News Bharati

मुस्लिम

किल्ले विशाळगड उरूस आणि अतिक्रमण वाद: हिंदूची भूमिका आणि ऐतिहासिक अस्मितेचा संघर्ष

छत्रपती शिवाजी महाराज, नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या अलौकिक पराक्रमाचा आणि बलिदानाचा साक्षीदार असलेला कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक ‘किल्ले विशाळगड’ सध्या धार्मिक आणि कायदेशीर संघर्षाचे केंद्र बनला आहे. गडावरील हजरत पीर मलिक रेहान मीरा साहेब दर्ग्यातील उरूस, तिथे होणारी प्राण्यांची कत्तल आणि गेल्या काही दशकांत झालेले प्रचंड बेकायदेशीर अतिक्रमण यांमुळे हा वाद केवळ स्थानिक […]

किल्ले विशाळगड उरूस आणि अतिक्रमण वाद: हिंदूची भूमिका आणि ऐतिहासिक अस्मितेचा संघर्ष Read More »

SIR: आमची माती…. आमची माणसं… आमची यादी…

निवडणूक आयोगातर्फे महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेला ३० जून २०२६ पासून सुरुवात होणार आहे. ही मोहीम २९ जुलै २०२६ पर्यंत राबवली जाणार असून, याअंतर्गत घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी केली जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस (शप) चे नेते, माजी मंत्री आणि मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी इन्स्टाग्रामवर महाराष्ट्रातील विशेषतः मुसलमान मतदारांना

SIR: आमची माती…. आमची माणसं… आमची यादी… Read More »

बकरी ईद: राजकीय पाठिंब्यामुळे जिहादी मुसलमानांचा हैदोस

वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील सुन्नी मशिदीबाहेर शेकडो जिहादी मुसलमानांनी बकरी ईदनिमित्त नमाज पढले. त्यामुळे मुंबईच्या सर्वात वर्दळीच्या ठिकाणी जिथे वाहतूक ठप्प झाली. मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन सामूहिक नमाज अदा जिहादी मुसलमानाचा शक्ती प्रदर्शन करत आहे. मुसलमानांना धार्मिक प्रार्थना करण्यासाठी मस्जिद, दर्गा, मदरसा, स्वतःचे घर असताना रस्त्यावर येऊन

बकरी ईद: राजकीय पाठिंब्यामुळे जिहादी मुसलमानांचा हैदोस Read More »

कॉर्पोरेट जगताला ग्रासलेली ‘कट्टरता’: सुरक्षा यंत्रणा खिळखिळी की ‘वोक’ मानसिकतेचे लांगुलचालन?

आजचे कॉर्पोरेट जग हे आधुनिकता, उच्च शिक्षण आणि सर्वसमावेशकतेचे (Inclusivity) प्रतीक मानले जाते. परंतु, अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि पुणे येथील आयटी क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध्ये समोर आलेल्या काही घटनांनी या झगमगत्या जगामागील एक अत्यंत अस्वस्थ आणि भयानक वास्तव उघड केले आहे. नाशिक येथील ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ (TCS) मध्ये उघडकीस आलेले ‘कॉर्पोरेट जिहाद’चे प्रकरण, पुण्यातील आयटी कंपन्यांच्या

कॉर्पोरेट जगताला ग्रासलेली ‘कट्टरता’: सुरक्षा यंत्रणा खिळखिळी की ‘वोक’ मानसिकतेचे लांगुलचालन? Read More »

काँग्रेसचे वाढते ‘मियाँकरण’

भारतीय राजकारणाचे सध्याचे चित्र आकडेवारीच्या आरशात पाहिले तर एक विदारक सत्य समोर येते. एकेकाळी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वसमावेशक चेहरा असलेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष आता एका विशिष्ट भौगोलिक आणि धार्मिक चौकटीत वेगाने संकुचित होत चालला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहिले तर काँग्रेस हा खरोखरच ‘राष्ट्रीय’ पक्ष उरला आहे की केवळ

काँग्रेसचे वाढते ‘मियाँकरण’ Read More »

जबकी नगाड़ा बज ही गया है वांद्राचा बेहरामपाडा

मुंबईच्या उपनगरीय रेल्वे लाईनवरील वांद्रे हे एक जंक्शन आहे. इथे पश्चिम रेल्वे आणि हार्बर लाईन एकत्र मिळतात. तसेच बाहेरगावी येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांसाठी वांद्रे टर्मिनस हे एक मोठे स्थानक आहे. वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला रेल्वे लाईनला चिकटून एक खूप मोठी झोपडपट्टी आहे. सुमारे १० एकर परिसरात भारतनगर आणि बेहराम पाडा या नावाने वसलेल्या या झोपडपट्ट्यांमध्ये

जबकी नगाड़ा बज ही गया है वांद्राचा बेहरामपाडा Read More »

मिरा रोडचा जिहाद : जाग जाग बांधवा प्राण संकटी तरी

पालघर जिल्ह्यातील मीरा रोडमधील नया नगर परिसरात सोमवारी, २७ एप्रिल २०२६ रोजी पहाटे जैब अन्सारी या एका माथेफिरूने २ सुरक्षारक्षकांना त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही रक्षक गंभीर जखमी झाले असून, परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्याआधारे आरोपीला तातडीने अटक केली असून, आता या प्रकरणाचा तपास थेट

मिरा रोडचा जिहाद : जाग जाग बांधवा प्राण संकटी तरी Read More »

शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले…

बॉलीवूडचा \”धुरंधर\” हमझा अली मजारी अर्थात रणवीर सिंग शुक्रवार दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरच्या महाल परिसरातील मुख्यालयात आणि नंतर रेशीमबाग कार्यालयात पोहोचला. तेथे दीड तास थांबून त्याने डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिरातील संघाचे संस्थापक आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार व द्वितीय सरासंघचालक श्री गुरुजी यांच्या समाधी स्थळांचे दर्शन घेतले. संघाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला

शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले… Read More »

गोरखपूरमध्ये सरकारी जमिनीवरील अनधिकृत दर्ग्यावर बुलडोझर कारवाई

गोरखपूर (उत्तरप्रदेश) : उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथे प्रशासनाने अतिक्रमण विरोधी मोहिमेअंतर्गत एका अनधिकृत दर्ग्यावर बुलडोझर फिरवला आहे. आवास विकास कॉलनीजवळील गोडधोइया पुलाशेजारी सरकारी भूमीवर उभारलेला हजरत बाबा जाफर अली शाह ‘मासूम’ हा दर्गा २६ मार्च रोजी पूर्णपणे हटवण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील नाल्याचे रुंदीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामात

गोरखपूरमध्ये सरकारी जमिनीवरील अनधिकृत दर्ग्यावर बुलडोझर कारवाई Read More »

महाराष्ट्र टाइम्सचा अल् तकिया…

महाराष्ट्र टाइम्सने आज (शुक्रवार, २७ मार्च २०२६) एक छत्रपती संभाजीनगरची बातमी दिली आहे. बातमीचे शिर्षक आहे. \”नमाज अदा करुन बाहेर पडताच ज्वाळा दिसल्या, मुस्लिम बांधवांनी महादेवाची मूर्ती आगीतून सुरक्षित बाहेर काढली\”. बातमीत पुढे म्हटले आहे… एकीकडे धर्माच्या नावावर वाद होत असताना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर स्टेशन येथे माणुसकी आणि जातीय सलोख्याचे एक हृदयस्पर्शी उदाहरण पाहायला

महाराष्ट्र टाइम्सचा अल् तकिया… Read More »