News Bharati

Vinayak A

मुख्यमंत्रिपदाचा भसम्या मविआतील तिन्ही नेत्यांना झालाय

मुंबई : मुख्यमंत्रिपदाचा भसम्या मविआतील तिन्ही नेत्यांना झाला आहे, अशी टीका भाजपचे (BJP) नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर केलीये. नाना पटोले हेच राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, असं काँग्रेसच्या नेत्यांकडून म्हटलं जात आहे. काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी याबाबतचा दावा केला आहे. त्यावर आशिष शेलारांनी प्रतिक्रिया दिली आहे. आशिष शेलार म्हणाले कि, […]

मुख्यमंत्रिपदाचा भसम्या मविआतील तिन्ही नेत्यांना झालाय Read More »

भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक पक्ष सोडणार? मुळीक यांनी स्पष्टच सांगितलं

पुणे : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वडगाव शेरीची (Wadgaon Sheri Assembly Constituency) जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिल्याने भारतीय जनता पक्षाचे (भाजप) माजी आमदार जगदीश मुळीक (Jagdish Mulik) हे भाजप पक्ष सोडत असल्याची चर्चा होती. मात्र, मुळीक यांनी रविवारी उशिरा या अफवा फेटाळून लावल्या, त्यात तथ्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले. जगदीश मुळीक

भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक पक्ष सोडणार? मुळीक यांनी स्पष्टच सांगितलं Read More »

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय : सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन दुप्पट; ग्रामसेवक आता ग्रामविकास अधिकारी

महाराष्ट्र : राज्य सरकारने सरपंचांना आणि ग्रामसेवकांना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गूड न्यूज दिली आहे. सोमवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन दुप्पट करण्याला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच ग्रामसेवकपदाचं नाव बदलून ग्रामविकास अधिकारी असे करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास विभागाकडून देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय : सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन दुप्पट; ग्रामसेवक आता ग्रामविकास अधिकारी Read More »

मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात बंदची हाक

मराठा आरक्षणासाठी आंदोलन  सुरु असून  मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील गेले काही दिवसांपासून आंतरवली सराटीत उपोषण करत आहेत. तसंच धनगर आरक्षणासाठी धनगर समाजाचे नेते आणि पदाधिकारीही वेगवेगळ्या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. सकल मराठा समाजाचे काही नेत्यांनी पंढरपुरात  येऊन  धनगर समाजाच्या मागण्यांसाठी उपोषण करत असलेल्या धनगर नेत्यांची भेट घेतली. जरांगे पाटील यांनी धनगर एसटी आरक्षणाला आपला

मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात बंदची हाक Read More »

Mumbai: मुंबईतील वाहतूक कोंडीवर तोडगा : ५८ हजार कोटींच्या रिंगरोड प्रकल्पाला मंजुरी

मुंबईतील (Mumbai) वाढत्या वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी मुंबई (Mumbai) महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ५८,००० कोटी रुपयांच्या रिंगरोड प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. मुंबईत(Mumbai) वाहनांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात वाढत असून प्रशासनाने रस्ते, पूल, बोगदे आणि इतर पायाभूत सुविधा वाढवून काही प्रमाणात ही समस्या कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. एमएमआरडीएने बाह्य आणि अंतर्गत अशा ७ रिंगरोड तयार करण्याचे

Mumbai: मुंबईतील वाहतूक कोंडीवर तोडगा : ५८ हजार कोटींच्या रिंगरोड प्रकल्पाला मंजुरी Read More »

AI : गुगल भारतात करणार एआयमध्ये गुंतवणूक

यासंदर्भात सुंदर पिचाई म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीनी भारताचा कायापालट करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. डिजिटल इंडिया बरोबरच कृषी आणि भारताच्या पायाभूत सुविधांचादेखील यामध्ये विचार केला जात आहे. गुगुल भारतामध्ये एआय (AI) क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत असून भारतात पिक्सेल फोनदेखील बनवलेजाणार आहेत. कृत्रिम बुद्धीमत्तेतील(AI) बाजारपेठेचा फायदा भारतीय जनतेसाठी मोठा असून याचा वापर भारतातील लोकांच्या सेवेसाठी

AI : गुगल भारतात करणार एआयमध्ये गुंतवणूक Read More »

Semiconductor : अमेरिकेकडून भारताला मिळणार सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट

अमेरिकेच्या सहकार्याने भारताला पहिला राष्ट्रीय सुरक्षा ‘सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट’(Semiconductor) मिळणार आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा भारतातीलच नव्हे तर जगातील पहिला ‘मल्टी मटेरियल मॅन्युफॅक्चरिंग प्लांट’ असेल. त्यामुळे हा प्लांट भारतासोबतच अमेरिकेसाठीही खूप महत्त्वाचा आहे अमेरिकेच्या लष्कराने या उच्च तंत्रज्ञानासाठी भारतासोबत भागीदारी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतात तयार होत असलेला हा सेमीकंडक्टर (Semiconductor) प्लांट दोन्ही देशांसाठी लष्करी

Semiconductor : अमेरिकेकडून भारताला मिळणार सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट Read More »

मुंबई विद्यापीठाची होणारी सिनेट निवडणूक अराजकीय व्हावी

मुंबई : भाजपचे (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी तब्बल दोन वर्षे या ना त्या कारणाने वादात सापडलेली मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवर (Mumbai University Senate elections) बोलताना शिवसेना उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. सिनेटची उद्या होणारी निवडणुक अराजकीय व्हाव्यात, अशी भाजपची इच्छा आहे. जे उमेदवार ठाकरे गटाने दिलेत ते विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी आहेत का?

मुंबई विद्यापीठाची होणारी सिनेट निवडणूक अराजकीय व्हावी Read More »

राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांची वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण भेट

मुंबई : आगामी विधानसभेसाठी राज्यातील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. जागावाटपासंदर्भात पक्षांच्या बैठकाही सुरु झाल्या आहेत. दरम्यान, अशातच मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (CM Eknath Shinde) भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी ही भेट झाली असून या भेटीत दोघांमध्ये जवळपास २० मिनिटे चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे.

राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांची वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण भेट Read More »

वाढवण प्रकल्पातील एकाही मच्छिमार बांधवाला विस्थापित होऊ देणार नाही; देवेंद्र फडणवीसांचे कोळी समाजाला आश्वासन

ठाणे : देशातील सर्वात मोठे पॅकेज ‘वाढवण’ प्रकल्पातील मच्छिमारांना (Fisherman) देणार असून कोणालाही विस्थापित होण्याची गरज पडू देणार नाही असे आश्वासन, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कोळी-आगरी बांधवांशी संवाद साधला दिले. ऐरोली नवी मुंबई येथील भूमिपुत्र – प्रकल्पग्रस्त, कोळी – आगरी आणि महाराष्ट्रातील सर्व आदिवासी कोळी बांधवांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इमारतीचे भूमिपूजन

वाढवण प्रकल्पातील एकाही मच्छिमार बांधवाला विस्थापित होऊ देणार नाही; देवेंद्र फडणवीसांचे कोळी समाजाला आश्वासन Read More »