News Bharati

Team NB Marathi

बांगलादेश घुसखोर: जाग जाग बांधवा प्राणसंकटी तरी….

बेकायदेशीर वास्तव्याबाबत कारवाई करून हद्दपार (deport) करण्यात आलेले काही बांगलादेशी नागरिक पुन्हा मुंबईत परत येत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. ८ ऑगस्ट २०२५ रोजी मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांनी राबिया नासिर मुल्लाला इतर १,६०० बांगलादेशी नागरिकांसह विमानाने हद्दपार केले होते. मात्र, ती पुन्हा मुंबईत परतल्याचे उघड झाले. पोलिस उपायुक्त (झोन ९) दीक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली जुहू पोलिसांनी […]

बांगलादेश घुसखोर: जाग जाग बांधवा प्राणसंकटी तरी…. Read More »

बंजारा आणि शीख गुरूंचे अनोखे नाते; व्यापार, श्रद्धा आणि शौर्याचा एक अपरिचित इतिहास

 इतिहासाच्या दुर्लक्षित पाऊलखुणा भारताचा मध्ययुगीन इतिहास हा अशा जनसामान्यांच्या आणि समुदायांच्या बलिदानाने विणलेला आहे, ज्यांनी पडद्यामागे राहून या देशाची संस्कृती, अर्थव्यवस्था आणि धर्म टिकवून ठेवला. यातीलच एक अत्यंत तेजस्वी पण काळाच्या ओघात काहीसा दुर्लक्षित राहिलेला अध्याय म्हणजे ‘बंजारा-लबणा’ समुदाय आणि शीख गुरूंचे नाते. ज्या काळात दळणवळणाची आधुनिक साधने नव्हती, रस्ते सुरक्षित नव्हते आणि व्यापार करणे

बंजारा आणि शीख गुरूंचे अनोखे नाते; व्यापार, श्रद्धा आणि शौर्याचा एक अपरिचित इतिहास Read More »

ऐतिहासिक शस्त्रांचे महत्त्व

भारतीय संस्कृतीकडे पाहताना अनेकदा आपण केवळ शांततेचा आणि अहिंसेचाच विचार करतो. परंतु, आपल्या पूर्वजांनी जीवनाचा जो विचार मांडला, तो अत्यंत व्यावहारिक आणि समतोल होता. भारतीय जनमानसात शस्त्र हे केवळ धातूचे एक साधन नाही, तर तो एक संस्कार आहे. दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा केली जाते ती त्या शस्त्रामागे असलेल्या उत्तरदायित्वाचे स्मरण करण्यासाठी असते. बाळ जन्माला आल्यावर

ऐतिहासिक शस्त्रांचे महत्त्व Read More »

कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना…

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानात ल्यारी गँगवॉरवरील \”धुरंधर\” चित्रपटाने लावलेली आग विझायचे नाव घेत नाहीये. तिथे धुरंधरवरून रोज काही ना काहीतरी कथा दंतकथा सांगितल्या जात आहेत. आता संजय दत्तने केलेल्या पोलिस अधिकारी अस्लम चौधरीच्या भूमिकेवरून संजय दत्तचे वडिल सुनील दत्त यांच्या ल्यारी भेटीला तिथे उजाळा दिला जात आहे. अस्लम चौधरी ल्यारीच्या गँगस्टर्सचा कर्दनकाळ. अस्लम चौधरी हा

कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना… Read More »

पता नहीं वे कहां हैं, अतीत में समा गए दीपक मोहम्मद!

उत्तराखंडातील कोटद्वारमधील वकील अहमद यांचे ‘बाबा स्कूल ड्रेस’ नावाचे दुकान आहे. २६ जानेवारी २०२६ रोजी स्थानिक बजरंग दलाचे कार्यकर्ते \”बाबा स्कूल ड्रेस\” दुकानात पोचले आणि त्यांनी दुकानाचे मालक वकील अहमद यांना दुकानाच्या नावातील \”बाबा\” हे हिंदुदर्शक नाव काढून टाकायला सांगितले. उत्तर भारतात हिंदू समाज साधुसंतांना बाबा म्हणतो. देवराह बाबांपासून बुलडोझरबाबांपर्यंत उत्तर भारतातील अनेक बाबा प्रसिद्ध

पता नहीं वे कहां हैं, अतीत में समा गए दीपक मोहम्मद! Read More »

