News Bharati

Team NB Marathi

नेत्रदान श्रीलंकेचा अभिमान

२५ मे १९६४ ला श्रीलंकेत \”वेसक दिवस\” (Vesak Day) साजरा केला जात होता. वेसक दिवस म्हणजे बुद्ध पौर्णिमा. आणि त्याच दिवशी श्रीलंकेने चहाच्या थर्मासमध्ये बर्फात व्यवस्थित पॅक करून विमानाने एका व्यक्तीच्या हस्ते आपला पहिला \”नेत्रदानाच्या डोळ्यांचा पहिला संच\” सिंगापूरला रवाना केला. या ऐतिहासिक घटनेची शिल्पकार होती श्रीलंका आय डोनेशन सोसायटी. ७०% बौद्ध पंथीय असलेल्या श्रीलंकेत पुढच्या […]

नेत्रदान श्रीलंकेचा अभिमान Read More »

सिंध ते उल्हासनगर : नानक विचारांच्या प्रकाशात सिंधी समुदायाचा अढळ प्रवास

माणूस जेव्हा आपली मातृभूमी सोडतो, तेव्हा तो केवळ भौगोलिक सीमा ओलांडत नाही, तर आपल्या आठवणी, घरे आणि शतकानुशतके जपलेला वारसा मागे सोडतो. अशा वेळी आपली मुळे, आपले संस्कार आणि पूर्वजांची संस्कृती विसरणे सोपे असते, पण ते टिकवून ठेवणे हे एका महायुद्धापेक्षा कमी नसते. सिंध प्रांतातून, म्हणजेच आजच्या पाकिस्तानातून आलेल्या सिंधी समुदायाने हीच कठीण गोष्ट शक्य

सिंध ते उल्हासनगर : नानक विचारांच्या प्रकाशात सिंधी समुदायाचा अढळ प्रवास Read More »

मन तड़पत सत्ता दर्शन को

\”दालनाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर टिपू सुलतान यांचा फोटो पुन्हा लावला जाईल\” असे मालेगावच्या उपमहापौर शान ए हिंद निहाल अहमद यांनी सांगितले आहे. १९४७ साली आमच्या प्राणप्रिय मातृभूमीच्या विभाजनाच्या वेळी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या निर्मितीसाठी मुस्लिम लीगला भरघोस मतदान करूनही \”अपने वालों का देश\” म्हणून रावी पार न जाता. हिंदू बहुल भारतातच राहिलेल्या मुसलमानांना हिंदू

मन तड़पत सत्ता दर्शन को Read More »

और दिवार पर आज दिल की बात आ गई…

मालेगाव महानगरपालिकेत सत्तापालट होताच नवनियुक्त उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी आपल्या अधिकृत दालनात टिपू सुलतान याचे छायाचित्र लावल्याने शहरात नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. या निर्णयामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून प्रशासकीय वर्तुळात तणावाचे वातावरण आहे. (हा लेख लिहीत असताना उपमहापौरांनी तो फोटो हटवल्याचे वृत्त आले आहे.) २००१ साली नाशिक जिल्ह्यातील \”मालेगाव\” शहरासाठी महानगरपालिका

और दिवार पर आज दिल की बात आ गई… Read More »

सिंधी समाजातील शीख वारसा

दोन संस्कृतींचा अभेद्य संगम भारतीय उपखंडाच्या इतिहासात अनेक आध्यात्मिक प्रवाह एकत्र आले आणि त्यातून एका नवीन, सर्वसमावेशक संस्कृतीचा जन्म झाला. सिंधी समाज आणि शीख धर्म यांच्यातील नाते हे अशाच एका प्रगल्भ समन्वयाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. हे नाते श्रद्धेच्या धाग्यांनी विणलेले एक सांस्कृतिक वस्त्र आहे. सिंधची प्राचीन भूमी आणि गुरु नानक देवजींच्या वैश्विक शिकवणीतून निर्माण झालेला

सिंधी समाजातील शीख वारसा Read More »

