News Bharati

Vinayak A

कोळी समाजाच्या सांस्कृतिक भवनासाठी निधी कमी पडणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : कोळी बांधव हा मनमोकळ्या स्वभावाचा आहे. त्याच्या मनात एक अन् पोटात एक असं कधीचं नसतं. कोळी बांधव प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करतात. त्यांच्यासाठी भव्य दिव्य वास्तू उभी करावी. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले. ऐरोली नवी मुंबई येथील भूमिपुत्र – प्रकल्पग्रस्त, कोळी – आगरी […]

कोळी समाजाच्या सांस्कृतिक भवनासाठी निधी कमी पडणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »

काँग्रेसचा नेहमीच आरक्षणाला विरोध; जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही

काँग्रेस (Congress) पक्ष नेहमीच आरक्षणाच्या (Reservation) विरोधात राहिला आहे. जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही, असं स्पष्ट मत भाजपा नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केलय. जम्मू-काश्मीरच्या राजौरी येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना अमित शाह यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. वर्षानुवर्षे येथे सत्तेवर आलेल्यांनी दहशतवाद पसरवला आणि तुमचे

काँग्रेसचा नेहमीच आरक्षणाला विरोध; जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही Read More »

Nitin Gadkari: वीज, पाणी, रस्ते, दळणवळणाची साधने यांच्या विकासावर भर दिला पाहिजे – गडकरी

वीज, पाणी, रस्ते, दळणवळणाची साधने यांच्या विकासावर भर दिला पाहिजे. यामुळे कृषीसह उद्योग क्षेत्राची भरभराट होईल. यातून अर्थव्यवस्थेची व्याप्ती आणि विकासदर वाढेल. त्यामुळे रोजगारनिर्मिती होऊन गरिबी कमी होण्यास मदत होईल.भविष्यातील तंत्रज्ञानाचा वेध घेऊन वर्तमान काळात अभ्यास करून उद्दिष्ट गाठण्याची आवश्‍यकता आहे. या जोरावर भारत विश्‍वगुरू होईल,’’ असा ठाम विश्‍वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री

Nitin Gadkari: वीज, पाणी, रस्ते, दळणवळणाची साधने यांच्या विकासावर भर दिला पाहिजे – गडकरी Read More »

निवडणूक आयोगाचे पथक 27 रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर : विधानसभेच्या निवडणुकीची लवकरच घोषणा होण्याची शक्यता

केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक आगामी 27 आणि 28 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पथक दौऱ्यावर येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात झाली आहे. या दोन दिवसीय दौऱ्यात केंद्रीय निवडणूक आयोग राज्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. या बैठकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात, असा अंदाज आहे. या दोन दिवसीय दौऱ्यात

निवडणूक आयोगाचे पथक 27 रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर : विधानसभेच्या निवडणुकीची लवकरच घोषणा होण्याची शक्यता Read More »

नितेश राणेंची जिहादी मानसिकतेवर घणाघाती टीका; ‘ही जी काय दादागिरी आहे, ती पाकिस्तान, बांग्लादेशमध्ये जाऊन…’

धारावी : मुंबईच्या धारावीत (Dharavi) सकाळपासून तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. धारावीत मशिदीचा अवैध भागावर (Unlawful Part of the Mosque) कारवाई करायला बीएमसीचं पथक धारावीत गेलं असता तेथील नागरिकांनी बीएमसी अधिकाऱ्याच्या वाहनांवर दगडफेक करून तोडफोड केल्याचं समोर आलं. यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सुरु झाला. भाजपाचे आमदार आणि नेते नितेश राणे (Nitesh Rane)

नितेश राणेंची जिहादी मानसिकतेवर घणाघाती टीका; ‘ही जी काय दादागिरी आहे, ती पाकिस्तान, बांग्लादेशमध्ये जाऊन…’ Read More »

Pune: येत्या डिसेंबरपर्यंत पुण्यात दीड लाख कोटी रुपयांची कामं सुरू करणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

