News Bharati

राष्ट्रीय

ऐतिहासिक दिवस: भारत सरकार तर्फे CAA अंतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्र प्रदान

केंद्र सरकारने नागरिकत्व (सुधारणा) कायदा (CAA) अंतर्गत नागरिकत्व दस्तऐवजांचा पहिला संच नवी दिल्लीत 14 व्यक्तींना सुपूर्द केला.

ऐतिहासिक दिवस: भारत सरकार तर्फे CAA अंतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्र प्रदान Read More »

…तर फक्त राजकारणच करेन – कंगना रणौत

Lok Sabha Election : \”जर मला राजकारणात आपण लोकांशी जोडले जात आहोत असं दिसलं तर फक्त राजकारणच करेन\”, असं विधान हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा (Mandi Lok Sabha) मतदारसंघातील भाजप (BJP) उमेदवार कंगना रणौत (Kangana Ranaut) ने केलं आहे. कंगनासमोर काँग्रेसचे नेते विक्रमादित्य सिंह यांचे आव्हान आहे. या निवडणुकीत आपलाच विजय होईल असा विश्वास कंगनाकडून व्यक्त

…तर फक्त राजकारणच करेन – कंगना रणौत Read More »

अमित शहांचे हेलिकॉप्टर भरकटले, बिहारमधील काळजाचा ठोका चुकविणारा क्षण

राजकीय प्रचाराच्या धामधुमीत काल गृहमंत्री अमित शहा यांनी हृदयाचा ठोका चुकविणारा क्षण अनुभवला. त्यांच्या हेलिकॉप्टरने बिहारच्या बेगुसराय येथे आकाशात भरारी घेण्याच्या दरम्यान थोडक्यात नियंत्रण गमावले. हा थरारक प्रसंग व्हिडिओमध्ये चित्रित झाला असून विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही चित्रफीत त्वरीत पसरली. यावरून आता निवडणूक प्रचारादरम्यान राजकीय नेत्यांच्या सुरक्षेबद्दल चर्चा सुरू झाली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा

अमित शहांचे हेलिकॉप्टर भरकटले, बिहारमधील काळजाचा ठोका चुकविणारा क्षण Read More »

काँग्रेस सरकार आल्यास मृत्यूनंतर तुमच्या संपत्तीमधील ५५ टक्के हिस्सा सरकार जमा होणार? सॅम पित्रोदा

देशातील नागरिकांच्या संपत्तीचे सर्वेक्षण करून त्याचे अल्पसंख्यांकांना पुनर्वितरण करण्याच्या राहुल गांधी यांच्या घोषणे नंतर इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष आणि राहुल गांधी यांचे जवळचे सल्लागार सॅम पित्रोदा यांनी व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीमधील ५५ टक्के हिस्सा सरकार जमा करण्याच्या योजनेचे सूतोवाच केले आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीचे पुनर्वितरण करून आर्थिक असमानता दूर करणे हा या प्रस्तावाचा उद्देश

काँग्रेस सरकार आल्यास मृत्यूनंतर तुमच्या संपत्तीमधील ५५ टक्के हिस्सा सरकार जमा होणार? सॅम पित्रोदा Read More »

अयोध्या मंदिर परिसरात अद्ययावत व्यवस्था

अयोध्येत नव्याने बांधण्यात आलेल्या श्री रामजन्मभूमी मंदिर संकुलात येणाऱ्या लाखो भक्तांसाठी अत्यंत परिपूर्ण व्यवस्थांची उभारणी करण्यात आली आहे. अशा व्यवस्था इथे आहेत की ज्या इतरत्र फार कोठेही आढळत नाहीत. श्री रामलाला मंदिराचे भव्य बांधकाम आधुनिक तंत्रज्ञान आणि कारागिरांच्या कौशल्याच्या सहाय्याने करण्यात आले आहे. प्रत्येक खांबांवर आणि भिंतींवर सुंदर नक्षीकाम केलेली शिल्पे आहेत. त्याचप्रमाणे संकुलात सुंदर

अयोध्या मंदिर परिसरात अद्ययावत व्यवस्था Read More »

रामलल्ला रंगले होळीच्या रंगात

अयोध्येतील श्रीराममंदिरात यंदा होळी साजरी झाल्यामुळे अयोध्येत सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण होते.

रामलल्ला रंगले होळीच्या रंगात Read More »

लडाखची भूमी भारताच्या शौर्य आणि पराक्रमाची राजधानी – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लेहमध्ये सैनिकांसोबत होळी हा रंगांचा सण साजरा केला. संरक्षण मंत्र्यांसोबत लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि जनरल ऑफिसर कमांडिंग, फायर अँड फ्युरी कॉर्प्स लेफ्टनंट जनरल रशीम बाली उपस्थित होते. सैनिकांना संबोधित करताना, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी खडतर भूप्रदेश आणि प्रतिकूल हवामानातही सेवा देत असल्याबद्दल सैनिकांच्या शौर्याची, दृढनिश्चयाची

लडाखची भूमी भारताच्या शौर्य आणि पराक्रमाची राजधानी – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह Read More »