News Bharati

Maharashtra

सावकारीच्या जोखडातून मोबाइल बँकिंगपर्यंत: ग्रामीण महाराष्ट्राच्या आर्थिक क्रांतीची गौरवगाथा

भारताच्या ग्रामीण भागातील आर्थिक परिवर्तन ही केवळ तंत्रज्ञानाच्या प्रगतीची कथा नाही, तर सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय नवजागरणाची एक प्रेरणादायी कथा आहे. सावकारीच्या जाचक सावटाकडून डिजिटल बँकिंगच्या स्वातंत्र्यदायी प्रकाशाकडे झेपावणारा हा प्रवास, विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात, सहकारी चळवळ, सरकारी धोरणे आणि तंत्रज्ञानाच्या एकत्रित सामर्थ्याचा एक अद्भुत साक्षीदार आहे. ग्रामीण भारतातील प्रत्येक व्यक्तीला आर्थिक प्रक्रियांचा भाग बनवण्याचे स्वप्न […]

सावकारीच्या जोखडातून मोबाइल बँकिंगपर्यंत: ग्रामीण महाराष्ट्राच्या आर्थिक क्रांतीची गौरवगाथा Read More »

सौर उर्जा: १०० गिगावॅटचा तेजस्वी टप्पा पार, हरित ऊर्जेत आत्मनिर्भरतेकडे झेप!

एकेकाळी ऊर्जेसाठी आयातीवर अवलंबून असलेल्या भारताने गेल्या दशकात सौरऊर्जेच्या क्षेत्रात अशी काही क्रांती घडवली आहे, की आज संपूर्ण जग चकित झाले आहे. २०१४ मध्ये अवघ्या २.८२ गिगावॅटवर असलेली देशाची सौर क्षमता आज १०० गिगावॅटचा सोनेरी मैलाचा दगड ओलांडून गेली आहे. ही केवळ आकड्यांची किमया नाही, तर आत्मनिर्भर आणि हरित भविष्याकडे टाकलेले एक निर्णायक पाऊल आहे.

सौर उर्जा: १०० गिगावॅटचा तेजस्वी टप्पा पार, हरित ऊर्जेत आत्मनिर्भरतेकडे झेप! Read More »

प्रत्येक शिवभक्तासाठी अभिमानाचा क्षण; छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत !

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) रचलेल्या दुर्गराज्याचा ऐतिहासिक ठसा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला आहे. महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ अशा एकूण १२ किल्ल्यांना ‘युनेस्को’चे जागतिक वारसा स्थळ (World Heritage Site) म्हणून मानांकन मिळाले आहे. हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा व ऐतिहासिक क्षण ठरला आहे. या मानांकनासाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या

प्रत्येक शिवभक्तासाठी अभिमानाचा क्षण; छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत ! Read More »

दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरण: ‘पुरोगामी’ विचारवंतांचा दुटप्पीपणा

अडीच वर्षांपूर्वी आयआयटी-मुंबई सारख्या प्रतिष्ठित संस्थेमध्ये, दर्शन सोलंकी या १८ वर्षीय दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येने संपूर्ण देश हादरला होता. ही केवळ एक वैयक्तिक शोकांतिका नव्हती, तर या घटनेला तात्काळ एका मोठ्या सामाजिक आणि राजकीय लढाईचे स्वरूप देण्यात आले. डाव्या विचारसरणीच्या संघटनांनी याला ‘संस्थात्मक हत्या’ ठरवून, व्यवस्थेच्या जातीयवादी स्वरूपावर बोट ठेवत आंदोलनाचे रान उठवले. मात्र, जेव्हा सत्य

दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरण: ‘पुरोगामी’ विचारवंतांचा दुटप्पीपणा Read More »

398 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 2806 उपकेंद्रे होणार आधुनिक – मुख्यमंत्री फडणवीस यांची महत्त्वपूर्ण घोषणा

मुंबई : आरोग्य विभागाच्या (Health Department) पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात लोकसंख्यानिहाय आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करावे. नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांच्या कामांसाठी प्रत्येक पालक सचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखून या कामांना गती द्यावी. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देवून ‘आपले सरकार’ संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्यात,

