News Bharati

निवडणुका

भाजप नेत्याचा दावा;  4 जून नंतर उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट फुटणार आणि…

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधील आमदार, नेते आणि कार्यकर्ते हे सर्वजण सध्या इतर पक्षांच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा भाजपचे (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी ट्विट करून केला आहे. त्यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मोहित कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 4 जून […]

भाजप नेत्याचा दावा;  4 जून नंतर उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट फुटणार आणि… Read More »

“बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाले पण, सगळ्यात जास्त राग नकली शिवसेनेला” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नाशिक : जय शिवाजी असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. सप्तश्रृंगी मातेला आणि नाशिकच्या प्रभू रामचंद्राला आपण नमन करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. गेल्या दहा वर्षात तुम्ही माझे काम पाहिले आहे. आता मी तुमच्याकडे तिसऱ्या कार्यकाळासाठी आणि विकसित भारतासाठी आर्शीवाद मागण्यासाठी आलो असल्याचे नरेंद्र मोदी

“बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाले पण, सगळ्यात जास्त राग नकली शिवसेनेला” – पंतप्रधान नरेंद्र मोदी Read More »

उद्धव ठाकरे या प्रश्नांची उत्तरे द्या

२०१९ सालचा भाजप – शिवसेना युतीला मिळालेला जनादेश पायदळी तुडवत उद्धव ठाकरे यांनी चक्क राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यासमवेत हात मिळवणी करुन मुख्यमंत्रीपदी स्वत:ची नियुक्ती करवून घेतली. बाळासाहेब ठाकरे ज्या काँग्रेसविरुद्ध आयुष्यभर लढले, त्या काँग्रेसशी ठाकरे यांनी हातमिळवणी केली. बाळसाहेबांचा व्यक्तिगत आणि कौटुंबिक वारसा सांगणाऱ्या उद्धव यांनी पित्याशी केलेला हा उघड उघड द्रोह होता. उद्धव

उद्धव ठाकरे या प्रश्नांची उत्तरे द्या Read More »

धारावी पुनर्विकासाच्या माध्यमातून झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या माणसाला हक्काचे घर देण्याचा प्रयत्न 

CM Eknath Shinde : “राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी मागील दहा वर्षात मतदारसंघातील एसआरएचे प्रकल्पांबाबत पाठपुरावा केला. मुंबईतील रखडलेले प्रकल्प एमएमआरडीए, म्हाडा, एमएसआरडीसी, एमआयडीसी या संस्थांच्या माध्यमातून पूर्ण केले जातील. धारावी पुनर्विकासाच्या (Dharavi Redevelopment) माध्यमातून झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या माणसाला त्याचे हक्काचे घर देण्याचा आमचा प्रयत्न आहे”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले. दक्षिण-मध्य

धारावी पुनर्विकासाच्या माध्यमातून झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या माणसाला हक्काचे घर देण्याचा प्रयत्न  Read More »

निर्भिड, निःपक्ष मतदान हाच संविधानाचा आत्मा – देशातील अनेक भागात स्वयंस्फूर्त मतदान

भारतीय लोकशाही ही समर्थ हातात सुरक्षित आहे. याच्या अनेक सकारात्मक घटना २०२४ मधील निवडणुकांमध्ये ठळकपणे पुढे आल्या. हिमाच्छादित प्रदेशापासून ते रणरणत्या वाळवंटापर्यंत आणि दुर्गम प्रदेशापासून ते शहरातील दाटीवाटीच्या भागापर्यंत सर्वत्र लोकशाही मजबूत करण्यासाठी स्वयंस्फूर्त मतदान होत आहे. त्यात नवीन मतदारांचा जसा सहभाग आहे, तसाच ज्येष्ठ नागरिकांचाही सहभाग आहे. भारतीय लोकशाहीची ताकद पुन्हा एकदा जगाला दाखवणारी

निर्भिड, निःपक्ष मतदान हाच संविधानाचा आत्मा – देशातील अनेक भागात स्वयंस्फूर्त मतदान Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या मुंबईमध्ये रोड शो

मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) पाचव्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान 20 मे रोजी होणार आहे. मुंबईतले सगळे 6 मतदारसंघ, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी, धुळे या मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे उद्या (१४ मे बुधवार) पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या मुंबईमध्ये रोड शो Read More »

विधान परिषद निवडणूक : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलली

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणुका (Teachers and Graduates Election) पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आयोगाने आज याबाबतची घोषणा केली आहे. १० जून रोजी मुंबई पदवीधर मतदार संघ, मुंबई शिक्षक मतदारसंघ तसेच कोकण पदवीधर मतदारसंघ आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार होती. १३ जून

विधान परिषद निवडणूक : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलली Read More »

मणिशंकर अय्यर यांना पुन्हा पाक प्रेमाचा पान्हा

मणिशंकर अय्यर हे काॅंग्रेसच्या हिंदूद्रोही मानसिकतेचे प्रतिनिधित्व करतात. अय्यर यांना पुन्हा एकदा पाक आणि मुस्लिम प्रेमाचा पान्हा फुटला आहे. अय्यर हे अडगळीत पडलेले नेते असले तरी काॅंग्रेस पक्ष कसा विचार करतो, याचे ते निदर्शक आहेत. भारतीय सैनिक आणि निष्पाप नागरिक यांची कोणतीही तमा काॅंग्रेसला नाही. काॅंग्रेसच्या पाक विषयक धोरणामुळे देशाला फार मोठी किंमत मोजावी लागली

मणिशंकर अय्यर यांना पुन्हा पाक प्रेमाचा पान्हा Read More »

कसाबचे वास्तव आणि विजय वडेट्टीवार यांची दंतकथा…

खोट्याच्या गोंगाटात सत्याचा आवाज क्षीण होतो. वस्तुस्थितीला मागे टाकून दंतकथाच अधिक चवीने चर्चिल्या जातात. कधी कधी या दंतकथा देशाचे सार्वभौमत्व, देशाची प्रतिमा यांच्यावरही विपरीत परिणाम करतात. मुंबई दहशतवादी हल्ल्याबाबतचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचे विधान ही देखील अशीच एक दंतकथा आहे. कधी कधी वास्तवापेक्षा दंतकथा अधिक वेगाने पसरतात. त्या समाज मनावर खोलवर परिणाम करतात.

कसाबचे वास्तव आणि विजय वडेट्टीवार यांची दंतकथा… Read More »

मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल, भाकरी भारताची खातात आणि चाकरी पाकिस्तानची करतात

पालघर लोकसभा : “काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत आहे. भाकरी भारताची खातात आणि चाकरी पाकिस्तानची करतात. शहिदांचा अपमान करणे आणि कसाबची बाजू घेणे हा काँग्रेसचा देशद्रोही पणा आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणाऱ्या उबाठांना काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसताना मनाची नाही तर जनाची लाज वाटायला हवी होती, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM

मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल, भाकरी भारताची खातात आणि चाकरी पाकिस्तानची करतात Read More »