मुंबईकरांनो… जागते रहो… रात्र खोटारड्यांची आहे…
परवाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई तक ला जय हिंद उत्सवात दिलेली एक मुलाखत ऐकण्यात आली… आपल्या मराठी भाषेच्या आग्रहाचा मुद्दा पटवून देताना… त्यांनी १९७१ साली झालेल्या बांगलादेश निर्मितीची जी कारण मिमांसा राज ठाकरे यांनी केली… ते विश्लेषण ऐकून डोळ्यात अश्रू उभे राहिले… कंठ दाटून आला… सर्वांगावर रोमांच उभे राहिले… \”बांगलादेशवासीयांनी […]
मुंबईकरांनो… जागते रहो… रात्र खोटारड्यांची आहे… Read More »