News Bharati

Team NB Marathi

श्री गोळवलकर गुरुजी स्मृतीदिन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूजनीय सरसंघचालक (द्वितीय) माधव सदाशिव गोळवलकर उपाख्य श्री गुरुजी यांचा आज स्मृतिदिन. ५ जून १९७३ रोजी वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांचे कर्करोगाने निधन झाले. संघकार्या बरोबरच विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेत आणि पर्यायाने सामाजिक समरसतेच्या क्षेत्रात श्री गुरुजींचे योगदान अतुलनीय आहे. श्री गुरुजींच्या पुढाकाराने कृष्ण जन्माष्टमी १९६४ रोजी मुंबईतील पवई येथील स्वामी चिन्मयानंद […]

श्री गोळवलकर गुरुजी स्मृतीदिन Read More »

शिवाजी कोण होता? वरून डाव्या पुरोगाम्यांमध्ये कलह!

मार्क्सवासी कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी १९८८ साली आपल्या एकांगी वाममार्गी दृष्टीकोनातून लिहिलेल्या \”शिवाजी कोण होता?\”  या पुस्तकाच्या, शरद अष्टेकर यांच्या मधुश्री प्रकाशनने केलेल्या पुनर्मुद्रणावरून उठलेल्या गदारोळावर हसावे की रडावे हेच सामान्य जनतेला कळेनासे झाले आहे. मुळात शरद अष्टेकर यांनी आपणही पुरोगामी असल्यामुळे. कॉपीराईट नसतानाही हे पुस्तक पीडीएफ वरून छापल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. वास्तविक शरद अष्टेकर

शिवाजी कोण होता? वरून डाव्या पुरोगाम्यांमध्ये कलह! Read More »

किल्ले विशाळगड उरूस आणि अतिक्रमण वाद: हिंदूची भूमिका आणि ऐतिहासिक अस्मितेचा संघर्ष

छत्रपती शिवाजी महाराज, नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या अलौकिक पराक्रमाचा आणि बलिदानाचा साक्षीदार असलेला कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक ‘किल्ले विशाळगड’ सध्या धार्मिक आणि कायदेशीर संघर्षाचे केंद्र बनला आहे. गडावरील हजरत पीर मलिक रेहान मीरा साहेब दर्ग्यातील उरूस, तिथे होणारी प्राण्यांची कत्तल आणि गेल्या काही दशकांत झालेले प्रचंड बेकायदेशीर अतिक्रमण यांमुळे हा वाद केवळ स्थानिक

किल्ले विशाळगड उरूस आणि अतिक्रमण वाद: हिंदूची भूमिका आणि ऐतिहासिक अस्मितेचा संघर्ष Read More »

बायोमेट्रिक हजेरी: डमी स्कूल संस्कृतीला चाप लावणारा राज्य सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्रातील ११वी आणि १२वी सायन्सच्या शिक्षण व्यवस्थेला लागलेली ‘डमी स्कूल’ आणि ‘इंटिग्रेटेड कोचिंग’ची वाळवी उपटून टाकण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अनेक व्यावसायिक घटकांनी शिक्षणाचा बाजार मांडला असताना, सरकारने विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून महाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय वरवर साधा वाटत असला, तरी तो विद्यार्थ्यांचे भविष्य आणि पालकांचे

बायोमेट्रिक हजेरी: डमी स्कूल संस्कृतीला चाप लावणारा राज्य सरकारचा मोठा निर्णय Read More »

महाराष्ट्रातील ११वी-१२वी इंटिग्रेटेड कोचिंग : शैक्षणिक, मानसिक व आर्थिक विळखा

महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात गेल्या दशकात एक नवा आणि घातक पायंडा पडला आहे, तो म्हणजे ‘इंटिग्रेटेड कोचिंग’ (डमी स्कूल किंवा टाय-अप पॅटर्न). ११वी सायन्सला प्रवेश घेणारा प्रत्येक दुसरा विद्यार्थी आज नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात नियमित जाण्याऐवजी एखाद्या खाजगी कोचिंग क्लासच्या चार भिंतींमध्ये डांबून घेतला जात आहे. कॉलेज आणि क्लासेस यांच्यातील व्यावसायिक हातमिळवणीतून हा संपूर्ण खेळ चालतो. वरवर

महाराष्ट्रातील ११वी-१२वी इंटिग्रेटेड कोचिंग : शैक्षणिक, मानसिक व आर्थिक विळखा Read More »