लाचारीशी जडले नाते ऐसे उबाठाचे

बागवान मो. सुफियान मो. इब्राहिमशेख हुसेना बानो शेख हबीबबरीरा उम्मे रोमन डॉ. मो. वरकतुल्लाहरईस खान सरफराज खानसायेरा बेगम अलिमुद्दीननौशीन फातिमा मो. अलीम कुरेशीशरफूद्दीन सिद्दीकी इफ्तेखारुद्दीनसबाह आफरीन अन्सारी मो. अब्दुल साजिदसाबिहा बेगम हसन बजहावसय्यद इकबाल सय्यद खाजासय्यद समी सय्यद साहेबजानतांबोळी जाहेदा परवीनशेख रईस हबीब तुम्हाला काय वाटलं…? ही ज्ञानपीठ पारितोषिकासाठी संभावित उर्दू साहित्यिकांची यादी आहे? की

लाचारीशी जडले नाते ऐसे उबाठाचे Read More »

फाळणीच्या वेदनांचा भुक्तभोगी प्राण

प्राणनाथ किशननाथ सिकंद… जंजीर मधला शेर खान… भारतीय चित्रपट सृष्टीत जवळपास ७ दशके ४०० चित्रपटात विविध भूमिका करून आपले एक वेगळे स्थान निर्माण करणारा एक रुबाबदार चतुरस्त्र प्रतिभेचा, कसदार अभिनय करणारा, अष्टपैलू अभिनेता. प्राणने जास्त करून भूमिका केल्या त्या खलनायकाच्या. पण नायक म्हणून सुद्धा तो अप्रतिम अभिनय करत असे. प्राण मूळ लाहोरचा. १२ फेब्रुवारी १९२०

फाळणीच्या वेदनांचा भुक्तभोगी प्राण Read More »

राष्ट्रसन्मानाचा नवा अध्याय : संपूर्ण ‘वंदे मातरम्’ आता सर्व कार्यक्रमांत अनिवार्य

नवी दिल्ली :  ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. नव्याने प्रसिद्ध झालेल्या नियमांनुसार, सर्व सरकारी कार्यक्रमांमध्ये तसेच शाळांमध्ये राष्ट्रगीत ‘जन गण मन’पूर्वी ‘वंदे मातरम्’ वाजवणे अनिवार्य करण्यात आले आहे. इतकेच नव्हे, तर ‘वंदे मातरम्’ वाजवताना उपस्थित सर्वांनी उभे राहणेही आवश्यक असेल. हा निर्णय केवळ औपचारिकतेपुरता मर्यादित नाही. पद्म पुरस्कारांसारख्या नागरी

राष्ट्रसन्मानाचा नवा अध्याय : संपूर्ण ‘वंदे मातरम्’ आता सर्व कार्यक्रमांत अनिवार्य Read More »

संवाद हा एकमेव मार्ग आहे…

आत्महत्या करून जीवन संपवलेली दोन उदाहरणे पाठोपाठ समोर आल्यावर या मुद्द्यावर गांभीर्याने विचार करायला हवा असे वाटले. पहिले उदाहरण एका तरुण कार्यकर्त्याचे आहे, त्याच्या आत्महत्येनंतर सगळे संभ्रमात पडले. वर वर पाहता कारण तर काही दिसले नाही. त्याला योग्य वाटणार्‍या मुलीशी त्याचा विवाह ठरला होता. मात्र लग्नाआधी त्याने आत्महत्या का केली हे उलगडले नाही. असे काय

संवाद हा एकमेव मार्ग आहे… Read More »

सद्गुण विकृतीचा कळस अमरकोटचे राजपूत सोढा राणा

मुघल शासक अकबराचा जन्म हुमायून आणि हमिदा बानो यांच्या पोटी १५ ऑक्टोबर १५४२ रोजी सिंध प्रांतातील अमरकोट संस्थानाच्या (जहागीर) किल्ल्यात झाला. हुमायून शेरशाह सूरीकडून पराभूत होऊन निर्वासित म्हणून भटकत असताना अमरकोटचे तत्कालीन हिंदू शासक राणा प्रसाद यांनी त्याला आपल्या किल्ल्यात आश्रय दिला होता. तिथेच अकबराचा जन्म झाला. तेव्हापासून अमरकोटच्या या सोढा राजपूत राणांचे इस्लामी शासक

सद्गुण विकृतीचा कळस अमरकोटचे राजपूत सोढा राणा Read More »