News Bharati

विशेष

हिंदू देवीचे ‘ख्रिस्तीकरण’: चेंबूरमधील मिशनरींचे कारस्थान उघड

कालीमाता ही संपूर्ण विश्वाची जननी—ही हिंदूंची प्राचीन आणि अखंड श्रद्धा. तिची उपासना कोणालाही करता यावी, संतांच्या वचनानुसार प्रत्येकाला मार्ग मोकळा असावा, याला कोणीही विरोध करणार नाही. परंतु उपासनेच्या नावाखाली देवीचे ‘अपहरण’ करून तिचे रूपांतर करण्याचा प्रयत्न करणे हा सरळसरळ उच्छादच. चेंबूरमध्ये काही संशयित क्रिप्टो-ख्रिस्ती आणि मिशनरी प्रवृत्तीच्या लोकांनी असा प्रयत्न केला; परंतु स्थानिक हिंदू संघटना […]

हिंदू देवीचे ‘ख्रिस्तीकरण’: चेंबूरमधील मिशनरींचे कारस्थान उघड Read More »

अयोध्या: धर्मध्वज फडकवला, सांस्कृतिक पुनरुत्थानाचा नवा अध्याय!

अयोध्येतील श्री राम मंदिराच्या शिखरावर ‘धर्मध्वज’ फडकवण्याचा क्षण केवळ एक धार्मिक विधी नसून, तो आधुनिक भारताच्या सांस्कृतिक चेतनेच्या पुनरुत्थानाची एक शक्तिशाली आणि ऐतिहासिक घोषणा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत संपन्न झालेला हा सोहळा, शतकानुशतके चाललेल्या भक्तीची परिणती आणि ‘धर्म राज्या’च्या स्थापनेचे एक भव्य प्रतीक ठरला. आध्यात्मिक

अयोध्या: धर्मध्वज फडकवला, सांस्कृतिक पुनरुत्थानाचा नवा अध्याय! Read More »

चर्च म्हणजे केवळ प्रार्थनास्थळ नाही; तर ते मिशनऱ्यांनी जगभर उभारलेली एक व्यापक आणि प्रभावी ‘इकोसिस्टिम’

वर्ष २०२५ हे ख्रिश्चन धर्माचे २०२५वे वर्ष म्हणून जगभरातील ख्रिस्ती समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. आज जगातील सुमारे ३०% लोकसंख्या—म्हणजे २.३ अब्ज लोक—ख्रिस्ती आहेत. परंतु गेल्या दोन हजार वर्षांत हा धर्म केवळ सेवा, प्रेम आणि उपकारांच्या संदेशाने पसरलेला नाही. ख्रिस्ती प्रसाराच्या इतिहासात अनेक राजसत्तांचा वापर, विविध पेगन संस्कृतींचा नायनाट, विविध खंडांतील सनातनी विचारांना नष्ट करून

चर्च म्हणजे केवळ प्रार्थनास्थळ नाही; तर ते मिशनऱ्यांनी जगभर उभारलेली एक व्यापक आणि प्रभावी ‘इकोसिस्टिम’ Read More »

राज्य भाषा शिकण्याला परकीय भाषा शिकण्याच्या बरोबरीने महत्व द्यायला हवे

२४ नोव्हेंबरच्या टाइम्स ऑफ इंडियाच्या अंकामधे पुणे जिल्हा आणि फ्रांस यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक व सांस्कृतिक सहकार्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. या कार्यक्रमा अंतर्गत ३० जिल्हा परिषद शिक्षक फ्रेंच भाषा शिकत आहेत. अर्थात यामुळे कामाच्या नवीन संधी मुलांना उपलब्ध होतील. हा या उपक्रमाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी गजानन पाटील,

राज्य भाषा शिकण्याला परकीय भाषा शिकण्याच्या बरोबरीने महत्व द्यायला हवे Read More »

शिवप्रतापदिन: जिजाऊंचे देणे अन् शिवरायांचे शौर्य: ३२ दातांच्या बोकडाचा वध

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतल्यापासून अनेक किल्ले जिंकून हिंदवी स्वराज्याचा विस्तार केला. परंतु, भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारी आणि स्वराज्याच्या तेजस्वी संकल्पनेला बळ देणारी अभुतपूर्व घटना म्हणजे अफजलखानाचा वध होय. या विजयाने महाराजांचे अंगभूत नेतृत्वगुण, मुत्सद्देगिरी, धाडस आणि ईश्वरार्पणवृत्ती सिद्ध झाली. रयतेच्या मनात खात्री झाली की, शिवरायांच्या पाठीशी आई भवानीचा आशीर्वाद आहे आणि \”हे