११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया : विद्यार्थ्यांचा त्रास आणि पालकांची चिंता

दहावीचा निकाल लागला की, प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांच्या मनात एकाच वेळी आनंद आणि भविष्याची चिंता असे संमिश्र वातावरण निर्माण होते. दहावीची परीक्षा उत्तीर्ण होणे हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक मोठा टप्पा असतो, पण त्याहूनही मोठा आणि आव्हानात्मक टप्पा म्हणजे ११ वीची प्रवेश प्रक्रिया. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेली केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रणाली पारदर्शकतेचा दावा करत असली,

११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया : विद्यार्थ्यांचा त्रास आणि पालकांची चिंता Read More »

कर्जमाफी – एक ऐतिहासिक पाऊल!

महाराष्ट्र सरकारने मंगळवारी राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली कर्जमाफी हा केवळ एका आर्थिक संकटावरील तात्पुरता उपाय नाही, तर कृषी क्षेत्राला पुन्हा एकदा नवसंजीवनी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि अर्थकारणात शेतकरी नेहमीच केंद्रस्थानी राहिला आहे. निसर्गाचा लहरीपणा, कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी, आणि त्यातच बाजारपेठेतील दरांचा अनिश्चितता… या दुष्टचक्रात अडकलेल्या बळीराजाला तातडीने दिलासा देणे

कर्जमाफी – एक ऐतिहासिक पाऊल! Read More »

ऐतिहासिक जलस्रोत, जल-ऑडिट आणि पाण्याचा सातबारा: महाराष्ट्राच्या जलक्रांतीचा ताळेबंद

सध्या महाराष्ट्र शासनाचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने आणि आयआयटी मुंबईचे जलतज्ज्ञ डॉ. अविनाश कदम, अर्थतज्ज्ञ उदय नायर आणि ‘अ‍ॅक्वेरियम’ (AqVerium) संस्थेचे डॉ. सुब्रह्मण्य कन्सूर यांच्या तांत्रिक सहकार्याने भारतातील पहिली ‘जल-ऑडिट प्रणाली’ आणि ‘पाण्याचा सातबारा’ संकल्पना प्रत्यक्षात येत आहे. ‘ॲक्वेरियम’ (AqVerium) ही  संस्था  प्रामुख्याने जल व्यवस्थापन (Water Management) क्षेत्रात काम करणारी आहे.महाराष्ट्र शासनाचा महसूल

ऐतिहासिक जलस्रोत, जल-ऑडिट आणि पाण्याचा सातबारा: महाराष्ट्राच्या जलक्रांतीचा ताळेबंद Read More »

सूर परंपरा जपणारे: पंडित चंद्रकांत लिमये

\”गुरू म्हणजे केवळ विद्येची देवाणघेवाण करणारे कृपाचार्य नव्हेत, तर आपल्या शिष्याला पुढे नेणारा आणि त्याच्या ध्यानी, मनी, चित्ती ज्ञान ओतणारा तो गुरू; आणि सर्व समर्पण करून गुरूभक्तीने ज्ञान मिळवणारा तो खरा शिष्य\”. अशी गुरूची व्याख्या सार्थ करणाऱ्या पंडित वसंतरावांसारख्या गुरूंचा सहवास लाभल्यावर त्याच ताकदीने त्यांच्या विद्येचे पारणे फेडणारे पट्टशिष्य ज्येष्ठ शास्त्रीय गायक, संगीतकार आणि अभिनेते

सूर परंपरा जपणारे: पंडित चंद्रकांत लिमये Read More »

आदिवासी ओळख आणि आरक्षणाचा हक्क

धर्मांतर केल्यानंतर आदिवासी बांधवांनी आदिवासी श्रद्धा, रीतीरिवाज, परंपरा आणि सामूहिक जीवन सोडून दिले आहे, त्यांचे अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाचे फायदे बंद करण्याची मागणी हा आता केवळ वादाचा विषय उरलेला नाही. हा प्रश्न संविधान आणि कायदेशीर तरतुदींच्याही पलीकडे जाणारा आहे. भारतातील आरक्षण व्यवस्था कधीही ‘गरिबी निर्मूलन कार्यक्रम’ म्हणून तयार करण्यात आली नव्हती. ती ऐतिहासिकदृष्ट्या मागास राहिलेल्या

आदिवासी ओळख आणि आरक्षणाचा हक्क Read More »