“राजे उमाजी नाईक सर्व भटके विमुक्तांना सर्व प्रकारचे प्रमाणपत्र ” अभियान २०२४ – भटके विमुक्त विकास परीषदेच्या कार्याचा मैलाचा दगड
आज विमुक्त दिन भटकेविमुक्त समाजाला कलंकित करणारा गुन्हेगार जाती कायदा आजच्या दिनी दि.३१ ऑगस्ट १९५२ ला भारत सरकारने मागे घेतला.एके काळी गौरवमय इतिहास असलेला भटके विमुक्त समाजबांधव स्वाभिमानी, राष्ट्रप्रेमी केवळ देश, देव आणि धर्मासाठी भटकंती स्वीकारलेला. हे समाजबांधव आपली कला, देव घेऊन गावागावांत गेले व धर्माचे जागरण, प्रबोधन जागर करणारा समाज. १८५७ चे पहिले स्वातंत्र्य […]