News Bharati

Team NB Marathi

“राजे उमाजी नाईक सर्व भटके विमुक्तांना सर्व प्रकारचे प्रमाणपत्र ” अभियान २०२४ – भटके विमुक्त विकास परीषदेच्या कार्याचा मैलाचा दगड

आज विमुक्त दिन भटकेविमुक्त समाजाला कलंकित करणारा गुन्हेगार जाती कायदा आजच्या दिनी दि.३१ ऑगस्ट १९५२ ला भारत सरकारने मागे घेतला.एके काळी गौरवमय इतिहास असलेला भटके विमुक्त समाजबांधव स्वाभिमानी, राष्ट्रप्रेमी केवळ देश, देव आणि धर्मासाठी भटकंती स्वीकारलेला. हे समाजबांधव आपली कला, देव घेऊन गावागावांत गेले व धर्माचे जागरण, प्रबोधन जागर करणारा समाज. १८५७ चे पहिले स्वातंत्र्य […]

“राजे उमाजी नाईक सर्व भटके विमुक्तांना सर्व प्रकारचे प्रमाणपत्र ” अभियान २०२४ – भटके विमुक्त विकास परीषदेच्या कार्याचा मैलाचा दगड Read More »

भटके विमुक्त समाजाचे सर्वेक्षण आणि उपस्थित झालेले प्रश्न

भटके विमुक्त समाज म्हटले की समोर येते ते \”सांगायला गाव नाही, राहायला घर नाही\” किंवा \”हागणदारी हीच त्यांची वतनदारी\” इत्यादी वाक्य साहित्यामधून भटके विमुक्त समाजाचे वास्तविक चित्र समाजापुढे मांडण्याचा अनेक वर्ष प्रयास झाला. एकेकाळी गौरवमय इतिहास असलेला, स्वाभिमानी, राष्ट्रप्रेमी समाजाने केवळ या देश, देव आणि धर्म यासाठी भटकंती स्वीकारली. हे समाजबांधव कला, जागर, देव घेऊन

भटके विमुक्त समाजाचे सर्वेक्षण आणि उपस्थित झालेले प्रश्न Read More »

भाजपचा देशव्यापी सदस्यता अभियानाचा शुभारंभ !

भारतीय जनता पक्षाने (भाजप) २ सप्टेंबर २०२४ रोजी देशव्यापी सदस्यता अभियानाचा शुभारंभ केला आहे. हा अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुनर्भरणीसह सुरू झाला आहे, ज्यामुळे पक्षाच्या विस्ताराची नवी मालिका सुरू झाली आहे. हे अभियान दोन टप्प्यांमध्ये विभागण्यात आले आहे, ज्यात पहिला टप्पा २ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर आणि दुसरा टप्पा १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर

भाजपचा देशव्यापी सदस्यता अभियानाचा शुभारंभ ! Read More »

कर्नाटक सरकारचा हिंदू प्रतीकं काढण्याचे आदेश

कर्नाटक सरकारने गंगावठी येथे रस्त्यांवरील प्रकाशस्तंभांवरून भगवान हनुमान जीच्या गदा, धनुष्य-बाण या प्रतीकांची काढणी करण्याचा आदेश दिला आहे. हे प्रतीक सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) च्या तक्रारीनंतर काढण्यात आले, ज्यांनी हे प्रतीक ‘असेक्युलर’ असल्याचे आणि सामाजिक सामंजस्याला धोका देणारे असल्याचे म्हटले. हा निर्णय हिंदू संघटनांच्या आणि भाजपच्या तीव्र विरोधाला सामोरे जाणार आहे, जे याला

कर्नाटक सरकारचा हिंदू प्रतीकं काढण्याचे आदेश Read More »

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली मोठी घोषणा !

