News Bharati

Maharashtra

\”राणी दुर्गावती योजना : इतिहासातून ‘स्व’ ची पुनर्शोध यात्रा

इतिहास म्हणजे केवळ भूतकाळाच्या घटना नसतात. तो आपल्या संस्कृतीचा पाया असतो, आत्मसन्मान जागवणारी प्रेरणा असतो. काही नावं अशी असतात जी केवळ वीरकथाच सांगत नाहीत, तर आपल्याला आपल्या मुळांची आठवण करून देतात. राणी दुर्गावती हे असंच एक नाव. महाराष्ट्र शासनाने जनजातीय समाजासाठी राबविणाऱ्या योजनेला तिचं नाव दिलं आहे, आणि हा निर्णय केवळ प्रशासनिक नाही तर सांस्कृतिक […]

\”राणी दुर्गावती योजना : इतिहासातून ‘स्व’ ची पुनर्शोध यात्रा Read More »

रानभाज्या महोत्सवाचा ‘बारीपाडा पॅटर्न’ 

रानभाज्या किंवा वनभाज्या महोत्सव ही संकल्पना आता महाराष्ट्रात रुजत आहे. या महोत्सवांना प्रतिसादही वाढत असून जनजाती बंधू-भगिनी आणि शहरवासी यांना जवळ आणण्याचे खूप महत्त्वाचे काम या महोत्सवांमुळे होत आहे. प्रत्यक्ष शेती न करता किंवा कोणतीही निगा वगैरे न राखता ज्या भाज्या उगवतात, त्यांना रानभाज्या किंवा वनभाज्या म्हटले जाते. निसर्गात त्या उगवतात आणि त्यांची मुद्दामहून लागवड न

रानभाज्या महोत्सवाचा ‘बारीपाडा पॅटर्न’  Read More »

‘खालिद का शिवाजी’: इतिहासाचे विकृतीकरण, सरकारी पाठिंबा आणि जनतेचा विश्वासघात

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका राज्याचे संस्थापक नव्हते, तर ते हिंदवी स्वराज्याचे प्रेरणास्थान आणि कोट्यवधी भारतीयांची अस्मिता आहेत. त्यांचा इतिहास हा शौर्य, पराक्रम आणि दूरदृष्टीचा तेजस्वी अध्याय आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून डाव्या विचारसरणीचे तथाकथित इतिहासकार, चित्रपट निर्माते आणि काही माध्यमे महाराजांच्या याच इतिहासाला विकृत करून त्यांना आपल्या सोयीच्या चौकटीत बसवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत

‘खालिद का शिवाजी’: इतिहासाचे विकृतीकरण, सरकारी पाठिंबा आणि जनतेचा विश्वासघात Read More »

महाराष्ट्रात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने होण्याची शक्यता

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील (Maharashtra) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला असून, दिवाळीनंतर या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्याची शक्यता आहे. राज्याच्या निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरच्या अखेरीस ही प्रक्रिया सुरू होऊन पुढील चार महिन्यांत पूर्ण होईल. यामुळे गेली अनेक वर्षे प्रशासकाधीन असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा लोकप्रतिनिधी दिसतील. निवडणुकांचे स्वरूप आणि महत्त्वाचे मुद्दे: टप्प्याटप्प्याने निवडणुका:

महाराष्ट्रात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने होण्याची शक्यता Read More »

मराठी चित्रपटसृष्टी महाराष्ट्राचे वैभव; राज्य सरकार कलावंतांच्या पाठीशी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि कलावंत हे महाराष्ट्राचे वैभव असून दादासाहेब फाळके यांच्या “राजा हरिश्चंद्र” चित्रपटाच्या रुपाने रुजलेलं हे बीज आज वटवृक्ष बनलं आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केलं. सांस्कृतिक कार्य विभागाच्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार

मराठी चित्रपटसृष्टी महाराष्ट्राचे वैभव; राज्य सरकार कलावंतांच्या पाठीशी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

रमीचा खेळ महागात पडला! कृषी मंत्रीपदाची धुरा आता दत्तात्रय भरणे यांच्या खांद्यावर; माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलले

मुंबई: ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने अडचणीत आलेल्या आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना अखेर कृषीमंत्री पदावरून दूर करण्यात आले आहे. त्यांच्याकडील कृषी खात्याची (Agriculture Department) जबाबदारी काढून इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. आता कोकाटे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे, जे यापूर्वी दत्तात्रय भरणे

रमीचा खेळ महागात पडला! कृषी मंत्रीपदाची धुरा आता दत्तात्रय भरणे यांच्या खांद्यावर; माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलले Read More »

कोकण रेल्वेची गणेशोत्सवासाठी खास भेट

गणेशोत्सव म्हणजे कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय! याकाळात कोकणकन्या किंवा शताब्दीच्या तिकिटांची विक्रमी वेळेत विक्री होते. रेल्वेचं तिकीट मिळत नाही म्हणून खासगी वाहनातून प्रवास करणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी आहे. या वर्षी गणेशोत्सवासाठी मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी कोकण रेल्वेने एक मोठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि प्रवासाचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने कोकण रेल्वेने आता

कोकण रेल्वेची गणेशोत्सवासाठी खास भेट Read More »

आषाढी वारी २०२५: एसटी महामंडळाची यशस्वी ‘सेवावारी’ आणि आर्थिक व्यवस्थापनाचा नवा अध्याय

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे निघालेल्या लाखो वारकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) यंदा केवळ वाहतुकीचं साधन नव्हे, तर श्रद्धेचा आणि सुशासनाचा एक नवा अध्याय लिहिला आहे. ‘वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा’ हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात आणत, एसटीने केवळ विक्रमी महसूलच मिळवला नाही, तर सार्वजनिक सेवेच्या कार्यक्षमतेचं एक आदर्श उदाहरणही घालून दिलं. श्रद्धा, सेवा आणि सुशासनाची

आषाढी वारी २०२५: एसटी महामंडळाची यशस्वी ‘सेवावारी’ आणि आर्थिक व्यवस्थापनाचा नवा अध्याय Read More »

‘विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षणामध्ये मत नोंदवण्याची आज शेवटची तारीख

मुंबई : ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ (Vikasit Maharashtra 2047) चे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी विविध १६ क्षेत्र निहाय नागरिकांचे मत, अपेक्षा, आकांक्षा व प्राथम्यक्रम जाणून घेण्याच्या दृष्टीने राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण करण्यात येत आहे. नागरिकांनी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या क्युआर कोडवर आपले मत नोंदवून विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेमध्ये योगदान द्यावे. या सर्वेक्षणामध्ये नागरिकांची कोणतीही वैयक्तिक माहिती संकलित करण्यात

‘विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षणामध्ये मत नोंदवण्याची आज शेवटची तारीख Read More »

तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील ‘ती’ १४ गावे महाराष्ट्रातच समाविष्ट होणार! मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच बोलले

मुंबई : तेलंगणा आणि महाराष्ट्र (Telangana and Maharashtra) सीमेवर असलेली चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील १४ गावे महाराष्ट्रातील असून त्यांना समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली. तेथील नागरिकांचे शंभर टक्के मतदान महाराष्ट्रातच होईल असेही त्यांनी स्पष्ट सांगितले. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, \”महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील

तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील ‘ती’ १४ गावे महाराष्ट्रातच समाविष्ट होणार! मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच बोलले Read More »