News Bharati

पुस्तकं

चैतन्यशील परंपरेचे सुभग दर्शन

आळंदी आणि देहू येथून लवकरच श्री ज्ञानदेव महाराज आणि श्री तुकाराम महाराज यांची पालखी पंढरीच्या दिशेने वाट चालू लागतील. त्याचवेळी, महाराष्ट्राच्या विविध भागांमधून संतांच्या पालख्या मार्गक्रमण करू लागतील. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून या भूमीचे सर्वात मोठे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव म्हणजे पंढरीची वारी हेच आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पंढरपुरात एकत्र […]

चैतन्यशील परंपरेचे सुभग दर्शन Read More »

ग्रंथसमीक्षा: शतकातील दलित विचार

ग्रंथाचे नाव: शतकातील दलित विचारलेखक/संपादक: प्रा. डॉ. शरणकुमार लिंबाळेप्रकाशक: दिलीपराज प्रकाशन प्रा. लि., पुणेपृष्ठ संख्या: ४६४प्रथम आवृत्ती : १५ जुलै २००१ डॉ. लिंबाळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “मुक्ती कोन पथे?” या भाषणातून पुस्तकाची केंद्रीय भूमिका मांडली आहे. मराठीतील दलित साहित्य हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक लढ्यातून निर्माण झालेला स्वतंत्र प्रवाह आहे. माणसाला माणूस म्हणून

ग्रंथसमीक्षा: शतकातील दलित विचार Read More »

शहरी माओवादी : आव्हान संविधानिक लोकशाहीला!

पुस्तक परिक्षण भारताची लोकशाही व्यवस्था संविधान, कायद्याचे राज्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय या मूल्यांवर उभी आहे. तथापि, या लोकशाही व्यवस्थेसमोर वेळोवेळी विविध अंतर्गत सुरक्षा आव्हाने उभी राहिली आहेत. त्यापैकी नक्षलवाद आणि माओवादी चळवळ ही सर्वाधिक गुंतागुंतीची समस्या मानली जाते. या पार्श्वभूमीवर लेखक भरत आमदापुरे यांनी लिहिलेले \”शहरी माओवादी : आव्हान संविधानिक लोकशाहीला!\” हे पुस्तक

शहरी माओवादी : आव्हान संविधानिक लोकशाहीला! Read More »

शिवाजी कोण होता? वरून डाव्या पुरोगाम्यांमध्ये कलह!

मार्क्सवासी कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी १९८८ साली आपल्या एकांगी वाममार्गी दृष्टीकोनातून लिहिलेल्या \”शिवाजी कोण होता?\”  या पुस्तकाच्या, शरद अष्टेकर यांच्या मधुश्री प्रकाशनने केलेल्या पुनर्मुद्रणावरून उठलेल्या गदारोळावर हसावे की रडावे हेच सामान्य जनतेला कळेनासे झाले आहे. मुळात शरद अष्टेकर यांनी आपणही पुरोगामी असल्यामुळे. कॉपीराईट नसतानाही हे पुस्तक पीडीएफ वरून छापल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. वास्तविक शरद अष्टेकर

शिवाजी कोण होता? वरून डाव्या पुरोगाम्यांमध्ये कलह! Read More »

नवबौद्धांचा कायदेशीर संघर्ष: आर. डी. भंडारे यांचा ऐतिहासिक लढा  

पुस्तक लिहिण्यामागे असलेली  पार्श्वभूमी भारतीय बौद्धांचे प्रश्न या पुस्तकात डॉ. आर. डी. भंडारे हे प्रख्यात आंबेडकरवादी नेते यांनी त्या काळात राखीव जागांच्या बाबतीत अनुसूचित जाती आणि बौद्ध समाजासमोर उभे राहिलेले कायदेशीर प्रश्न, त्यासंबंधी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे या पुस्तकात येतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 मध्ये केलेल्या ऐतिहासिक धम्मदीक्षेनंतर, नव दीक्षित भारतीय बौद्धांसमोर जे कायदेशीर प्रश्न निर्माण

नवबौद्धांचा कायदेशीर संघर्ष: आर. डी. भंडारे यांचा ऐतिहासिक लढा   Read More »

