News Bharati

Team NB Marathi

जय जय रघुवीर समर्थ!

आज मारलो गेलो नाही हीच ईश्वरकृपा आणि मारलो गेलो तर ईश्वरेच्छा म्हणून दैववादी झालेल्या समाजाला ‘वन्ही तो चेतवावा रे, केल्याने होत आहे रेʼ असं म्हणून ज्यांनी समाजाचं स्फुल्लिंग चेतवलं. ‘भवाच्या भये काय भीतोसी लंडीʼ असं ठणकावून विचारताना धीर धरायलाही सांगितलं. मानवी जीवनाच्या हरेक अंगाला स्पर्श करणारा दासबोधासारखा ग्रंथ लिहिला. संत म्हणजे जो जपमाळ घेऊन बसतो. […]

जय जय रघुवीर समर्थ! Read More »

कोरडाच वाहे अभिमान । तो येक मूर्ख ॥ ऱ्हासबोध

संघ शताब्दी निमित्त सरसंघचालकांच्या ७ व ८ फेब्रुवारीतल्या कार्यक्रमातील एका प्रश्नाच्या उत्तरातील निवडक वाक्यांचा सोयीस्कर अर्थ लावून राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून अनावश्यकरीत्या सरसंघचालकांना ज्ञानामृत पाजण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. खरं म्हणजे त्याची दखल घेण्याचीही गरज नव्हती परंतु आपण संघवाल्यांना निरुत्तर केले या भ्रमात त्यांनी राहू नये म्हणून हा लेख प्रपंच… सरसंघचालकांनी आपल्या

कोरडाच वाहे अभिमान । तो येक मूर्ख ॥ ऱ्हासबोध Read More »

समाज संघटित व गुणवान होईल तेव्हाच देशात परिवर्तन येईल

सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन संघाला समाजरूप संघटन उभे करायचे आहे. समाज संघटित व गुणवान होईल तेव्हाच देशात परिवर्तन येईल. नेता-नारा-निती-पक्ष-अवतार-सरकार-विचार-तत्वज्ञान या सर्व गोष्टी सहाय्यक आहेत. समाज या सर्वांचा मालक आहे. त्यामुळे मालकाने मुळात जागरूक असायला हवे. असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. संघ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘संघ प्रवासाची

समाज संघटित व गुणवान होईल तेव्हाच देशात परिवर्तन येईल Read More »

लाहोरला पुन्हा एकदा वसंताचे डोही आनंद तरंग..

अखंड हिंदुस्तानच्या पंजाब प्रांतात वसंत ऋतुच्या आगमनाची साधारण ४० दिवस आधी वर्दी देणारा आपल्याकडच्या पंचांगाप्रमाणे माघ कृष्ण पंचमीला लाहोरला साजरा केला जाणारा \”वसंत महोत्सव\” म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग असाच माहोल शेकडो वर्षांची परंपरा… म्हणजे किमान १३ व्या शतकापासून लाहोरचा संस्कृती जोपासणारा हा सण DNA एकच असल्यामुळे लाहोरचे हिंदू आणि मुसलमान अगदी सारख्याच उत्साहाने वसंतोत्सव

लाहोरला पुन्हा एकदा वसंताचे डोही आनंद तरंग.. Read More »

उर्दू जबान, इस्लाम की पहचान….

कर्नाटक सरकारने रमजान महिन्यासाठी राज्यातील उर्दू शाळांच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. हे बदल उर्दू माध्यमाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये लागू केले जातील. कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी २ फेब्रुवारी सांगितले की, या सरकारच्या निर्णयाला अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण म्हणणे चुकीचे आहे. सरकारने एक परिपत्रक जारी केले आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, हा निर्णय

उर्दू जबान, इस्लाम की पहचान…. Read More »

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६–२७: अर्थव्यवस्था घडवण्यासाठीचा अर्थसंकल्प — हॅशटॅगसाठी नव्हे

