News Bharati

संस्कृती

आळंदी तीर्थक्षेत्राचा ‘टेंपल टाउन’ योजनेत समावेश करा; राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी

आळंदी : लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदी तीर्थक्षेत्राचा आणि इंद्रायणी नदीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी या शहराचा समावेश केंद्र सरकारच्या ‘टेंपल टाउन डेव्हलपमेंट’ (Temple Town Development) योजनेत करावा, अशी आग्रही मागणी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संसदेत केली. ‘स्पेशल मेन्शन’ या सदराअंतर्गत त्यांनी गुरुवारी या महत्त्वाच्या विषयाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले. डॉ. मेधा कुलकर्णी […]

आळंदी तीर्थक्षेत्राचा ‘टेंपल टाउन’ योजनेत समावेश करा; राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी Read More »

पंढरपुर : गुढीपाडव्यापासून श्री विठ्ठल-रुक्मिणीची ‘चंदन उटी’ पूजा

पंढरपूर : उन्हाळ्याची चाहूल लागताच सूर्यनारायण रौद्ररूप धारण करू लागले आहेत. पंढरपूरचे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जात असल्याने, लाडक्या विठुरायाला आणि रुक्मिणी मातेला उकाड्यापासून त्रास होऊ नये, यासाठी मंदिरात शेकडो वर्षांपासून चालत आलेली ‘चंदन उटी’ पूजा गुढीपाडव्यापासून सुरू होईल. मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही पूजा ७ जून रोजी

पंढरपुर : गुढीपाडव्यापासून श्री विठ्ठल-रुक्मिणीची ‘चंदन उटी’ पूजा Read More »

“हिंद-दी-चादर” सांस्कृतिक कार्यक्रमाचे वाशी येथे आयोजन

नवी मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय मार्फत, महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या वतीने श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त “हिंद-दी-चादर” या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम नाट्य, गीत आणि नृत्य यांचा संगम असलेला एक प्रभावी सांस्कृतिक आविष्कार असणार आहे. सुमारे ६० कलावंतांच्या संचातून

“हिंद-दी-चादर” सांस्कृतिक कार्यक्रमाचे वाशी येथे आयोजन Read More »

‘मिस इंडिया अर्थ’ सायली सुर्वेची घरवापसी; छळ आणि धर्मांतरानंतर पुन्हा स्वीकारला हिंदू धर्म

पुणे (पिंपरी-चिंचवड) : ग्लॅमर जगतात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या ‘मिस इंडिया अर्थ २०१९’ ची विजेती सायली सुर्वे हिने पुन्हा एकदा आपल्या मूळ हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. एका मुस्लिम व्यावसायिकाशी विवाह केल्यानंतर झालेला मानसिक आणि शारीरिक छळ, तसेच जबरदस्तीने करण्यात आलेले धर्मांतर याविरोधात आवाज उठवत सायलीने हा धाडसी निर्णय घेतला आहे. सायलीने २०१७ मध्ये कुटुंबाच्या

‘मिस इंडिया अर्थ’ सायली सुर्वेची घरवापसी; छळ आणि धर्मांतरानंतर पुन्हा स्वीकारला हिंदू धर्म Read More »

डहाणू-तलासरीतील ६५६ कुटुंबांची ‘घरवापसी’; ३ हजारांहून अधिक आदिवासी बांधवांचा हिंदू धर्मात जाहीर प्रवेश

डहाणू : पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यात एक ऐतिहासिक घटना घडली आहे. विविध प्रलोभने आणि सामाजिक-आर्थिक कारणांमुळे ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या ६५६ कुटुंबांतील ३ हजारांहून अधिक आदिवासी बांधवांनी पुन्हा एकदा आपल्या मूळ हिंदू (सनातन) धर्मात जाहीर प्रवेश केला आहे. हा भव्य सोहळा रविवार, ८ मार्च २०२६ रोजी डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध शक्तिपीठ महालक्ष्मी (विवाळवेढे) येथे पार

डहाणू-तलासरीतील ६५६ कुटुंबांची ‘घरवापसी’; ३ हजारांहून अधिक आदिवासी बांधवांचा हिंदू धर्मात जाहीर प्रवेश Read More »

हिंद दी चादर : श्री गुरु तेग बहादूर साहेबांच्या ३५० व्या शहीदी दिनानिमित्त राज्यातील ८ शहरांत सांस्कृतिक कार्यक्रम

मुंबई : धर्म, मानवता आणि सहिष्णुतेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे श्री गुरु तेग बहादूर साहेब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाने विशेष पुढाकार घेतला आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हिंद-दी-चादर’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन १२ ते २३ मार्च २०२६ दरम्यान राज्यातील आठ प्रमुख शहरांमध्ये करण्यात आले आहे.

