News Bharati

हिंदू

ख्रिश्चन धर्मांतराचे जाळे: २०२५ मधल्या २५ घटना

भारतात धर्म परिवर्तन हा नेहमीच एक संवेदनशील आणि वादग्रस्त विषय आहे, विशेषतः जेव्हा धर्मांतर हे फसवणूक, दबाव किंवा प्रलोभनाच्या माध्यमातून घडवले जाते.  जून २०२५ मध्ये देशभरात अशा २५ पेक्षा अधिक घटना उघडकीस आल्याने ही समस्या किती गंभीर आहे, याची पुन्हा एकदा जाणीव होते आहे.  उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि कर्नाटक या राज्यांतील बातम्यांनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल हिंदू समाजाला, […]

ख्रिश्चन धर्मांतराचे जाळे: २०२५ मधल्या २५ घटना Read More »

शताब्दी वर्षात संघाचे सर्वाधिक महत्त्व लोकसंपर्कासह, लोकसहभागाला

येत्या विजयादशमीच्या (Vijayadashami) दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ १०० वर्षे पूर्ण करत आहे (RSS is completing 100 years). त्यानिमित्ताने पुढील विजयादशमीपासून, शताब्दी वर्षाच्या दरम्यान संघाने सहा मुख्य कार्यक्रम करण्याचे निश्चित केले असून या सर्व उपक्रमांमध्ये व्यापक लोकसंपर्क आणि अधिकाधिक लोकसहभाग हे मुख्य सूत्र ठेवण्यात आले आहे. बेंगळुरू येथे संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा (ABPS) आयोजित करण्यात

शताब्दी वर्षात संघाचे सर्वाधिक महत्त्व लोकसंपर्कासह, लोकसहभागाला Read More »