News Bharati

निवडणुका

संविधान बदलण्याचा प्रयत्न केला तर देशात आग लागेल

महाराष्ट्र : राज्यात सोमवारी लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान झाले आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचाही चौथ्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. सोमवारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनीही राळेगण सिद्धी (Ralegan-Siddhi) मध्ये मतदानाचा हक्क बजावला. भाजपाचा (BJP) संविधान (Constitution) बदलण्याचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसकडून (Congress) सातत्यानं करण्यात येत आहे. यावर अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी […]

संविधान बदलण्याचा प्रयत्न केला तर देशात आग लागेल Read More »

चार तारखेनंतर राज्यातील दोन पक्ष संपणार – चंद्रशेखर बावनकुळे

नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) महाराष्ट्रातील 11 मतदार संघात चौथ्या टप्प्यातील मतदान आज सुरु आहे. जळगाव, रावेर, शिर्डी, नंदुरबार, पुणे, मावळ, बीड, अहमदनगर दक्षिण, छत्रपती संभाजीनगर , शिरूर, जालना या लोकसभा मतदार संघात मतदान पार पडत आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नाशिक (Nashik) दौऱ्यावर आलेल्या बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “आज

चार तारखेनंतर राज्यातील दोन पक्ष संपणार – चंद्रशेखर बावनकुळे Read More »

पातळी सोडण्यास भाग पाडू नये; श्रीकांत शिंदे यांचा उद्धव ठाकरे गटाला इशारा

महाराष्ट्र : “आमच्याकडे शिव्यांची खूप मोठी डिक्शनरी आहे. परंतु आमच्यावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि आई – वडिलांचे संस्कार आहेत. म्हणून आम्ही पातळी सोडत नाही. आम्ही टीकेला कामातून उत्तर देत असतो. त्यामुळे विरोधकांनी आम्हाला पातळी सोडण्यास भाग पाडू नये”, असा इशारा श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी दिला. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ठाण्यात (Thane) आयोजित

पातळी सोडण्यास भाग पाडू नये; श्रीकांत शिंदे यांचा उद्धव ठाकरे गटाला इशारा Read More »

लोकसभा निवडणूकीचा चौथा टप्पा…महाराष्ट्रात चुरशीची लढत

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज,(१३ मे रोजी) मतदान सुरू आहे. नऊ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात पसरलेल्या ९६ संसदीय मतदारसंघांचा चौथ्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. यामध्ये आंध्र प्रदेशातील २५, तेलंगणातील १७, उत्तर प्रदेशातील १३, महाराष्ट्रातील ११, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी आठ जागा, बिहारमधील ५, झारखंड आणि ओडिशातील प्रत्येकी चार जागांसह जम्मू आणि

लोकसभा निवडणूकीचा चौथा टप्पा…महाराष्ट्रात चुरशीची लढत Read More »

पुणे लोकसभा : बुथ परिसरात काँग्रेस उमेदवाराचे अनधिकृत बॅनर; भाजपा नेत्याचं बुथ बाहेरच ठिय्या आंदोलन

महाराष्ट्र : राज्यात चौथ्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. राज्यात चौथ्या टप्प्यात नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजी नगर, मावळ, पुणे, शिरूर, नगर, शिर्डी आणि बीडमध्ये मतदान टाकलं जात आहे. सकाळपासूनच नागरिकांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्कही बजवायला सुरुवात केली आहे. पुण्यात लोकसभेच्या (Pune Lok Sabha) निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. मतदानाच्या दिवशी भाजपाकडून (BJP) आंदोलन करण्यात येत

पुणे लोकसभा : बुथ परिसरात काँग्रेस उमेदवाराचे अनधिकृत बॅनर; भाजपा नेत्याचं बुथ बाहेरच ठिय्या आंदोलन Read More »

महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाला शरद पवारांनी सुरूवात केली – राज ठाकरे

राज ठाकरे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर त्यांची काल ठाण्यात सभा पार पडली. शिवसेनेचे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची आज सभा पडली. या सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी

महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाला शरद पवारांनी सुरूवात केली – राज ठाकरे Read More »

‘लाव रे तो व्हिडिओ” म्हणत राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरे वर घणाघात

राज ठाकरे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर त्यांची काल ठाण्यात (Thane) सभा पार पडली. शिवसेनेचे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची आज सभा पडली. या सभेत राज ठाकरे यांनी

‘लाव रे तो व्हिडिओ” म्हणत राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरे वर घणाघात Read More »

भारताला विश्वगुरू बनवायचा मार्ग या निवडणुकितून मिळणार आहे – नितीन गडकरी

शिरूर लोकसभा : \”लोकसभेची निवडणूक ही देशाची आहे. देशाचं भविष्य घडविणे, भारताला विश्वगुरू बनवायचा मार्ग या निवडणुकितून मिळणार आहे. गरीब मजूर शेतकऱ्यांचे कल्याण करायचे, तरुण मुलांच्या हाताला काम द्यायचे, गाव सुखी समृद्ध संपन्न करायचे ही आमची संकल्पना आहे. आणि हे स्वप्न संपूर्ण करायचा असेल तर मोदीजींच्या नेतृत्वाखाली एनडीएचा सरकार दिल्लीमध्ये आणलं पाहिजे, असं आवाहन केंद्रीय

भारताला विश्वगुरू बनवायचा मार्ग या निवडणुकितून मिळणार आहे – नितीन गडकरी Read More »

भारत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर: म्हणून देशाला हवे आहेत पुन्हा नरेंद्र मोदी

भारताची महाशक्तीकडे वाटचाल होत आहे. सर्व प्रकारच्या शस्त्रास्त्रांना अत्याधुनिक आणि अद्ययावत स्वदेशी तंत्रज्ञानाची जोड देऊन सशस्त्रसेना मजबूत करण्यात आल्या आहेत. त्याचे लष्करी धोरणात्मक व सामरिक महत्त्व लक्षात घेऊन भारत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होत आहे. भारताची महाशक्तीकडे होत असलेली वाटचाल प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही वाटचाल होत आहे. त्यांच्या

भारत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर: म्हणून देशाला हवे आहेत पुन्हा नरेंद्र मोदी Read More »

‘पंकजाला खासदार केलं नाही तर मी राजीनामा देऊन तीला साताऱ्यातून निवडून आणेन”

बीड :  ‘पंकजाला खासदार केलं नाही तर मी राजीनामा देऊन तीला साताऱ्यातून निवडून आणेन”, असं वक्तव्य भाजपचे नेते उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आज जाहीर सभेत केलं. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना निवडून देण्याचं आवाहन केलं. बीड लोकसभा मतदारसंघाच्या (Beed Lok Sabha Election) महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी बीडमध्ये उदयनराजे भोसले यांच्या

‘पंकजाला खासदार केलं नाही तर मी राजीनामा देऊन तीला साताऱ्यातून निवडून आणेन” Read More »