News Bharati

राष्ट्रीय

बांगलादेशी हिंदूंची केविलवाणी अवस्था: त्यांचे रक्षण करणे भारताची नैतिक जबाबदारी या विषयावर राष्ट्रीय पातळीवर व्यापक चर्चा होण्याची गरज

बांगलादेशातील हिंदू समुदायांविरुद्ध झालेल्या नरसंहाराप्रकरणी त्वरित कारवाई करण्याचीविनंती यूकेमधील (153 Hindu Organisations) १५३ हिंदू संघटनांनी मिळून केली आहे. याबाबतचे एक पत्र त्यांनी नुकतेच युनायटेड किंगडमचे परराष्ट्र सचिव आरटी. डेव्हिड लॅमी यांना दिले. बांगलादेशातील राजकीय उलथापालथ आणि पंतप्रधान शेख हसीना यांची ५ ऑगस्ट रोजी हकालपट्टी झाल्यानंतर बांगलादेशातील हिंदू घरे, मंदिरे आणि व्यवसायांवर पद्धतशीर आणि क्रूर हल्ल्यांची […]

बांगलादेशी हिंदूंची केविलवाणी अवस्था: त्यांचे रक्षण करणे भारताची नैतिक जबाबदारी या विषयावर राष्ट्रीय पातळीवर व्यापक चर्चा होण्याची गरज Read More »

उघड सत्य : अदानी समूह हे सोरोस – यूएस सरकार आणि OCCRP चे लक्ष्य होते

फ्रेंच मीडिया आउटलेट Mediapart ने उघड केले आहे की (OCRP), भारत आणि अदानी समूहाला लक्ष्य करण्याच्या उद्देशाने ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्टकडून काम केले जात होते. याबाबत जेवढा दावा केला जात आहे तितका तो स्वतंत्र नाही. त्याऐवजी, याला अमेरिकी सरकारकडून निधी आणि इतर प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी दिल्या जातात. त्यासाठी लागणाऱ्या जवळपास निम्म्या बजेटला यू.एस.

उघड सत्य : अदानी समूह हे सोरोस – यूएस सरकार आणि OCCRP चे लक्ष्य होते Read More »

दिवाळीचा मुहर्त साधत विविध पक्षांच्या नेत्यांची मतदार भेट, अर्ज वैधता तपासणी अंतिम टप्प्यात…

दिवाळीचा मुहर्त साधत विविध पक्षांच्या नेत्यांची मतदार भेट घेतली. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. भाऊबीज आणि दिवाळी सणाच्या निमित्ताने विविध राजकीय पक्षांनी मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांची पहाटेच्या वेळी भेट घेतली. आपण करत असलेल्या कामाची माहिती दिली तसेच भविष्यातील नियोजनाचा आलेख मांडला. सकाळच्या न्याहारीसह दिवाळी फराळाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते.

दिवाळीचा मुहर्त साधत विविध पक्षांच्या नेत्यांची मतदार भेट, अर्ज वैधता तपासणी अंतिम टप्प्यात… Read More »

निवडणूकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण आयटी ॲप्लिकेशन्स

विधानसभा निवडणुकीत विविध विषयांची प्रभावी अंमलबजावणी करता यावी व त्यावर नियंत्रण ठेवता यावे या हेतूने भारत निवडणूक आयोगाने आयटी ॲप्लिकेशन्स (IT Applications) विकसित केले आहेत. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. सी व्हीजिल (cVigil) आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत प्राप्त होणा-या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यासाठी निवडणूक आयोगाने cVigilहे मोबाईल ॲप

निवडणूकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण आयटी ॲप्लिकेशन्स Read More »

शेतकऱ्यांना दिलासा… रबी पिकांच्या किमान आधारभूत दरात वाढ

शेतकऱ्यांना दिलासा… रबी पिकांच्या किमान आधारभूत दरात वाढ रबी पिकांच्या किमान आधारभूत दरात वाढ करण्याचा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. यात गव्हाच्या किमान आधारभूत दरात दीडशे रुपये वाढ केल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. तसंच बाजरी १३० रुपये, ज्वारीत १३०, हरभरा २१०, मसूर २७५, मोहरी ३००, आणि सूर्यफूलाच्या

शेतकऱ्यांना दिलासा… रबी पिकांच्या किमान आधारभूत दरात वाढ Read More »

भारताचे खरे रत्न हरवले…

भारतीय उद्योग (Indian Industry) जगताचा ठसा जागतिक प्रतलावर उमटवणारे भारताचे खरे रत्न उद्योगपती, दानवीर, टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष रतनजी नवल टाटा (Ratan Naval Tata) यांना भावपूर्ण श्रद्धांजली. प्रत्येक भारतीयाच्या मनाला चटका लावणारे हे एक्झिट खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या मनापर्यंत विविध मार्गाने पोहोचले आहे.   अशा व्यक्तिमत्वाचा जीवनप्रवास जाणून घेऊया – भारतीय उद्योग जगताचा ठसा जागतिक

भारताचे खरे रत्न हरवले… Read More »

७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते मिथुन चक्रवर्तींना ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार

नवी दिल्ली : 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात (70th National Film Awards) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना ‘दादासाहेब फाळके जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विज्ञान भवनात 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री

७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते मिथुन चक्रवर्तींना ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार Read More »

देवा भाऊ जो बोलता है, वो करता है – देवेंद्र फडणवीस

देवा भाऊ जो बोलता है, वो करता है, और जो नहीं बोलता, वो डेफिनेटली करता है’ अशा भाषेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली. मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथे मंगळवेढा उपसा सिंचन योजना, पंढरपूर एमआयडीसी, तामदर्डी येथील बंधाऱ्याचे भूमिपूजन व राष्ट्रीय महामार्ग १६६ पर्यंतच्या जोडणाऱ्या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते

देवा भाऊ जो बोलता है, वो करता है – देवेंद्र फडणवीस Read More »

लोकसभेत काँग्रेसने केलेल्या खोटारडेपणाचा जनता बदला घेण्याशिवाय राहणार नाही- चंद्रशेखर बावनकुळे

हरयाणा विधानसभेच्या (Haryana Assembly Election) निवडणुकीत  काँग्रेसचा (Congress) खोटारडेपणा उघडा पडला, अशी प्रतिक्रीया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी दिली आहे.  देशात २०२९पर्यंत भाजपाचं सरकार असल्याने आता राज्यालाही डबल इंजिन सरकारची गरज असल्याचं हरयाणाच्या आणि जम्मू काश्मीरच्या जनतेला कळून चुकलं आहे. असं ते म्हणाले. महाराष्ट्रातही महायुतीला भरघोस मतं मिळतील आणि डबल इंजिन सरकार येईल, अशी

लोकसभेत काँग्रेसने केलेल्या खोटारडेपणाचा जनता बदला घेण्याशिवाय राहणार नाही- चंद्रशेखर बावनकुळे Read More »

जम्मू काश्मीर, हरियाणामधील जनता ठरवते आहे…राजकीय भवितव्य

जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये (Jammu Kashmir and Haryana) प्रत्येकी 90 जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, आतापर्यंत हाती आलेल्या मोजणीनुसार, जम्मू काश्मीरमध्ये 27 जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स पक्ष 42 जागांवर पुढे आहे. हरियाणामध्ये भाजप 49 जागांवर, तर कॉंग्रेस 35 जागांवर आघाडीवर आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर या मतमोजणीचा

जम्मू काश्मीर, हरियाणामधील जनता ठरवते आहे…राजकीय भवितव्य Read More »