश्वास Read More »

समाज संघटित व गुणवान होईल तेव्हाच देशात परिवर्तन येईल

सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन संघाला समाजरूप संघटन उभे करायचे आहे. समाज संघटित व गुणवान होईल तेव्हाच देशात परिवर्तन येईल. नेता-नारा-निती-पक्ष-अवतार-सरकार-विचार-तत्वज्ञान या सर्व गोष्टी सहाय्यक आहेत. समाज या सर्वांचा मालक आहे. त्यामुळे मालकाने मुळात जागरूक असायला हवे. असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. संघ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘संघ प्रवासाची

समाज संघटित व गुणवान होईल तेव्हाच देशात परिवर्तन येईल Read More »

टी-२० विश्वचषक : सूर्यकुमारच्या ८४ धावा आणि गोलंदाजांच्या जोरावर भारताचा अमेरिकेवर २९ धावांनी विजय

मुंबई : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात गतविजेत्या भारतीय संघाने अमेरिकेचा २९ धावांनी पराभव करत आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली आहे. मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर शनिवारी (७ फेब्रुवारी) खेळल्या गेलेल्या या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव तारणहार ठरला, तर गोलंदाजांनी अमेरिकन फलंदाजीचा कणा मोडला. सूर्याचा वानखेडेवर धमाका (धावसंख्या: १६१/९)नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात

टी-२० विश्वचषक : सूर्यकुमारच्या ८४ धावा आणि गोलंदाजांच्या जोरावर भारताचा अमेरिकेवर २९ धावांनी विजय Read More »

६ फेब्रुवारीला ‘परीक्षा पे चर्चा’चा खास भाग पाहण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन

नवी दिल्ली : परीक्षांचा हंगाम जवळ येत असताना, पंतप्रधानांनी पुन्हा एकदा ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाद्वारे युवा विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना 6 फेब्रुवारी 2026 रोजी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाचा विशेष भाग पाहण्यासाठी आमंत्रित केले आहे. भारताच्या तरुणांच्या एकत्रित भावनेचे आणि या संवादाचे साक्षीदार होण्यासाठी त्यांनी हा विशेष भाग पहावा, असे

६ फेब्रुवारीला ‘परीक्षा पे चर्चा’चा खास भाग पाहण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन Read More »

सहकारातून समृद्धी : अमित शाह आज करणार सहकार क्षेत्रातील पहिली टॅक्सी सेवा, ‘भारत टॅक्सी”चे उद्घाटन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सहकारातून समृद्धी’ या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी आज एक ऐतिहासिक पाऊल पडत आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज 05 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे भारतातील पहिल्या सहकारावर आधारित ‘राइड-हेलिंग प्लॅटफॉर्म’ म्हणजेच ॲप-आधारित वाहन सेवा देणारी सुविधा ‘भारत टॅक्सी’ चे उद्घाटन करणार आहेत.

सहकारातून समृद्धी : अमित शाह आज करणार सहकार क्षेत्रातील पहिली टॅक्सी सेवा, ‘भारत टॅक्सी”चे उद्घाटन Read More »

स्वामी सत्यमित्रानंद गिरींचे समाधी मंदिर भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हरिद्वार (उत्तराखंड) : श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी यांनी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक म्हणून कार्य केले. म्हणूनच आज नव्या पिढीसमोर भारतीय संस्कृतीची महानता टिकून आहे. त्यांच्या समाधी मंदिरामुळे भावी पिढ्यांसाठी एका प्रेरणास्थळ निर्माण झाल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. उत्तराखंड–हरिद्वार येथे श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरीजी महाराज यांच्या समाधी मंदिरात आयोजित ‘श्रीविग्रह मूर्ती स्थापना’ समारंभात

स्वामी सत्यमित्रानंद गिरींचे समाधी मंदिर भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

मणिपूरला मिळाले नवे नेतृत्व! भाजपचे युमनाम खेमचंद सिंह राज्याचे नवीन मुख्यमंत्री

मणिपूर : ईशान्येकडील मणिपूर राज्याला अखेर नवीन नेतृत्व मिळाले आहे. राज्यातील राष्ट्रपती राजवट अधिकृतपणे उठवण्यात आली असून, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते युमनाम खेमचंद सिंह यांनी आज मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राजधानी इंफाळमधील ‘लोक भवन’ येथे पार पडलेल्या एका विशेष सोहळ्यात राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी त्यांना शपथ दिली.

मणिपूरला मिळाले नवे नेतृत्व! भाजपचे युमनाम खेमचंद सिंह राज्याचे नवीन मुख्यमंत्री Read More »

मोदी-ट्रम्प मैत्रीचा विजय! भारत-अमेरिका ऐतिहासिक व्यापार करारावर देवेंद्र फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया

मुंबई : भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या ऐतिहासिक व्यापार कराराचे पडसाद जगभरात उमटत असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कराराचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे. हा करार म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील दृढ मैत्रीचा विजय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या कराराचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला होणार असून राज्यात तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी गुंतवणूक

मोदी-ट्रम्प मैत्रीचा विजय! भारत-अमेरिका ऐतिहासिक व्यापार करारावर देवेंद्र फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया Read More »

केंद्रीय अर्थसंकल्प : महाराष्ट्राच्या पदरात १ लाख कोटी! विकसित भारताकडे दमदार पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसित भारताकडे दमदार वाटचाल करणारा आहे. केंद्रीय करातून महाराष्ट्रला मिळणारा वाटा हा 98,306 कोटी रुपये इतका असणार आहे. याशिवाय अर्थसंकल्पाचे प्राथमिक आकलन करता, 12,355 कोटी विविध प्रकल्पांसाठी आहेत. त्यामुळे सुमारे 1 लाख कोटी महाराष्ट्राला मिळतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

केंद्रीय अर्थसंकल्प : महाराष्ट्राच्या पदरात १ लाख कोटी! विकसित भारताकडे दमदार पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »