News Bharati

Maharashtra

नवबौद्धांचा कायदेशीर संघर्ष: आर. डी. भंडारे यांचा ऐतिहासिक लढा  

पुस्तक लिहिण्यामागे असलेली  पार्श्वभूमी भारतीय बौद्धांचे प्रश्न या पुस्तकात डॉ. आर. डी. भंडारे हे प्रख्यात आंबेडकरवादी नेते यांनी त्या काळात राखीव जागांच्या बाबतीत अनुसूचित जाती आणि बौद्ध समाजासमोर उभे राहिलेले कायदेशीर प्रश्न, त्यासंबंधी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे या पुस्तकात येतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 मध्ये केलेल्या ऐतिहासिक धम्मदीक्षेनंतर, नव दीक्षित भारतीय बौद्धांसमोर जे कायदेशीर प्रश्न निर्माण […]

नवबौद्धांचा कायदेशीर संघर्ष: आर. डी. भंडारे यांचा ऐतिहासिक लढा   Read More »

मुंबई विमानतळ : कचऱ्याचा पुनर्वापर, वसुंधरेचे रक्षण

मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) द्वारे संचालित छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला (CSMIA) कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) कडून प्रतिष्ठित ‘झिरो वेस्ट टू लँडफिल (ZWL) प्लॅटिनम – क्लास I रेटिंग’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. MIAL हा अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड (AAHL) आणि एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) यांचा संयुक्त उपक्रम असून, त्यात AAHL ची

मुंबई विमानतळ : कचऱ्याचा पुनर्वापर, वसुंधरेचे रक्षण Read More »

महाराष्ट्राची रूफटॉप सौर ऊर्जा क्रांती: कोळशापासून स्वच्छ ऊर्जेकडे

महाराष्ट्र राज्य भारताच्या औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीचे प्रमुख केंद्र मानले जाते. गेल्या दशकात, विशेषतः २०१५ ते २०२६ या कालखंडात, राज्याने ऊर्जा क्षेत्रात मोठे परिवर्तन घडवून आणले आहे. पारंपरिक कोळशावरील अवलंबित्व कमी करत राज्याने नवीकरणीय ऊर्जेकडे वेगाने वाटचाल केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना, स्वयंपूर्ण महाराष्ट्र रेसिडेंशियल रूफटॉप सोलार

महाराष्ट्राची रूफटॉप सौर ऊर्जा क्रांती: कोळशापासून स्वच्छ ऊर्जेकडे Read More »

कैसे हराया?” की “कैसे उल्लू बनाया?”

बोगस दाखला काढुन एम.आय.एम नगरसेविका झाल्या. सहर शेख व युसुफ शेख यांचे प्रताप उघड ठाणे महापालिकेतील एम.आय.एम नगरसेविका सहर शेख यांनी आणि त्यांचे वडील युसुफ शेख यांनी चार शासकीय कार्यालयांना ठगवुन बोगस ओबीसी दाखला काढल्याचे समोर आले आहे. बोगस दाखल्यावर दोघे बापलेक नगरसेवक झालेले आहेत. “कैसे हराया?” या विधानाने चर्चेत आलेल्या या प्रकरणात आता “कैसे

कैसे हराया?” की “कैसे उल्लू बनाया?” Read More »

भाव तेथे देव… पर्यावरणपूरक गणेशोत्सव…

शनिवार, २८ मार्च २०२६च्या महाराष्ट्र टाईम्समध्ये पहिल्या पानावर \”पर्यावरणपूरक मूर्तींसाठीच मंडप\” अशी एक उत्साहवर्धक बातमी दिली आहे. बातमीचा मतितार्थ असा आहे की, \”येत्या गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेने मूर्तीकारांना तात्पुरत्या मंडपाची परवानगी देताना केवळ पर्यावरण पूरक मूर्ती घडवण्याची आणि त्यांच्या विक्रीची अट घातली आहे. केवळ पर्यावरणपूरक मूर्ती घडवणाऱ्या मूर्तीकारास आवश्यक ती जागा विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार

भाव तेथे देव… पर्यावरणपूरक गणेशोत्सव… Read More »

परभणी येथे २८ मार्चला सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा

परभणी : परभणी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि शारदा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ मार्च २०२६ रोजी भव्य “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” आयोजित करण्यात आला आहे. परभणी येथील शारदा महाविद्यालय येथे सकाळी ९:०० वाजता या मेळाव्याला सुरुवात होईल.

परभणी येथे २८ मार्चला सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा Read More »

जात-पात विसरून केवळ ‘हिंदु’ म्हणून एकत्र या; सांगलीत ३ एप्रिलला रंगणार ‘विराट हिंदु धर्म संमेलन’

सांगली : \”सांगलीतील खणभाग, नळभाग, फौजदार गल्ली आणि राजवाडा परिसरात ३ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेले ‘विराट हिंदु धर्म संमेलन’ ऐतिहासिक ठरायला हवे. या भागातील समस्त हिंदूंनी आपली जात-पात विसरून केवळ ‘हिंदु’ म्हणून पूर्ण शक्तीने या संमेलनात सहभागी व्हावे,\” असे आवाहन ‘हिंदु एकता आंदोलना’चे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नितीन शिंदे यांनी केले. या विराट

जात-पात विसरून केवळ ‘हिंदु’ म्हणून एकत्र या; सांगलीत ३ एप्रिलला रंगणार ‘विराट हिंदु धर्म संमेलन’ Read More »

परभणीत थॅलेसिमिया ग्रस्त बालकावर पहिल्यांदाच यशस्वी शस्त्रक्रिया

परभणी : थॅलेसिमियासारख्या (Thalassemia) गंभीर अनुवंशिक आजाराशी झुंज देणाऱ्या एका १३ वर्षीय बालकाला मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून नवजीवन मिळाले आहे. परभणी येथील हॉस्पिटलमध्ये जिंतूर तालुक्यातील पूगळा येथील अर्जुन जगताप या बालकावर अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. विशेष म्हणजे, परभणी जिल्ह्यात थॅलेसिमिया ग्रस्त रुग्णावरील अशी ही पहिलीच शस्त्रक्रिया ठरली आहे. थॅलेसिमिया हा रक्ताचा गंभीर आजार

परभणीत थॅलेसिमिया ग्रस्त बालकावर पहिल्यांदाच यशस्वी शस्त्रक्रिया Read More »

लातूर येथे २१ ते २६ मार्च दरम्यान हिरकणी हाट प्रदर्शन

लातूर : लातूर जिल्ह्यातील ग्रामीण महिला बचत गटांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ‘हिरकणी हाट – २०२५-२६’ या भव्य जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषद, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रदर्शनाचा शुभारंभ आज, २१ मार्च २०२६

लातूर येथे २१ ते २६ मार्च दरम्यान हिरकणी हाट प्रदर्शन Read More »

अकोला व नागपूर येथे ‘हिंद-दी-चादर’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

अकोला/नागपूर : धर्म, स्वातंत्र्य आणि मानवतेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे नववे शीख गुरु श्री गुरु तेग बहादुर साहेबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ‘हिंद-दी-चादर’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम विदर्भातील अकोला आणि नागपूर शहरात

अकोला व नागपूर येथे ‘हिंद-दी-चादर’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन Read More »