News Bharati

खेळ

बळंभटदादा देवधर : एका खांबावर उभा राहिलेला स्वबोधाचा वारसा

भारतातील मल्लखांब साधकांसाठी १५ जून हा दिवस केवळ एका क्रीडाप्रकाराचा उत्सव नाही. हा दिवस एका स्वबोधी गुरूच्या स्मृतीशी जोडलेला आहे. परिस्थितीसमोर हतबल न होता, निसर्गाचे निरीक्षण, परंपरेचे ज्ञान आणि स्वतःची सर्जनशीलता यांच्या आधारे बळंभटदादा देवधर यांनी प्रशिक्षणाची अशी पद्धत विकसित केली, जी पुढे ‘मल्लखांब’ म्हणून अजरामर झाली. बळंभटदादा देवधर यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील […]

बळंभटदादा देवधर : एका खांबावर उभा राहिलेला स्वबोधाचा वारसा Read More »

कुलदीप यादव चढणार बोहल्यावर! १४ मार्चला मसुरीत थाटात रंगणार विवाह सोहळा

मसुरी : भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडचा पराभव करून तिसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले आहे. या ऐतिहासिक विजयाच्या आनंदापाठोपाठ आता टीम इंडियाचा ‘चायनामन’ गोलंदाज कुलदीप यादव याच्या घरी सनई-चौघडे वाजणार आहेत. कुलदीप यादव येत्या १४ मार्च २०२६ रोजी आपली मैत्रीण वंशिका हिच्यासोबत विवाहबंधनात अडकणार असून आयुष्याच्या नवीन इनिंगला सुरुवात करणार आहे. कुलदीप आणि वंशिका

कुलदीप यादव चढणार बोहल्यावर! १४ मार्चला मसुरीत थाटात रंगणार विवाह सोहळा Read More »

विश्वविजेता भारत! भारताने तिसऱ्यांदा जिंकला टी-२० विश्वचषक; न्यूझीलंडचा ९६ धावांनी उडवला धुव्वा

अहमदाबाद : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या ऐतिहासिक महामुकाबल्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे विजेतेपद पटकावले आहे. या विजयासोबतच भारताने तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरून नवा इतिहास रचला आहे. धावांचा डोंगर: भारताची दमदार फलंदाजीअंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांनी किवी गोलंदाजांची अक्षरशः पिसं

विश्वविजेता भारत! भारताने तिसऱ्यांदा जिंकला टी-२० विश्वचषक; न्यूझीलंडचा ९६ धावांनी उडवला धुव्वा Read More »

भारत की न्यूझीलंड? कोण उचलेल २०२६ ची ट्रॉफी? नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार महामुकाबला

अहमदाबाद : क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी लढत उद्या, ८ मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या विजेतेपदासाठी भारत आणि न्यूझीलंड हे दोन दिग्गज संघ आमनेसामने उभे ठाकले आहेत. टीम इंडियाचे लक्ष्य तिसऱ्यांदा विश्वविजेते बनण्याचे आहे, तर न्यूझीलंड आपला पहिला टी-२० वर्ल्ड कप जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. दोन्ही संघांमधील ३० सामन्यांचा

भारत की न्यूझीलंड? कोण उचलेल २०२६ ची ट्रॉफी? नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार महामुकाबला Read More »

इंग्लंडचा ‘गेम ओव्हर’! टीम इंडिया दिमाखात टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत

मुंबई (वानखेडे स्टेडियम) : मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर धावांचा पाऊस पडलेल्या अटीतटीच्या लढतीत भारताने इंग्लंडवर ७ धावांनी मात करत टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. ४० षटकांत तब्बल ४९९ धावांचा डोंगर उभा राहिलेल्या या सामन्यात टीम इंडियाने विजय खेचून आणला. संजू सॅमसनचे ‘विराट’ वादळनाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने इंग्लंडच्या गोलंदाजांची

इंग्लंडचा ‘गेम ओव्हर’! टीम इंडिया दिमाखात टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत Read More »

मिशन वर्ल्डकप : भारताचा ‘सुपर ८’ मध्ये प्रवेश; पहिल्याच लढतीत दक्षिण आफ्रिकेचे तगडे आव्हान!

