मुख्यमंत्रिपदाचा भसम्या मविआतील तिन्ही नेत्यांना झालाय
मुंबई : मुख्यमंत्रिपदाचा भसम्या मविआतील तिन्ही नेत्यांना झाला आहे, अशी टीका भाजपचे (BJP) नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर केलीये. नाना पटोले हेच राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, असं काँग्रेसच्या नेत्यांकडून म्हटलं जात आहे. काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी याबाबतचा दावा केला आहे. त्यावर आशिष शेलारांनी प्रतिक्रिया दिली आहे. आशिष शेलार म्हणाले कि, […]
मुख्यमंत्रिपदाचा भसम्या मविआतील तिन्ही नेत्यांना झालाय Read More »