News Bharati

संस्कृती

वसंतोत्सव आणि भारतीय परंपरा – भाग १

वसंत म्हणजे निसर्गाचा उत्सवी आनंदसोहळा. या काळात येणाऱ्या उत्सवी दिवसांची प्रेरणा मिळते निसर्गातूनच. वसंतोत्सव आणि भारतीय परंपरा यांची ओळख करून देणारी ही लेखमाला. वसंत म्हणजे ॠतूचक्रामधील सुरुवातीचा ऋतू ! शिशिरातील पानगळतीनंतर मोहोर, नवपालवी देणारा ऋतू – त्या अर्थाने चैतन्य, नव-जीवन आणणारा ऋतू. म्हणूनच तो सर्वकालीन सर्वप्रिय असावा. भारतासारख्या अतिविशाल देशात, प्राकृतिक वैविध्यामुळे, निरनिराळ्या दिनदर्शिकांनुसार वसंत […]

वसंतोत्सव आणि भारतीय परंपरा – भाग १ Read More »

सातपुड्यातील कोरकूंची वैशिष्ट्यपूर्ण होळी

सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या मेळघाटातील होळीचा उत्सव आजही परंपरेनुसारच होतो. उदरनिर्वाहाच्या कामांना सलग पाच दिवस सुटी देऊन वनवासी होळीत रममाण होतात. हा दिवस त्यांना दिवाळीपेक्षाही महत्त्वाचा असतो. मेळघाटात कार्यरत असलेल्या ‘ग्राम ज्ञानपीठ’च्या निरुपमा देशपांडे यांनी सांगितलेली या होळीची खासियत. मेळघाटात कोरकू, गोंड, निहाल अशा विविध जमातींचे वनवासी मोठ्या संख्येने राहतात. त्यातील कोरकू जमातीचा होळी हा

सातपुड्यातील कोरकूंची वैशिष्ट्यपूर्ण होळी Read More »

मंदिर व्यवस्थेभोवती गुंफलेली हिंदू जीवनपद्धती

आज २२ मार्च. राम मंदिराचे उद्घाटन होऊन आज दोन महिने झाले. त्याआधी विरोधकांनी कितीतरी प्रकारे या मंदिराविषयी समाजात अस्वस्थता निर्माण करण्याचा भरपूर प्रयत्न केला. पण भारतीय समाजाच्या श्रद्धा आणि तत्वज्ञान इतके मजबूत आहे की मंदिराची एक वीट सुद्धा हलवू शकले नाहीत. या मंदिर निर्माणाच्या निमित्ताने गेले वर्षभर ‘मंदिर अर्थव्यवस्था’ हा विषय वेगवेगळ्या पद्धतीने मांडला जात

मंदिर व्यवस्थेभोवती गुंफलेली हिंदू जीवनपद्धती Read More »

…म्हणून हवे राममंदिर

२२ जानेवारी २०२४ ला अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरल्या गेलेल्या या क्षणाला आज एक महिना पूर्ण होत आहे. ‘राम’ नामात काय ताकद आहे, हे त्या दिवसाने जगाला दाखवून दिले. शहरे, गावे, अगदी गल्लीबोळ, घरे भगव्या पताकांनी उजळून निघाली होती. दसरा, दिवाळी, गणेशोत्सव हे सारे सण एकाच वेळी

…म्हणून हवे राममंदिर Read More »

मन हे रामरंगी रंगले…

१ फेब्रुवारी रोजी मला फोन आला की कोल्हापूर ते अयोध्या स्पेशल ट्रेन निघणार आहे. तू येणार असशील, तर लगेच पैसे भर. खरंच रामजन्मभूमीची गोष्टच वेगळी. सुमारे ५०० वर्षांच्या अविरत संघर्षानंतर हे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे श्रीरामांच्या दर्शनाची ओढ होतीच, पण जेथे हा संघर्ष घडला, जेथे लाखो रामभक्तांचे रक्त सांडले तो परिसरही डोळे भरून बघायचा

मन हे रामरंगी रंगले… Read More »