News Bharati

हिंदू

अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या ख्रिस्ती धर्मगुरु पॉल दिनाकरन यांना अटक करा; सांगलीत ‘सकल हिंदू समाजा’ची मागणी

सांगली : कलापूर येथील विमानतळाच्या प्रस्तावित जागेवर १३ ते १५ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित ख्रिस्ती धर्मगुरू पॉल दिनाकरन यांच्या ‘महाराष्ट्र प्रेयर फेस्टिव्हल’ला ‘सकल हिंदू समाजा’ने तीव्र विरोध दर्शवला आहे. या प्रार्थनासभेच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवली जात असून, हिंदूंचे धर्मांतर करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप करत, दिनाकरन आणि आयोजकांवर गुन्हा नोंदवून त्यांना तात्काळ अटक करण्याची […]

अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या ख्रिस्ती धर्मगुरु पॉल दिनाकरन यांना अटक करा; सांगलीत ‘सकल हिंदू समाजा’ची मागणी Read More »

‘वंदे मातरम्’च्या सक्तीला नागा पीपल्स फ्रंटचा विरोध

कोहिमा : देशाच्या ईशान्येकडील नागालँड राज्यामध्ये ‘वंदे मातरम्’ गायनाच्या सक्तीवरून नवा राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण झाला आहे. शैक्षणिक संस्था आणि विधानसभा येथे ‘वंदे मातरम्’ म्हणणे अनिवार्य केल्याच्या निर्णयाला नागा पीपल्स फ्रंटने (NPF) कडाडून विरोध दर्शवला असून, हा निर्णय ख्रिश्चन बहुल राज्यावर लादला गेल्याचा आरोप केला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर, स्वामी विवेकानंदांच्या एका प्रसिद्ध विधानाने

‘वंदे मातरम्’च्या सक्तीला नागा पीपल्स फ्रंटचा विरोध Read More »

मुस्लिम प्रश्नावर प्रा. शेषराव मोरे यांचे पुण्यात परखड व्याख्यान

पुणे : \”सहिष्णू हिंदू समाजामध्ये इस्लामबद्दल कमालीचे अज्ञान आहे. कुराणातील आयतांचा अर्धवट संदर्भ देऊन केवळ सहिष्णूता दाखवण्याचा प्रयत्न केला जातो; मात्र प्रत्यक्षात इस्लाममध्ये केवळ अल्लावरचीच श्रद्धा मान्य आहे, इतरांची नाही. त्यामुळे मूलभूत इस्लामचे सहिष्णू समाजासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे,\” असे परखड मत ज्येष्ठ अभ्यासक प्रा. शेषराव मोरे यांनी व्यक्त केले. डेक्कन एज्युकेशन सोसायटी, विवेक

मुस्लिम प्रश्नावर प्रा. शेषराव मोरे यांचे पुण्यात परखड व्याख्यान Read More »

डहाणू-तलासरीतील ६५६ कुटुंबांची ‘घरवापसी’; ३ हजारांहून अधिक आदिवासी बांधवांचा हिंदू धर्मात जाहीर प्रवेश

डहाणू : पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यात एक ऐतिहासिक घटना घडली आहे. विविध प्रलोभने आणि सामाजिक-आर्थिक कारणांमुळे ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या ६५६ कुटुंबांतील ३ हजारांहून अधिक आदिवासी बांधवांनी पुन्हा एकदा आपल्या मूळ हिंदू (सनातन) धर्मात जाहीर प्रवेश केला आहे. हा भव्य सोहळा रविवार, ८ मार्च २०२६ रोजी डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध शक्तिपीठ महालक्ष्मी (विवाळवेढे) येथे पार

डहाणू-तलासरीतील ६५६ कुटुंबांची ‘घरवापसी’; ३ हजारांहून अधिक आदिवासी बांधवांचा हिंदू धर्मात जाहीर प्रवेश Read More »

विहिंपचा कडक इशारा; हिंदू सणांवरील हल्ले थांबवा, अन्यथा…

नवी दिल्ली : होळीच्या पवित्र सणादिवसाला दिल्लीतील उत्तम नगर परिसरात झालेल्या तरुण खटिक तरुणाचा जिहादी जमावाने केलेल्या मॉब लिंचिंगचा विश्व हिंदू परिषदेने (VHP) तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर विहिंपने हिंदू सणांवर होणाऱ्या हल्ल्यांची आकडेवारी जाहीर करत, \”हिंदूंना जशास तसे उत्तर देण्यास भाग पाडू नका,\” असा कडक इशारा कट्टरपंथी नेत्यांना दिला आहे. विहिंपचे