येत्या डिसेंबरपर्यंत पुण्यात दीड लाख कोटी रुपयांची कामं सुरू करणार असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूकआणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. ते आज पुण्यात (Pune) संत ज्ञानेश्वर पालखीमार्गावरच्या दिवे घाट-हडपसर चौपदरीकरण तसंच वारजे-सिंहगड दरम्यान सेवा रस्ते आणि पुलांच्याबांधकामांचं भूमिपूजन केल्यावर बोलत होते. शेकडो वर्षांचा वारीचा इतिहास असलेल्या आळंदी-पंढरपूरआणि देहू-पंढरपूर या पालखी मार्गाची निर्मिती करण्याची संधी

Pune: येत्या डिसेंबरपर्यंत पुण्यात दीड लाख कोटी रुपयांची कामं सुरू करणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Read More »

खड्डा पडलेला रस्ता खाजगी मालकीचा, पुण्याला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव : मुरलीधर मोहोळ

पुणे, महाराष्ट्र : पुण्याला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव आहे अशी टीका मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी केली आहे. नुकत्याच घडलेल्या पुणे (Pune) शहरातील लक्ष्मी रोडवरील ट्रकच्या घटनेबाबत नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रसारमाध्यमांशी सवांद साधून स्पष्टीकरण देत विरोधकांवर टीका केली आहे. मुरलीधर मोहोळ म्हणाले कि, \”हा रस्ता महानगरपालिका किंवा राज्य सरकारचा नव्हता.

खड्डा पडलेला रस्ता खाजगी मालकीचा, पुण्याला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव : मुरलीधर मोहोळ Read More »

धारावी : मशिदीच्या अवैध बांधकामावर कारवाई दरम्यान बीएमसी पथकावर दगडफेक; काँग्रेस खासदाराची मुख्यमंत्र्यांना कारवाई स्थागितीची मागणी

मुंबई : मुंबईच्या धारावीत (Dharavi) सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. धारावीत मशिदीचा अवैध भागावर (Unlawful Part of the Mosque) कारवाई करायला बीएमसीचं पथक धारावीत गेलं असता तेथील नागरिकांनी या पथकाला कारवाई करण्यापासून अडवलं. तसेच बीएमसी अधिकाऱ्याच्या वाहनांवर देखील दगडफेक करून तोडफोड केल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, काँग्रेसच्या स्थानिक खासदार वर्षा गायकवाड यांनी या मशिदीच्या

धारावी : मशिदीच्या अवैध बांधकामावर कारवाई दरम्यान बीएमसी पथकावर दगडफेक; काँग्रेस खासदाराची मुख्यमंत्र्यांना कारवाई स्थागितीची मागणी Read More »

तिरुपती: प्रसादाच्या लाडूत चरबीचे तेल मिसळणार्‍यांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मंदिर महासंघाची मागणी

प्रसादात प्राण्यांच्या चरबीचे तेल, हे हिंदूंना धर्मभ्रष्ट करण्याचे षड्यंत्रच तिरुपती इथल्या श्री तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात असल्याची गंभीर बाब आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी उघड केल्यावर जगभरातील हिंदू समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. प्रसादामध्ये प्राण्यांच्या चरबीचे तेल मिसळणे, ही केवळ भेसळ नसून हिंदूंच्या धर्मश्रद्धेवर जाणीवपूर्वक केलेला धार्मिक आघात

तिरुपती: प्रसादाच्या लाडूत चरबीचे तेल मिसळणार्‍यांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मंदिर महासंघाची मागणी Read More »

गृहमंत्री अमित शाह दोन दिवस महाराष्ट्रात

नागपूर विमानतळावर माध्यमांशी संवाद साधतांना बावनकुळे म्हणाले की, येत्या २४ व २५ सप्टेंबररोजी भाजपाचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. अमित शाह यांची २४तारखेला नागपूर येथे विदर्भ, संभाजीनगर येथे मराठवाडा आणि २५ तारखेला नाशिक येथे उत्तरमहाराष्ट्र तर कोल्हापूर येथे पश्चिम महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद बैठका होत आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र

गृहमंत्री अमित शाह दोन दिवस महाराष्ट्रात Read More »