हिंद दी चादर : श्री गुरु तेग बहादूर साहेबांच्या ३५० व्या शहीदी दिनानिमित्त राज्यातील ८ शहरांत सांस्कृतिक कार्यक्रम Read More »

छत्रपती शिवाजी महाराज चरित्र साधने प्रकाशन समितीचे पुनर्गठन; राज्य शासनाचा निर्णय

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने ‘छत्रपती शिवाजी महाराज चरित्र साधने प्रकाशन समिती’चे पुनर्गठन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय ६ मार्च २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. पुनर्गठनाची पार्श्वभूमीयापूर्वीच्या शासन निर्णयानुसार स्थापन करण्यात आलेल्या समितीची मुदत संपल्यानंतर, समितीला मुदतवाढ देण्यात आली होती. समितीची पुनर्रचना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन

छत्रपती शिवाजी महाराज चरित्र साधने प्रकाशन समितीचे पुनर्गठन; राज्य शासनाचा निर्णय Read More »

अंधश्रद्धा निर्मूलन समिती नावाची घोर अंधश्रद्धा

यावर्षी (२०२६) होळीच्या सणावर खग्रास चंद्रग्रहणाचे (Lunar Eclipse) सावटही पडले. त्यामुळे, अनेक ठिकाणी काही गोष्टी आणि रुढी पंरपरा पाळल्या गेल्या. ग्रहणात काय करावे आणि काय करु नये, हे पूर्वजांनी, वयोवृद्धांनी किंवा जाणकारांनी सांगितल्याप्रमाणे प्रथा पाळल्या जातनाचे दिसून आले. अनेक मंदिरात दर्शनासाठी प्रवेश बंद करण्यात आला होता. साधारणतः ग्रहण काळात काही महत्त्वाच्या आणि शुभ कामांनाही मनाई

अंधश्रद्धा निर्मूलन समिती नावाची घोर अंधश्रद्धा Read More »

गुरु तेग बहादूर साहिबांसोबत शहादत देणारे तीन महान मोहयाल वीर

जेव्हा करवतीने शरीर चिरले जात होते, अग्नी कातडीला जाळत होता आणि उकळते तेल प्राणांची आहुती घेत होते, तेव्हा तीन नावे इतिहासात अजरामर झाली. भाई मती दास, भाई सती दास आणि भाई दयाला. मुघल सम्राट औरंगजेबाच्या साम्राज्यात, जिथे क्रूरतेचा अंमल होता आणि विवेक साखळदंडांनी जखडलेला होता, तिथे हे तीन वीर आपल्या गुरूंच्या सोबत धर्मासाठी उभे राहिले.

गुरु तेग बहादूर साहिबांसोबत शहादत देणारे तीन महान मोहयाल वीर Read More »

हिंद दी चादर : गुरु तेग बहादूर साहिब यांची हिंदू मोहयालांच्या धर्मरक्षणासाठी शहादत

भारताचा इतिहास हा अशा अनेक प्रसंगांनी भरलेला आहे, जिथे जेव्हा जेव्हा एका प्रदेशातील संस्कृतीवर संकट आले, तेव्हा संपूर्ण देशाचे अंतःकरण हेलावले. शरीराच्या एका भागाला वेदना झाल्यावर डोळ्यांत पाणी येते, तसेच काश्मीरमधील हिंदूंच्या वेदनांचा आक्रोश पंजाबमधील आनंदपूर साहिबला पोहोचला. १७ व्या शतकात मुघल सम्राट औरंगजेबाच्या जिहादी अत्याचारांनी जेव्हा काश्मीरची भूमी रक्ताळली होती, तेव्हा हिंदू मोहयाल ब्राह्मणांच्या

हिंद दी चादर : गुरु तेग बहादूर साहिब यांची हिंदू मोहयालांच्या धर्मरक्षणासाठी शहादत Read More »