विहिंपचा कडक इशारा; हिंदू सणांवरील हल्ले थांबवा, अन्यथा… Read More »

‘तू सुद्धा फ्रिजमध्ये सापडशील;’ प्रियकर फजल खानच्या धमकीला कंटाळून 24 वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील अँटॉप हिल परिसरातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. दंतचिकित्सा विषयाचे पदव्युत्तर शिक्षण घेणारी एक 24 वर्षीय विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. स्तुती बजरंग सोनावणे असे या दुर्दैवी तरुणीचे नाव असून, तिच्या आत्महत्येमागे तिचा मुस्लिम प्रियकर फजल मोहम्मद खान (३१) याचा अमानुष मानसिक

‘तू सुद्धा फ्रिजमध्ये सापडशील;’ प्रियकर फजल खानच्या धमकीला कंटाळून 24 वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं Read More »

अजी ऐसा मौका फिर कहां मिलेगा: कुर्द – इराण संघर्ष

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानहून प्रसिद्ध होणाऱ्या नवाईवक्त या वृत्तपत्राच्या शुक्रवार, ६ मार्च २०२६ ई-आवृत्तीत शिर्षकात \”इरान पर हजारों कुर्दों का हमला\” अशी बातमी देऊन हे अमरिकी शाह म्हणजे अमेरिकेचे कारस्थान म्हटले आहे. कुर्दांना इराणविरुद्ध भडकवून अमेरिकेची CIA आणि इस्त्राएल यांनी इराणमध्ये सत्तापालट घडवण्याचे षडयंत्र रचले आहे. असा इराणचा स्पष्ट आरोप आहे आणि म्हणून त्याला हे

अजी ऐसा मौका फिर कहां मिलेगा: कुर्द – इराण संघर्ष Read More »

हिंद दी चादर : गुरु तेग बहादूर साहिब यांची हिंदू मोहयालांच्या धर्मरक्षणासाठी शहादत

भारताचा इतिहास हा अशा अनेक प्रसंगांनी भरलेला आहे, जिथे जेव्हा जेव्हा एका प्रदेशातील संस्कृतीवर संकट आले, तेव्हा संपूर्ण देशाचे अंतःकरण हेलावले. शरीराच्या एका भागाला वेदना झाल्यावर डोळ्यांत पाणी येते, तसेच काश्मीरमधील हिंदूंच्या वेदनांचा आक्रोश पंजाबमधील आनंदपूर साहिबला पोहोचला. १७ व्या शतकात मुघल सम्राट औरंगजेबाच्या जिहादी अत्याचारांनी जेव्हा काश्मीरची भूमी रक्ताळली होती, तेव्हा हिंदू मोहयाल ब्राह्मणांच्या

हिंद दी चादर : गुरु तेग बहादूर साहिब यांची हिंदू मोहयालांच्या धर्मरक्षणासाठी शहादत Read More »

सिंध ते उल्हासनगर : नानक विचारांच्या प्रकाशात सिंधी समुदायाचा अढळ प्रवास

माणूस जेव्हा आपली मातृभूमी सोडतो, तेव्हा तो केवळ भौगोलिक सीमा ओलांडत नाही, तर आपल्या आठवणी, घरे आणि शतकानुशतके जपलेला वारसा मागे सोडतो. अशा वेळी आपली मुळे, आपले संस्कार आणि पूर्वजांची संस्कृती विसरणे सोपे असते, पण ते टिकवून ठेवणे हे एका महायुद्धापेक्षा कमी नसते. सिंध प्रांतातून, म्हणजेच आजच्या पाकिस्तानातून आलेल्या सिंधी समुदायाने हीच कठीण गोष्ट शक्य

सिंध ते उल्हासनगर : नानक विचारांच्या प्रकाशात सिंधी समुदायाचा अढळ प्रवास Read More »

\”काँग्रेसला रामापेक्षा बाबर जवळचा\”; शिवरायांच्या टीपूशी तुलनेवरून भाजप आक्रमक

मुंबई : काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टीपू सुलतान यांची तुलना केल्याच्या मुद्द्यावरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. \”इतिहासाच्या विकृत उदाहरणांवर उभे राहून मतपेटीचे हीन राजकारण करण्याची काँग्रेसची ही परंपराच आहे,\” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप

\”काँग्रेसला रामापेक्षा बाबर जवळचा\”; शिवरायांच्या टीपूशी तुलनेवरून भाजप आक्रमक Read More »