१ फेब्रुवारी रोजी निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प २०२६–२७ हा आजच्या राजकीय वातावरणात अपवाद ठरावा असा आहे. कारण हा अर्थसंकल्प लोकप्रिय घोषणा, तात्कालिक लाभ किंवा सोशल मीडियावर चालणाऱ्या मथळ्यांपेक्षा देशाच्या आर्थिक पायाभरणीवर अधिक भर देतो. जागतिक पातळीवर वाढती भू-राजकीय अस्थिरता, युद्धजन्य परिस्थिती आणि पुरवठा साखळ्यांवरील अवलंबित्व लक्षात घेता, हा अर्थसंकल्प स्पष्ट सांगतो. भारताला

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६–२७: अर्थव्यवस्था घडवण्यासाठीचा अर्थसंकल्प — हॅशटॅगसाठी नव्हे Read More »

फूल होंगे शूल सारे मित्र होंगे सब विरोधक

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या २०२६ च्या पद्म पुरस्कारांच्या यादीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते आणि केरळचे माजी मुख्यमंत्री (२००६ ते २०११) कॉम्रेड व्ही. एस्. अच्युतानंदन यांना जाहीर झालेला पद्मविभूषण (मरणोत्तर) (मृत्यू: २१ जुलै २०२५)  एक प्रचंड चर्चेचा आणि कुतुहलाचा विषय झाला आहे. देशद्रोहाचा कायमचा शिक्का कपाळावर मारलेला गेलेल्या कम्युनिस्ट विचारधारेच्या ज्या केरळमध्ये कम्युनिस्टांनी रा.स्व. संघाच्या

फूल होंगे शूल सारे मित्र होंगे सब विरोधक Read More »

भक्ती, सामाजिक एकता आणि माणुसकीचा दिव्य वारसा – संत शिरोमणी रविदास

भारतीय अध्यात्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात भक्ती चळवळीचे योगदान अतुलनीय आहे. या चळवळीतील एक तेजस्वी नक्षत्र म्हणजे ‘संत शिरोमणी रविदास महाराज’. त्यांनी केवळ भक्तीचा मार्ग दाखवला नाही, तर समाजातील विषमता नष्ट करून ‘माणुसकी’ हाच श्रेष्ठ धर्म असल्याचे जगाला पटवून दिले. भक्तीचा वारसा आणि निर्गुण भक्ती संत रविदास हे निर्गुण भक्ती परंपरेतील एक महान संत होते. त्यांनी

भक्ती, सामाजिक एकता आणि माणुसकीचा दिव्य वारसा – संत शिरोमणी रविदास Read More »

भारतीय इतिहास: डाव्यांच्या वैचारिक बेड्यांतून मुक्तीकडे

गेल्या अनेक दशकांपासून भारतीय इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन एका विशिष्ट ‘वैचारिक चष्म्यातून’ मर्यादित करण्यात आला आहे. काही डाव्या प्रवृत्तीच्या इतिहासकारांनी जाणीवपूर्वक मुघल आक्रमकांना ‘महान राज्यकर्ते’ म्हणून रंगवले, तर दुसरीकडे प्राचीन भारताची गौरवशाली गाथा आणि हिंदू समाजाच्या संघर्षाकडे दुर्लक्ष केले. आजचा जागृत भारतीय समाज या वैचारिक भ्रमजालाला ओळखून आपला खरा वारसा शोधू लागला आहे. मुघल सत्ता: आक्रमक

भारतीय इतिहास: डाव्यांच्या वैचारिक बेड्यांतून मुक्तीकडे Read More »

बस्तरचा बदलता चेहरा आणि ‘पद्म’ सन्मान

डॉ. गोडबोले दांपत्याच्या संघर्षाची आणि विश्वासाची कहाणी नुकताच केंद्र सरकारतर्फे या वर्षीचा ‘पद्म’ पुरस्कार जाहीर झाला आणि त्यात डॉ. रामचंद्रजी व सुनीताताई गोडबोले या दांपत्याच्या नावाचा समावेश झाला. हा पुरस्कार जाहीर होत असतानाचा प्रसंग अत्यंत विलक्षण आणि योगायोगाचा होता. काही दिवसांपूर्वी ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये ‘When a highway comes to Bastar’ नावाचा एक सविस्तर लेख प्रसिद्ध झाला

बस्तरचा बदलता चेहरा आणि ‘पद्म’ सन्मान Read More »