तर बलुचिस्तानमधील ग्वादर बंदर आज भारताचे असते

जागतिक राजकारण आणि व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असे \”ग्वादर बंदर\” हे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले एक खोल नैसर्गिक बंदर आहे. ग्वादर बंदर पर्शियन गल्फच्या मुखाशी आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ आहे. आज तिथून जगातील सुमारे ३०% कच्च्या तेलाची वाहतूक होते. मध्य आशियातील अफगाणिस्तान, कझाकस्तान सारख्या भूवेष्टित (landlocked) देशांसाठी हे बंदर समुद्रापर्यंत

तर बलुचिस्तानमधील ग्वादर बंदर आज भारताचे असते Read More »

खालसाचे अग्रणी ‘भाई दया सिंग’ जी यांचा अद्वितीय त्यागमय जीवनगाथा

शीख इतिहासातील प्रत्येक पान हे शौर्य, बलिदान आणि ईश्वरी श्रद्धेने व्यापलेले आहे. या तेजस्वी इतिहासात ३० मार्च १६९९ हा दिवस सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे. या दिवशी एका नव्या पंथाचा उदय झाला, या पंथाने एका अशा समर्पित पिढीचा जन्म दिला ज्यांनी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देण्यासही मागेपुढे पाहिले नाही. या क्रांतीचे सर्वात मोठे नायक आणि

खालसाचे अग्रणी ‘भाई दया सिंग’ जी यांचा अद्वितीय त्यागमय जीवनगाथा Read More »

विरासत ए बंजारा : पोहरादेवी तीर्थक्षेत्राचा कायापालट आणि महायुती शासनाचे ऐतिहासिक योगदान

एका दुर्लक्षित वारशाचा सन्मानमहाराष्ट्र ही संतांची आणि शूरवीरांची भूमी आहे. या मातीतील प्रत्येक समुदायाचा आपला एक गौरवशाली इतिहास आहे. असाच एक अत्यंत महत्त्वाचा, लढवय्या आणि मेहनती समाज म्हणजे ‘बंजारा समाज’. आपली स्वतंत्र वेशभूषा, वैशिष्ट्यपूर्ण नृत्य आणि सण साजरे करण्याची वेगळी पद्धत यांमुळे बंजारा समाजाने भारतीय संस्कृतीमध्ये आपले एक अढळ स्थान निर्माण केले आहे. मात्र, दशकानुदशके

विरासत ए बंजारा : पोहरादेवी तीर्थक्षेत्राचा कायापालट आणि महायुती शासनाचे ऐतिहासिक योगदान Read More »

सिकलकर समाजाचा शौर्य आणि कारागिरीचा अभेद्य वारसा

शीख धर्माचा इतिहास अध्यात्मिक शिकवणीचा असा प्रवास आहे ज्यात मानवी हक्कांसाठी दिलेल्या प्रखर लढ्याचा आणि अतुलनीय बलिदानाचा वारसा आहे. जेव्हा आपण खालसा सैन्याच्या पराक्रमाच्या गोष्टी ऐकतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर तळपत्या तलवारी आणि ‘जो बोले सो निहाल’चा जयघोष करणारे वीर उभे राहतात. परंतु, या वीर सैनिकांच्या हातात ज्या तलवारी होत्या आणि त्यांच्या देहाचे रक्षण करणारी जी

सिकलकर समाजाचा शौर्य आणि कारागिरीचा अभेद्य वारसा Read More »

चायना कटिंग कराचीचा सरकारी लँड जिहाद

\”कटिंग\” या शब्दाचे अर्थ मुंबईकरांच्या भाषेत दोनच. अर्धा म्हणजे कटिंग चहा किंवा केस कापणे. फार फार तर पगारात कंपनीकडून होणारी \”कटिंग\” इतकाच माहिती आहे. एकेकाळी जुळी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराचीमध्ये मात्र चायना कटिंग म्हणजे अक्षरशः सरकारी पातळीवर करण्यात आलेला \”लँड जिहाद\” आहे. दिवसाढवळ्या घातलेला सरकारी दरोडाच. कराची शहरामध्ये जनतेच्या सोईसुविधांसाठी म्हणजे बागबगीचे, खेळाची मैदाने,

चायना कटिंग कराचीचा सरकारी लँड जिहाद Read More »