News Bharati

Team NB Marathi

भटके विमुक्त समाज इतिहास व सद्यस्थिती

आज “विमुक्तदिन” भटके विमुक्त समाजाला कलंकित करणारा गुन्हेगार जाती कायदा आजच्या दिनी दि. ३१ ऑगस्ट १९५२ ला भारत सरकारने मागे घेतला.भारतीय समाज हा सुमारे प्रमुख 400 जाती आणि 5000 हजार उपजातीनी तयार झाला आहे.समाजाची जडणघडण होण्यासाठी कामाची विभागणी झाली. या कर्मविभागणीचेच पुढे जातीव्यवस्थेत रूपांतर झाले. विविध जातींमध्ये विभागलेला हा समाज “हिंदू”या धर्माच्या छत्रछायेखाली प्राचीन काळापासून […]

भटके विमुक्त समाज इतिहास व सद्यस्थिती Read More »

‘देशाचे आराध्य दैवत…शिवरायांची शिवसृष्टी उभारली जाणे हा नांदगाव वासियांसाठी भाग्याचा दिवस’ – मुख्यमंत्री

 नांदगाव शहरासाठी आजचा दिवस अत्यंत भाग्याचा असून शिवछत्रपतींची शिवसृष्टी नांदगावात उभारली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे राज्याचे नव्हे तर संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असून त्यांनी दाखवलेल्या मार्गावरच महायुतीचे सरकार काम करत आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदगावमध्ये केले. नांदगाव येथे शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते. https://twitter.com/mieknathshinde/status/1829564526582456459/photo/1

‘देशाचे आराध्य दैवत…शिवरायांची शिवसृष्टी उभारली जाणे हा नांदगाव वासियांसाठी भाग्याचा दिवस’ – मुख्यमंत्री Read More »

काँग्रेस आमदाराचा भाजपात प्रवेश; नांदेडमध्ये राजकीय समीकरणं बदलली

नांदेड : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील कॉंग्रेसचे देगलूर-बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर (MLA Jitesh Antapurkar) यांनी काल पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. जितेश अंतापूरकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अशोक चव्हाण व अनेक नेत्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे भारतीय जनता पक्षात (BJP)

काँग्रेस आमदाराचा भाजपात प्रवेश; नांदेडमध्ये राजकीय समीकरणं बदलली Read More »

वाढवण बंदर महाराष्ट्राच्या प्रगतीचे शिखर ठरणार; 12 लाखापेक्षा जास्त युवकांना रोजगार मिळणार

पालघर : 76,200 कोटी रुपये खर्चाच्या वाढवण बंदराचा पायाभरणी समारंभ तसेच 1563 कोटी रुपयांच्या मत्स्यव्यवसाय प्रकल्पाचे व योजनांचे लोकार्पण व शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते पालघरमधील सिडको मैदानात आयोजित कार्यक्रमात झाले. महाराष्ट्रासह देशाच्या पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात मोलाचे ठरणाऱ्या वाढवण बंदराचे भूमिपूजन होत आहे. वाढवण बंदर हे महाराष्ट्राच्या प्रगतीचे शिखर ठरणार आहे.

वाढवण बंदर महाराष्ट्राच्या प्रगतीचे शिखर ठरणार; 12 लाखापेक्षा जास्त युवकांना रोजगार मिळणार Read More »

हलबा समाजासाठी नागपुरात उद्या होणार डॉ. उदय निरगुडकर यांचा विशेष कार्यक्रम

उद्या दिनांक 1 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता समाज भवन, नंदगिरी रोड, पाचपावली, मध्य नागपूर येथे हलबा समाजातील युवक व युवतींसाठी ‘व्यावसायिकरण व स्वयंरोजगार’ या विषयावर जेष्ठ विचारवंत व पत्रकार याच सोबत झी 24 तास या वाहिनेचे माजी संपादक डॉ. उदय निरगुडकर मार्गदर्शन करणार आहेत. हलबा समाज हा महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाचा समाज मानला जातो, येणाऱ्या

हलबा समाजासाठी नागपुरात उद्या होणार डॉ. उदय निरगुडकर यांचा विशेष कार्यक्रम Read More »

रविवारी रत्नागिरीत होणार वकिलांची कार्यशाळा

येत्या रविवारी म्हणजे दिनांक 1 सप्टेंबर रोजी रत्नागिरीत ‘मराठा भवन हॉल’ येथे वकिलांची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न होणार आहे. 1 जुलै 2024 पासून देशात तीन नवीन फौजदारी कायदे लागू झाले, याच अनुषंगाने ‘नवीन फौजदारी कायदे – गरज आणि व्यावहारिक पैलू’ या आधारावर ही कार्यशाळा संपन्न होणार आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी, जिल्हा पोलिस दल,

रविवारी रत्नागिरीत होणार वकिलांची कार्यशाळा Read More »

आसाममध्ये 2 तासांचा ‘जुम्मा-ब्रेक’ बंद

आसाम सरकारने राज्य विधानसभा कर्मचाऱ्यांना दिलेला 2 तासांचा शुक्रवारचा ब्रेक रद्दकरण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी स्वतः समाज माध्यमांवरया निर्णयाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा म्हणाले की दोन तासांचा जुमा ब्रेक रद्द करून, आसाम विधानसभेनेउत्पादकतेला प्राधान्य दिले आहे. मुस्लिम लीगच्या सय्यद सादुल्ला यांनी ही प्रथा 1937 मध्येसुरू केली होती. या ऐतिहासिक

आसाममध्ये 2 तासांचा ‘जुम्मा-ब्रेक’ बंद Read More »

केंद्र शासनाकडून साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीस परवानगी

राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उसाचा रस, बी-हेवी मेालॅसिस पासून इथेनॉल तयार करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्यानेराज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीकेंद्र शासनाचे आभार मानले आहेत. गेल्या वर्षी म्हणजे डिसेंबरमध्ये केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर निर्बंध आणले होते. हे निर्बंधहटवावेत आणि साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीची परवानगी द्यावी

केंद्र शासनाकडून साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीस परवानगी Read More »

नांदेडमध्ये उबाठा गटाला मोठा धक्का

नांदेड : नांदेड (Nanded) जिल्ह्यात उबाठा गटाला मोठं खिंडार पडल आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड-कंधार आणि देगलूर-बिलोली येथील उबाठा गटाचे विविध पदाधिकारी तसेच दोनशेहून अधिक गावांचे सरपंच, उप सरपंच आणि माजी सरपंच, माजी उपसरपंच यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करून

नांदेडमध्ये उबाठा गटाला मोठा धक्का Read More »

बांबू आधारित व्यवसायासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम; रोजगार निर्मितीवर भर

मुंबई : बांबू आधारित व्यवसायाकरिता नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार असून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सांगितले. मंत्रालयातील परिषद सभागृह येथे बांबू (Bamboo) उत्पादक शेतक-यांच्या विविध प्रश्नासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल

बांबू आधारित व्यवसायासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम; रोजगार निर्मितीवर भर Read More »