अहमदाबाद : साखळी फेरीत वर्चस्व गाजवल्यानंतर आता भारतीय संघ टी-२० विश्वचषक २०२६ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी सज्ज झाला आहे. ‘सुपर ८’ फेरीत भारताचा समावेश गट १ (Group 1) मध्ये करण्यात आला असून, यात दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि धक्कादायक निकाल नोंदवणारा झिम्बाब्वे या संघांचे आव्हान असणार आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका: कधी आणि कुठे?भारतीय संघ आपल्या

मिशन वर्ल्डकप : भारताचा ‘सुपर ८’ मध्ये प्रवेश; पहिल्याच लढतीत दक्षिण आफ्रिकेचे तगडे आव्हान! Read More »

टी-२० वर्ल्ड कप २०२६ : पाकिस्तानची ‘शरणगती’! भारताचा सलग तिसरा विजय; विश्वचषकात टीम इंडियाचा दबदबा कायम

कोलंबो : भारतीय क्रिकेटचा दबदबा कायम राखत, टीम इंडियाने टी-२० विश्वचषकात पाकिस्तानला धूळ चारली आहे. कोलंबो येथे झालेल्या हायव्होल्टेज सामन्यात भारताने ६१ धावांनी मिळवलेला विजय हा पाकिस्तानच्या विरोधातील ऐतिहासिक विजयांपैकी एक ठरला. या दिमाखदार विजयासोबतच भारताने सलग तीन सामने जिंकून सुपर-८ फेरीतील आपले स्थान अधिकृतपणे निश्चित केले आहे. ९ चेंडूंचा तो थरार आणि पाकिस्तानचा ‘गेम

टी-२० वर्ल्ड कप २०२६ : पाकिस्तानची ‘शरणगती’! भारताचा सलग तिसरा विजय; विश्वचषकात टीम इंडियाचा दबदबा कायम Read More »

टी-२० वर्ल्ड कप: भारताचा सलग दुसरा विजय; पाकिस्तानला इशारा देत टीम इंडिया गुणतालिकेत नंबर १

नवी दिल्ली : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पार पडलेल्या टी-२० वर्ल्ड कपमधील १८ व्या सामन्यात भारतीय संघाने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. नामिबियाविरुद्धच्या लढतीत भारताने ९३ धावांनी दणदणीत विजय मिळवत स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला. या विजयामुळे भारताने केवळ ‘अ’ गटात अव्वल स्थानच पटकावले नाही, तर कोलंबोतील आगामी महामुकाबल्यापूर्वी पाकिस्तानवर मानसिक दडपणही निर्माण केले

टी-२० वर्ल्ड कप: भारताचा सलग दुसरा विजय; पाकिस्तानला इशारा देत टीम इंडिया गुणतालिकेत नंबर १ Read More »

टी-२० विश्वचषक : सूर्यकुमारच्या ८४ धावा आणि गोलंदाजांच्या जोरावर भारताचा अमेरिकेवर २९ धावांनी विजय

मुंबई : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात गतविजेत्या भारतीय संघाने अमेरिकेचा २९ धावांनी पराभव करत आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली आहे. मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर शनिवारी (७ फेब्रुवारी) खेळल्या गेलेल्या या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव तारणहार ठरला, तर गोलंदाजांनी अमेरिकन फलंदाजीचा कणा मोडला. सूर्याचा वानखेडेवर धमाका (धावसंख्या: १६१/९)नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात

टी-२० विश्वचषक : सूर्यकुमारच्या ८४ धावा आणि गोलंदाजांच्या जोरावर भारताचा अमेरिकेवर २९ धावांनी विजय Read More »

T20 World Cup 2026 : भारतीय संघाची घोषणा! सूर्याकडे नेतृत्व, इशानचं पुनरागमन तर ‘या’ स्टार खेळाडूंना डच्चू

मुंबई : आगामी आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 साठी बीसीसीआयने (BCCI) १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली ही मेगा स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार असून, निवड समितीने संघात मोठे फेरबदल केले आहेत. मोठे बदल: इशान किशनचे पुनरागमन, शुभमन गिल

T20 World Cup 2026 : भारतीय संघाची घोषणा! सूर्याकडे नेतृत्व, इशानचं पुनरागमन तर ‘या’ स्टार खेळाडूंना डच्चू Read More »