शिवप्रतापदिन: जिजाऊंचे देणे अन् शिवरायांचे शौर्य: ३२ दातांच्या बोकडाचा वध Read More »

‘त्या’ ६० तासांचे विस्मृत धडे…

समुद्र हा मुंबईचा सखा. सगळी धावपळ, दगदग विसरायचं ठिकाण म्हणजे नरीमनचा समुद्र किनारा! याच अथांग समुद्राच्या लाटांवर मुंबईची स्वप्नं हिंदोळत असतात. पण २६ नोव्हेंबर २००८ च्या त्या काळरात्री, याच समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन मृत्यू शहरात शिरला. तेही एका भारतीय मच्छिमार बोटीतून – त्या बोटीचं नाव होतं ‘कुबेर’. पाकिस्तानमधील लष्कर-ए-तैयबाच्या १० अत्यंत प्रशिक्षित नराधमांनी या बोटीचं

‘त्या’ ६० तासांचे विस्मृत धडे… Read More »

हिंद दी चादर: धर्म, स्वातंत्र्य आणि मानवतेचे कवच!

धर्म, राष्ट्र, आणि मानवतेसाठी जीव अर्पण करणाऱ्यांचे स्थान इतिहासात सदैव अमर राहते. अशा तेजस्वी व्यक्तींच्या जीवनातून मानवतेचा प्रकाश झळकतो. त्या अमर गाथांपैकीच एक प्रेरणादायी कथा म्हणजे हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांची आहे. ज्यांना संपूर्ण जग ‘हिंद दी चादर’ म्हणजेच भारतभूमीचे कवच म्हणून ओळखते. त्यांनी धर्म स्वातंत्र्य, न्याय आणि सहिष्णुतेच्या रक्षणासाठी दिलेले

हिंद दी चादर: धर्म, स्वातंत्र्य आणि मानवतेचे कवच! Read More »

अंधेरी-जेव्हीएलआर डबलडेकर फ्लायओव्हर: दोन दशकांनंतर मूर्त स्वरूप!

मुंबईच्या विकासाला आणि दळणवळणाला गती देण्यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेला ‘फ्युचर-रेडी इन्फ्रास्ट्रक्चर’ दृष्टिकोन आता मूर्त रूप धारण करत आहे.  याच धोरणांतर्गत, मुंबईच्या सर्वात महत्त्वाच्या पूर्व-पश्चिम दुव्यावरील, अंधेरी आणि जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (JVLR) यांना जोडणारा दुमजली उड्डाणपूल  अंतिम टप्प्यात आहे.  हा प्रकल्प गेल्या २५ वर्षांपासून मुंबईकरांना सतावणारी वाहतूक कोंडीची समस्या संपवणार आहे. असे म्हणले जाते. जुन्या

अंधेरी-जेव्हीएलआर डबलडेकर फ्लायओव्हर: दोन दशकांनंतर मूर्त स्वरूप! Read More »

अल्पवयीन मुले आणि गुन्हे

महाराष्ट्र टाइम्समध्ये या मुद्द्यावर गेल्या आठवड्यात एक बातमी प्रसिध्द झाली होती. त्यामध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार असे म्हणले आहे की, गेल्या १८ महिन्यात सुधारगृहात १५०० मुले दाखल झाली आहेत. त्यापैकी १० ते १२ मुले खुनाच्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर दाखल झाली. हे वास्तव फार धक्कादायक आणि भीतिदायक आहे. अर्थात सुधारगृहात यासाठी अनेक प्रयत्न खेळ, समुपदेशन किंवा आर्ट ऑफ लिव्हिंग

अल्पवयीन मुले आणि गुन्हे Read More »

परदेशी फरार गुन्हेगारांविरुद्ध भारत सरकारची निर्णायक मोहीम

भारतातगुन्हे करून परदेशात फरार होणे ही गुन्हेगारांसाठी यशस्वी रणनीती ठरली आहे. आर्थिक फसवणूक, सायबर गुन्हे, दहशतवादी कारवाया आणि संघटित गुन्हेगारी यामध्ये सहभागी असलेले अनेक आरोपी भारताबाहेर जाऊन कायद्याच्या कक्षेबाहेर राहतात. विजय मल्या, नीरव मोदी यांसारखे आरोपी याचे ठळक उदाहरण आहेत. एकदा का हे गुन्हेगार भारताच्या बाहेर गेले की त्यांना पुन्हा भारतात आणणे, गुन्ह्यातील मालमत्ता जप्त करणे

परदेशी फरार गुन्हेगारांविरुद्ध भारत सरकारची निर्णायक मोहीम Read More »