398 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 2806 उपकेंद्रे होणार आधुनिक – मुख्यमंत्री फडणवीस यांची महत्त्वपूर्ण घोषणा Read More »

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ : वारी मार्गावर ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी (Warkari) भक्तांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ (Bhakti Vitthalachi Seva Aarogyachi) या उपक्रमांतर्गत ९ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांना विनामूल्य आरोग्य तपासणी आणि औषधोपचारात्मक आरोग्य सेवा पुरविण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ : वारी मार्गावर ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा Read More »

महाराष्ट्राच्या रेल्वे प्रगतीचा वेग: आव्हाने आणि संधी

गेल्या दशकात महाराष्ट्रातील रेल्वे क्षेत्राने लक्षणीय प्रगती साधली आहे. शहरीकरण, माल वाहतुकीची वाढती मागणी आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटीच्या आकांक्षांमुळे या प्रगतीला वेग मिळाला आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नुकतीच पुणे-रेवा (जबलपूरमार्गे) या नवीन रेल्वेची घोषणा केली. ही घोषणा महाराष्ट्रातील रेल्वे विकासाचे दुहेरी चित्र दर्शवते. एकीकडे, यामुळे दीर्घकाळ दुर्लक्षित असलेल्या मार्गांना चालना मिळत आहे, तर दुसरीकडे,

महाराष्ट्राच्या रेल्वे प्रगतीचा वेग: आव्हाने आणि संधी Read More »

राज्यात 150 दिवसांच्या उद्दिष्टपूर्ती कार्यक्रमानंतर ‘मेगा भरती’ होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्य सरकारकडून 150 दिवसांच्या उद्दिष्टपूर्ती कार्यक्रमानंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर ‘मेगा भरती’ (Mega Recruitment) प्रक्रिया राबवली जाईल. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी विधानसभा सभागृहात सदस्यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना राज्यातील नोकर भरतीसंदर्भात सविस्तर, तपशीलवार माहिती दिली. राज्य शासनाने सर्व विभागांना 150 दिवसांचा उद्दिष्ट कार्यक्रम दिला आहे. या कार्यक्रमांतर्गत आकृतीबंधातील

राज्यात 150 दिवसांच्या उद्दिष्टपूर्ती कार्यक्रमानंतर ‘मेगा भरती’ होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्यासाठी धोरणात्मक निर्णय लवकरच – फलोत्पादन मंत्री भरत गोगावले

मुंबई : राज्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी प्लास्टिक आणि कृत्रिम फुलांवर बंदी (Ban on plastic and artificial flowers) घालण्यासंदर्भात पर्यावरण मंत्र्यांसोबत बैठक घेऊन विधानसभेच्या चालू अधिवेशनापूर्वी धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही फलोत्पादन मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी सोमवारी विधानसभेत दिली. महेश शिंदे, कैलास पाटील, नारायण कुचे यांसह अन्य सदस्यांनी लक्षवेधी सूचनेतून प्लास्टिक फुलांच्या

प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्यासाठी धोरणात्मक निर्णय लवकरच – फलोत्पादन मंत्री भरत गोगावले Read More »

शक्तीपीठ महामार्ग: श्रद्धा, शक्ती आणि समृद्धीचा “गेम चेंजर”

समृद्धी महामार्ग हा केवळ दगड-विटांचा आणि डांबराचा रस्ता नाही, तर हा महाराष्ट्राच्या विखुरलेल्या शक्तीला एकात्मतेच्या धाग्यात गुंफणारा, भक्तीला विकासाची जोड देणारा महामार्ग आहे. हा महामार्ग केवळ अंतर कमी करणार नाही तर नागपूरच्या संत्र्यांच्या प्रदेशापासून गोव्याच्या निळ्याशार सागरकिनाऱ्यापर्यंत, विदर्भाच्या पांढऱ्या सोन्यापासून पश्चिम महाराष्ट्राच्या हिरव्यागार ऊसाच्या पट्ट्यापर्यंतच्या लोकसंस्कृतीसह लोकांची मने जोडणार आहे, बाजारपेठा जोडणार आहे. एका नव्या,

शक्तीपीठ महामार्ग: श्रद्धा, शक्ती आणि समृद्धीचा “गेम चेंजर” Read More »