News Bharati

राष्ट्रीय

राज्यातील लहान शहरांच्या विकासाला वेग; अर्थसंकल्पाने मुंबई, महाराष्ट्राच्या विकासाला लावले पंख!

मुंबई : एकीकडे लहान लहान शहरांच्या सर्वांगीण विकासाला चालना देतांना, पायाभूत सुविधा वाढविण्याच्या त्याचप्रमाणे सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्याच्या घोषणांमुळे देशाचे ग्रोथ इंजिन असलेल्या मुंबई आणि महाराष्ट्राला मोठे बळ मिळेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारताच्या दिशेनं निर्धारपूर्वक पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प आहे. आत्मनिर्भर विकसित भारताकडे झेप घेणारा हा नववा अर्थसंकल्प […]

राज्यातील लहान शहरांच्या विकासाला वेग; अर्थसंकल्पाने मुंबई, महाराष्ट्राच्या विकासाला लावले पंख! Read More »

फूल होंगे शूल सारे मित्र होंगे सब विरोधक

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या २०२६ च्या पद्म पुरस्कारांच्या यादीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते आणि केरळचे माजी मुख्यमंत्री (२००६ ते २०११) कॉम्रेड व्ही. एस्. अच्युतानंदन यांना जाहीर झालेला पद्मविभूषण (मरणोत्तर) (मृत्यू: २१ जुलै २०२५)  एक प्रचंड चर्चेचा आणि कुतुहलाचा विषय झाला आहे. देशद्रोहाचा कायमचा शिक्का कपाळावर मारलेला गेलेल्या कम्युनिस्ट विचारधारेच्या ज्या केरळमध्ये कम्युनिस्टांनी रा.स्व. संघाच्या

फूल होंगे शूल सारे मित्र होंगे सब विरोधक Read More »

पंतप्रधानांकडून अजितदादांना श्रद्धांजली; म्हणाले, \”महाराष्ट्राने तळागाळातील लोकनेता गमावला\”

नवी दिल्ली/मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण देश हादरला आहे. या दुःखद घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या असून अजितदादांच्या कार्याचा गौरव केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शोकसंदेश:\”श्री अजित पवार जी हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील

पंतप्रधानांकडून अजितदादांना श्रद्धांजली; म्हणाले, \”महाराष्ट्राने तळागाळातील लोकनेता गमावला\” Read More »

भाजपमध्ये कार्यकर्ता असणे हीच सर्वात मोठी पात्रता – नितीन नबीन

नवी दिल्ली : \”भारतीय जनता पार्टीमध्ये संघटन ही केवळ एक व्यवस्था नसून तो एक संस्कार आहे. एका सामान्य कार्यकर्त्याचा राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास हा माझ्यासारख्या कोट्यवधी कार्यकर्त्यांचा सन्मान आहे,\” अशा शब्दांत भाजपचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मावळते अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे आभार

भाजपमध्ये कार्यकर्ता असणे हीच सर्वात मोठी पात्रता – नितीन नबीन Read More »

कोण आहेत नितीन नबीन जे बनले जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे सर्वेसर्वा?

नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे तरुण आणि तडफदार नेते नितीन नबीन यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. दिल्लीतील भाजप मुख्यालयात आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात त्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी आणि मावळते अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत नबीन यांना निवडीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. अशी झाली

कोण आहेत नितीन नबीन जे बनले जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे सर्वेसर्वा? Read More »

\”आम्ही जे सांगतो ते करतो!\” दावोसमध्ये मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; उद्योजकांचा महाराष्ट्रावर विश्वास का?

झ्युरिक : ‘महाराष्ट्र विश्वासार्ह आहे. आम्ही जे सांगतो ते करतो. त्यामुळेच जगभरातील उद्योजक, गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर विश्वास वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत वाटचालीसाठी पार्श्वभूमी निर्माण केली आहे. एक ईकोसिस्टिम तयार केली आहे. त्याआधारे यंदाही महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात गुंतवणूक येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ‘महाराष्ट्र’ हे भारतात येणाऱ्या गुंतवणुकीसाठी गेटवे

\”आम्ही जे सांगतो ते करतो!\” दावोसमध्ये मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; उद्योजकांचा महाराष्ट्रावर विश्वास का? Read More »

प्रजासत्ताक दिन सोहळा : महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’ चित्ररथ सज्ज; सणातून आत्मनिर्भरतेचा जागतिक संदेश!

नवी दिल्ली : देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी राजधानी दिल्लीतील ‘कर्तव्यपथ’ सज्ज झाला आहे. यंदाचा सोहळा अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार असून, ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून विशेष सादरीकरण केले जाणार आहे. या सोहळ्यात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ हा चित्ररथ राज्याच्या सांस्कृतिक आणि आर्थिक ताकदीचे दर्शन अवघ्या जगाला घडवणार

प्रजासत्ताक दिन सोहळा : महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’ चित्ररथ सज्ज; सणातून आत्मनिर्भरतेचा जागतिक संदेश! Read More »

भाजपला मिळणार नवे राष्ट्रीय अध्यक्ष, नितीन नबीन आज अर्ज दाखल करणार

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला आजपासून अधिकृतपणे सुरुवात होत आहे. पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन (Nitin Nabin) आज (१९ जानेवारी) अध्यक्षपदासाठी आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा त्यांना पाठिंबा असल्याने नबीन यांची निवड बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपला मिळणार नवे राष्ट्रीय अध्यक्ष, नितीन नबीन आज अर्ज दाखल करणार Read More »

\”जनतेने सुशासनाला आशीर्वाद दिला!\” महापालिका निकालांनंतर पंतप्रधान मोदींचे महाराष्ट्रासाठी खास ट्विट

महाराष्ट्र : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (BJP) ऐतिहासिक मुसंडी मारली आहे. प्राथमिक कल आणि निकालांनुसार, २९ पैकी तब्बल २५ महानगरपालिकांमध्ये भाजप आणि महायुतीची सत्ता येणे जवळपास निश्चित झाले आहे. या अभूतपूर्व यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले असून भाजप कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्राचा ‘महाकौल’ विकासाच्या अजेंड्याला!पंतप्रधान

\”जनतेने सुशासनाला आशीर्वाद दिला!\” महापालिका निकालांनंतर पंतप्रधान मोदींचे महाराष्ट्रासाठी खास ट्विट Read More »

‘बटेंगे तो कटेंगे’वर आरडाओरडा, पण जिहादवर मौन?

‘बटेंगे तो कटेंगे’वर आरडाओरडा, पण जिहादवर मौन? मौलाना मदनींच्या ‘जिहाद’ आवाहनावरून भाजपचा विरोधकांवर हल्ला मुंबई : मौलाना महमूद मदनी यांनी भोपाळमध्ये केलेल्या ‘जब जब जुल्म होगा, तब तब जिहाद होगा’ या विधानावरून महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी विरोधी पक्षांवर सडकून टीका केली आहे. मदनी यांचे भाषण सामाजिक शांततेला थेट आव्हान देणारे असल्याचे त्यांनी

‘बटेंगे तो कटेंगे’वर आरडाओरडा, पण जिहादवर मौन? Read More »