News Bharati

Team NB Marathi

भाजपाच्या माजी महिला आमदाराच्या वाहनावर हल्ला

केज : केज तालुक्यातील वडमाऊली दहिफळ येथे भाजपाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे (Sangeeta Thombare) या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेला एक कार्यक्रम आटपून केजकडे जात होत्या. त्याचवेळी त्यांच्या वाहनावर अचानक दगडफेक झाली. या हल्ल्यात चालकाच्या बाजूची काच फुटली आहे. या घटनेत संगीता ठोंबरे व वाहनचालक किरकोळ जखमी झाले आहेत. या हल्ल्यामुळे घटनेने तालुक्यात खळबळ […]

भाजपाच्या माजी महिला आमदाराच्या वाहनावर हल्ला Read More »

शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समितीची स्थापना

मुंबई : मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे व एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते, तज्ज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. ही समिती जबाबदारी निश्चित करेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या कर्तृत्वाला साजेसा भव्य आणि अत्युत्कृष्ट

शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समितीची स्थापना Read More »

पुतळा कोसळण्यावरून राजकारण सुरू; पूर्वी गडकोट किल्ल्यावर न बोलणारे लोक आता…; छत्रपती संभाजीराजेंचा मविआला टोला

मुंबई – मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. हवेच्या वेगामुळे ही घटना घडली, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. त्यांच्या या विधानानंतर महाविकास आघाडीने या प्रकरणावरुन राज्य सरकारला घेरले असून अनेकांनी रस्त्यावर उतरुन या दुर्घटनेचा निषेध व्यक्त के ला आहे. यावरुन माजी खासदार छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी महाविकास आघाडीवरही (MVA)

पुतळा कोसळण्यावरून राजकारण सुरू; पूर्वी गडकोट किल्ल्यावर न बोलणारे लोक आता…; छत्रपती संभाजीराजेंचा मविआला टोला Read More »

…यातून महाराष्ट्राच्या अस्मितेला तडे जात आहेत : राधाकृष्ण विखे पाटील

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर मविआकडून सरकारचा निषेध केला जातोय याबाबत महसुलमंत्री राधाकृष्ण विखेंना विचारले असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले कि, \”सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना दुर्दैवी आहे. यावरून विरोधकांनी राजकारण सुरु केलं आहे. हि त्यांची दिवाळखोरी आहे. यातून महाराष्ट्राच्या अस्मितेला तडे जात आहे,\” असं वक्तव्य भाजपा नेते

…यातून महाराष्ट्राच्या अस्मितेला तडे जात आहेत : राधाकृष्ण विखे पाटील Read More »

जन धन खाते… प्रत्येक नागरिकाचा अधिकार; अर्थकारणाला बळकटी देणारी महत्वकांक्षी योजना

सामान्य नागरिकांना आर्थिक प्रवाहात आणून बँक या संस्थेचा एक भाग बनवणे हे काही काळापुर्वी अशक्य असल्याचे चित्र होते मात्र 2014 नंतर माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली जनधन खाते ही संकल्पना राबवण्यात आली. आणि आज या योजनेला भरभरून यश मिळत आहे.प्रधानमंत्री जनधन योजनेला १० पूर्ण झाल्यानिमित्तानं पंतप्रधानांनी लाभार्थी आणि ही योजना यशस्वी करण्यासाठी मेहनत

जन धन खाते… प्रत्येक नागरिकाचा अधिकार; अर्थकारणाला बळकटी देणारी महत्वकांक्षी योजना Read More »

खरगे यांच्या ट्रस्टला जमीन कशी मिळाली…?

कर्नाटक औद्योगिक क्षेत्र विकास मंडळाने (KIADB) बंगळुरूजवळील हाय-टेक डिफेन्स एरोस्पेस पार्कमध्ये सिद्धार्थ विहार ट्रस्टला पाच एकर जमीन दिली आहे. सिद्धार्थ विहार ट्रस्ट हे काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे आणि त्यांचे कुटुंब चालवतात. या ट्रस्टमध्ये मल्लिकार्जुन खरगे, त्यांची पत्नी राधाबाई, मुलगा प्रियांक खरगे, जावई राधाकृष्ण दोड्डामणी आणि धाकटा मुलगा राहुल खरगे यांचा समावेश आहे.

खरगे यांच्या ट्रस्टला जमीन कशी मिळाली…? Read More »

आपलं हिंदू राष्ट्र वाढलं पाहिजे; ऑलिम्पिक मेडल विजेत्या स्वप्नील कुसाळेचं भाष्य

नेमबाज स्वप्नील कुसाळे (Swapnil Kusale) याने मोठे वक्तव्य केले आहे. आपलं हिंदू राष्ट्र पुढे गेलं पाहिजे. ते वाढलं पाहिजे अस आवाहन ऑलम्पिक कांस्यपदक विजेते नेमबाज स्वप्नील कुसाळे यांनी केलं आहे. तो बालेवाडी- हिंजवडीतील अमोल बालवडकर यांच्या दहीहंडीत प्रसारमाध्यमांशी बोलत होता. यावेळी त्यांनी तरुणांच्या डायट विषयी देखील आवर्जून उल्लेख करत घरातील आणि पौष्टिक जेवण करण्याच आवाहन

आपलं हिंदू राष्ट्र वाढलं पाहिजे; ऑलिम्पिक मेडल विजेत्या स्वप्नील कुसाळेचं भाष्य Read More »

पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे बद्दल काय बोलले नारायण राणे ?

सिंधुदुर्ग येथील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना दोन दिवसांपूर्वी घडली. या घटनेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यावरून राजकारण तापलं आहे. यातच आज (२८ ऑगस्ट) महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्याला भेट दिली. भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे आणि नितेश राणे हे राजकोट किल्ल्यावर पोहोचले. त्यावेळेस ठाकरे गटाचे

पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे बद्दल काय बोलले नारायण राणे ? Read More »

काय बोलले देवेंद्र फडणवीस राजकोट येथील दुर्घटनेवर ?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा 8 महिन्यांपूर्वीच उभारण्यात आलेला उभारण्यात आला होता. हा पुतळा वाऱ्याच्या वेगाने कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर, विरोधकांनी झालेल्या सर्व घटनेबद्दल सरकारला दोष देणे सुरु केला आहे. विरोधकांकडून छत्रपतींच्या पुतळा प्रकरणाचं राजकारण केलं जात असल्याचं सत्ताधाऱ्यांनी म्हटलंय. या दुर्घटने

काय बोलले देवेंद्र फडणवीस राजकोट येथील दुर्घटनेवर ? Read More »

राजकोट किल्ल्यावर ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांनी घातला राडा

सिंधुदुर्ग येथील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना दोन दिवसांपूर्वी घडली. या घटनेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यावरून राजकारण तापलं आहे. यातच आज (२८ ऑगस्ट) महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्याला भेट दिली. भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे आणि नितेश राणे हे राजकोट किल्ल्यावर पोहोचले. त्यावेळेस ठाकरे गटाचे

राजकोट किल्ल्यावर ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांनी घातला राडा Read More »