लष्कराला पाठिंबा दर्शवणारे \”नागरी संरक्षण मॉक ड्रील\”
लष्कराला पाठिंबा दर्शवणारे \”नागरी संरक्षण मॉक ड्रील\” Read More »
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा यावर्षी २१, २२ आणि २३ मार्च दरम्यान बेंगळुरू येथे होत आहे. संघाच्या कामकाजातील ही सर्वोच्च निर्णय घेणारी बैठक दरवर्षी आयोजित केली जाते. बेंगळुरूमधील चन्नेनहल्ली येथील जनसेवा विद्या केंद्र परिसरात ही बैठक होणार आहे. येत्या विजयादशमी २०२५ ला रा. स्व. संघ स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने विजयादशमी
संघाच्या प्रतिनिधी सभेत होणार ‘पंच परिवर्तना’च्या प्रयत्नांची चर्चा Read More »
उत्तराखंड : उत्तराखंड सरकारने (Government of Uttarakhand) ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आजपासून राज्यात समान नागरी कायदा (Uniform Civil Code – UCC) लागू झाला. समान नागरी कायदा (यूसीसी) लागू करणारे उत्तराखंड पहिले राज्य ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज उत्तराखंडच्या दौऱ्यावर असताना, दुपारी १२.३० वाजता राज्यात यूसीसीची अंमलबजावणी करण्यात आली. विशेष म्हणजे, हा
दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day 2025) राजधानीतील कर्तव्यपथावरील मुख्य सोहळयात महाराष्ट्राची बीड जिल्ह्याची कन्या फ्लाईंग ऑफिसर दामिनी देशमुख (Damini Deshmukh) ध्वजारोहणानंतर ध्वजावर पुष्पवृष्टी करणार आहेत. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यामधील देवडी गावची दामिनी दिलीप देशमुख वायुदलात फ्लाईंग ऑफिसर म्हणून कार्यरत असून राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या मुख्य सोहळयात ‘परेड कमांडर’ म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. गेल्या काही
दावोस : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत (World Economic Forum) मंगळवारी अवघ्या एका दिवसात तब्बल ६ लाख २५ हजार ४५७ कोटींच्या गुंतवणुकीचे ३१ सामंजस्य करार केले आहेत. दरम्यान आज दुसऱ्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार होणार आहेत. दरम्यान, यातील एकच करार 3 लाख कोटींचा
नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Dr. Manmohan Singh) यांचे गुरुवारी रात्री दिल्लीच्या एम्स रुग्णालयात 92 व्या वर्षी निधन झाले. त्यामुळे आज (२७ डिसेंबर) आयोजित केलेले सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. संपूर्ण देशात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, त्यांच्या निधनानंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे. मनमोहन सिंग
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे अंत्यदर्शन Read More »
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संभलमधील ताज्या हिंसाचारावर जोरदार गदारोळ झाला. या गदारोळानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी विरोधकांवर तीव्र हल्ला करत, संभलमधील वातावरण बिघडल्याचे म्हटले. ते म्हणाले, \”१९४७ पासून संभलमध्ये दंगली होत आहेत, पण आमचे सरकार आल्यापासून एकही दंगल झाली नाही.\” योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत उत्तर प्रदेशातील
‘जय श्रीराम’ हा नारा उत्तेजक नाही, तो आमच्या श्रद्धेचा नारा आहे… : योगी आदित्यनाथ Read More »
भारतीयांना परत आणण्यासंबंधी हस्तक्षेप करावा ‘बांगलादेशमधील (Bangladesh) सध्याच्या घडामोडी पाहता केंद्र सरकारने संयुक्त राष्ट्रांकडे बांगलादेशात शांतिसेना (पीसकीपिंग मिशन) तैनात करण्याची विनंती करावी, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तेथे छळ होणाऱ्या भारतीयांना परत आणण्यासंबंधी हस्तक्षेप करावा,’ अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी (02 DEC) केली. बांगलादेशमधील घडामोडी पाहता आणि पश्चिम
बांगलादेशी हिंदूंची केविलवाणी अवस्था; तेथील हिंदूंचे प्राण वाचवा Read More »
पाकिस्तान ,चीन भारताविरुद्ध पद्धतशीरपणे रणनीती आखत आक्रमक खेळी करत असताना आपल्याकडे दुर्दैवाने, देशांतर्गत विरोधी पक्षांकडून संसदेचे कामकाज बंद पाडले जाते. वास्तविक, सीमेलगतच्या राष्ट्रांबाबत अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा राज्यकर्ते आणि विरोधी पक्ष यांचे लक्ष या घडामोडींकडे जायला हवे. मात्र तसे होताना दिसत नाहीये. धोका वाढत आहे मात्र भारतीय एकमेकांशी भांडण्यात दंग आहेत. या देशात अशा
बांगलादेशी घुसखोरी थांबविण्याकरिता वेगवेगळ्या घटकांच्या जबाबदाऱ्या Read More »
भारतामध्ये सर्रास सुरू असलेल्या बांगलादेशी घुसखोरांविरोधात (Bangladeshi Infiltrators) बोलायला भारतातील राज्य सरकारे, बहुतेक राजकीय पक्ष (बिजेपी सोडून), नोकरशाही आणि वृत्तपत्रे तयार नाही. घुसखोरीमुळे गुन्ह्यांमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. त्याशिवाय देशभरात बेरोजगारीत वाढ आणि त्यातून दहशतवादाकडे आकृष्ट होणे याचे प्रमाण वाढले आहे. देशामध्ये होणारी घुसखोरी रोखण्यामध्ये सरकार अपुरे पडल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरेही ओढले आहेत.
बांगलादेशी घुसखोरी भारताच्या सुरक्षेला सर्वात मोठा धोका Read More »