पुस्तक परिचय: Leadership: Six Studies in World Strategy

नुकतचं डॉ. हेन्री किसिंजर यांचे Leadership: Six Studies in World Strategy हे पुस्तक वाचून संपवले. यात सहा नेत्यांचा अभ्यास केला आहे. या नेत्यांनी जागतिक रंगमंचावर आपला ठसा उमटवला. या सहाही नेतृत्वात काही विशेष अशी खासियत होती. किसिंजर यांनी त्या प्रकरणांच्या शीर्षकात ती लिहीली आहे. Konrad Adenauer: the Strategy of Humility – अडेन्यूअर यांनी युद्धोत्तर पश्चिम

पुस्तक परिचय: Leadership: Six Studies in World Strategy Read More »

सानंद सकुशल: पत्रलेखनातून उमगलेले सदाशिवराव देवधर

‘सानंद सकुशल ‘हे शब्द वाचले आणि मन भूतकाळात फिरायला गेले .बालपणात शिरून मराठीच्या व्याकरणाच्या तासाला जाऊन बसले. आता नियम पाठ करणे सुरू झालं, पत्र लिहिताना उजव्या हाताला वरच्या कोपऱ्यामध्ये गावाचे नाव आणि तारीख लिहायची, त्या खालच्या ओळीत डावीकडे ज्या व्यक्तीला पत्र लिहायचे आहे त्याच्या स्थानाप्रमाणे किंवा नात्याप्रमाणे ती. श्री. चि. कु असे संबोधन लिहीत त्या

सानंद सकुशल: पत्रलेखनातून उमगलेले सदाशिवराव देवधर Read More »

धुंद: प्रेम की गुलामी? वास्तवावर आधारित लव्ह जिहाद ची कादंबरी

प्रत्येक भाषेतील साहित्यात प्रेमकथांचे स्वतःचे असे वेगळे स्थान असते. मग या कथा कधी काव्यातून, गीतातून, सांगितल्या जातात तर कधी कथा, दीर्घकथा, कादंबरीतून वाचकांच्या भेटीला येतात. अशीच एक कादंबरी नुकतीच वाचली होती ‘धुंद: प्रेम की गुलामी?’ या नावातच ही प्रेमकथा असल्याचे व्यक्त होत होते व त्या कथेला लव्ह जिहाद व्यथेचे वलय असल्याचे जाणवत होते‌. कथा वाचायला

धुंद: प्रेम की गुलामी? वास्तवावर आधारित लव्ह जिहाद ची कादंबरी Read More »

दिल्लीतील भाजपच्या पहिल्या नगरसेविका: पुण्याच्या पुष्पाताई काळे यांच्या आठवणींचे पुस्तक

दिल्ली महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या नगरसेविका पुष्पाताई काळे यांच्या जीवनाचे विविध पैलू उलगडत त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणाऱ्या आठवणींचा पुष्पगुच्छ असे स्वरूप असलेल्या ‘प्रवाह‘ पुस्तकाचे एका स्नेहमेळाव्यात प्रकाशन करण्यात आले. यानिमित्ताने घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये ९१ वर्षांच्या पुष्पाताई यांनी गप्पांची दिलखुलास मैफल रंगविली. कुटुंबवत्सल गृहिणी, संसारामध्ये खंबीर साथ देणारी पत्नी, आणीबाणीविरोधात सहभाग घेतल्याबद्दल १८ महिने तुरुंगवास

दिल्लीतील भाजपच्या पहिल्या नगरसेविका: पुण्याच्या पुष्पाताई काळे यांच्या आठवणींचे पुस्तक Read More »

नव्या भारताचे परराष्ट्र धोरण: एस. जयशंकर यांच्या ‘व्हाय भारत मॅटर्स’ पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘विश्वमित्र भारत

नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या काळात भारताच्या परराष्ट्र धोरणात कसा बदल झाला हे लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ‘व्हाय भारत मॅटर्स’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रसिद्ध लेखिका विभावरी बिडवे यांनी केला आहे. या अनुवादाचे प्रकाशन श्री. जयशंकर यांच्या हस्ते पुणे येथे नुकतेच झाले. त्याचा परिचय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या

नव्या भारताचे परराष्ट्र धोरण: एस. जयशंकर यांच्या ‘व्हाय भारत मॅटर्स’ पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘विश्वमित्र भारत Read More »