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई विमानतळ प्राधिकारण आणि रेल्वेच्या अतिक्रमित जमिनींवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याचा अंतिम प्रस्ताव केंद्र सरकारला सादर करण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास निम्म्या जागेवर पुनर्वसन प्रकल्प राबवून उर्वरित जागा केंद्रीय संस्थांना मोकळी करून मिळेल. त्यातून मुंबईतील शेकडो एकर जमीन मोकळी होईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा बुधवारी एका पुस्तक प्रकाशन सोहळ्या

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली मोठी घोषणा ! Read More »

राजकीय गिधाडाची वृत्ती उबाठाची आहे; आशिष शेलार यांचा उद्धव सेनेवर हल्लाबोल

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला ही जी घटना घडली अत्यंत दुदैवी, वेदनादायी, क्लेशदायी आणि मनात संताप निर्माण करणारी घटना आहे. हा एक अपघात होता याबाबत सरकारने आपली बाजू मांडली असली तरी शिवप्रेमी म्हणून या दुदैवी घटनेबाबत सरकारच्यावतीने मी माफी मागितली आहे. आजही पुन्हा माफी मागतो, या प्रकरणी दोषी कोण हे ठरेल, सर्व

राजकीय गिधाडाची वृत्ती उबाठाची आहे; आशिष शेलार यांचा उद्धव सेनेवर हल्लाबोल Read More »

सकल मराठा समाजाच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या विरोधात आत्मक्लेष आंदोलन

सकल मराठा समाजाच्यावतीने भर पावसामध्ये बुधवारी काँग्रेस पक्षाचा आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचा निषेध करण्यात आला. सकल मराठा समाजाच्या वतीने 24 तारखेला मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी म्हणून नाशिक दौऱ्यावरती आलेले काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांची गाडी अडून त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यामुळे

सकल मराठा समाजाच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या विरोधात आत्मक्लेष आंदोलन Read More »

मोदी सरकारला राज्यसभेत विधेयके मंजूर करण्यासाठी कुबड्या घ्याव्या लागणार नाहीत

केंद्रातील एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला राज्यसभेतील बहुमताअभावी अनेक महत्वाची विधेयके मंजूर करून घेता येत नव्हती. परंतु विविध राज्यांमध्ये वाढलेल्या जागा , आलेली सत्ता या सर्व गोष्टींचा केंद्र सरकारला पर्यायाने भाजपाला फायदा होत आहे.एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आधाडी सरकारला राज्यसभेत पहिल्यांदाच बहुमत मिळाले असून अनेक महत्त्वाच्या विधेयकांचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील दहा वर्षे

मोदी सरकारला राज्यसभेत विधेयके मंजूर करण्यासाठी कुबड्या घ्याव्या लागणार नाहीत Read More »

माजी डीजीपी संजय पांडे पुन्हा गोत्यात

महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक संजय पांडे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. पांडे यांच्याविरुद्ध आर्थिक गैरव्यवहार आणि गैरप्रकारांशी संबंधित विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) फोन टॅपिंग प्रकरण आणि शेअर मार्केट मॅनेजमेंट घोटाळ्यासाठी सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण ब्युरो आणि ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने गुन्हे दाखल केले आहेत संजय पांडे यांच्यावर २००९

माजी डीजीपी संजय पांडे पुन्हा गोत्यात Read More »

निलेश राणेंनी ठाकरेंना पुन्हा डिवचलं; म्हणाले, आदित्य सारखा घाबरट….

मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर पहाणीसाठी पोहोचलेले आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्या कार्यकर्तांमध्ये तुफान राडा झाल्याचं चित्र बुधवारी पाहायला मिळालं. महाविकास आघाडीने मालवणमध्ये धडक मोर्चाची घोषणा केली होती. या मोर्चासाठी मालवणमध्ये पोहोचलेल्या आदित्य ठाकरेंनी ज्यावेळी किल्ल्याला भेट दिली त्याचवेळी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे,

निलेश राणेंनी ठाकरेंना पुन्हा डिवचलं; म्हणाले, आदित्य सारखा घाबरट…. Read More »