News Bharati

हिंदू

किल्ले विशाळगड उरूस आणि अतिक्रमण वाद: हिंदूची भूमिका आणि ऐतिहासिक अस्मितेचा संघर्ष

छत्रपती शिवाजी महाराज, नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या अलौकिक पराक्रमाचा आणि बलिदानाचा साक्षीदार असलेला कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक ‘किल्ले विशाळगड’ सध्या धार्मिक आणि कायदेशीर संघर्षाचे केंद्र बनला आहे. गडावरील हजरत पीर मलिक रेहान मीरा साहेब दर्ग्यातील उरूस, तिथे होणारी प्राण्यांची कत्तल आणि गेल्या काही दशकांत झालेले प्रचंड बेकायदेशीर अतिक्रमण यांमुळे हा वाद केवळ स्थानिक […]

किल्ले विशाळगड उरूस आणि अतिक्रमण वाद: हिंदूची भूमिका आणि ऐतिहासिक अस्मितेचा संघर्ष Read More »

सर्व क्षेत्रांमध्ये संघ हवा, ही मोठी उपलब्धी, सुनील आंबेकर यांचे प्रतिपादन

‘‘समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये संघ हवा, धर्म हवा अशी मागणी लोकांकडून होत आहे. पूर्वी इथे संघ कशाला हवा, इथे धर्म कशाला आणता, अशी विचारणा केली जायची. आता लोकांकडूनच मागणी होत आहे की, इथे संघ आणा, इथे धर्म (कर्तव्य) आणा, इथे हिंदुत्व आणा. संघ आला तर धर्म पण येईल म्हणजे चरित्र निर्माण होईल. सर्व क्षेत्रांमध्ये, सर्व संस्थांमध्ये

सर्व क्षेत्रांमध्ये संघ हवा, ही मोठी उपलब्धी, सुनील आंबेकर यांचे प्रतिपादन Read More »

महाराष्ट्र टाइम्सचा अल् तकिया…

महाराष्ट्र टाइम्सने आज (शुक्रवार, २७ मार्च २०२६) एक छत्रपती संभाजीनगरची बातमी दिली आहे. बातमीचे शिर्षक आहे. \”नमाज अदा करुन बाहेर पडताच ज्वाळा दिसल्या, मुस्लिम बांधवांनी महादेवाची मूर्ती आगीतून सुरक्षित बाहेर काढली\”. बातमीत पुढे म्हटले आहे… एकीकडे धर्माच्या नावावर वाद होत असताना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर स्टेशन येथे माणुसकी आणि जातीय सलोख्याचे एक हृदयस्पर्शी उदाहरण पाहायला

महाराष्ट्र टाइम्सचा अल् तकिया… Read More »

‘द ताज स्टोरी’ चित्रपट हिंदू समाजाला जागृत करणारा – दिनेश देशमुख

ठाणे : \”हिंदु धर्माच्या गौरवशाली इतिहासाचे विकृतीकरण थांबवून सत्य उजेडात आणण्याची वेळ आता आली आहे. हिंदु समाजाने जागृत होणे आवश्यक असून ‘द ताज स्टोरी’ हा चित्रपट त्या दिशेने प्रेरणा देणारा ठरत आहे,\” असे ठाम प्रतिपादन हिंदु मंचचे ठाणे जिल्हाध्यक्ष दिनेश देशमुख यांनी केले. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी या चित्रपटातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला.

‘द ताज स्टोरी’ चित्रपट हिंदू समाजाला जागृत करणारा – दिनेश देशमुख Read More »

चिंचवडमध्ये २९ मार्चला ‘सकल हिंदू संमेलन’; धर्मरक्षण आणि संस्कृती संवर्धनासाठी हिंदू शक्ती एकवटणार

चिंचवड (पुणे) : धर्मरक्षण, संस्कृती संवर्धन आणि राष्ट्रीय एकात्मतेचा दिवा अधिक तेजाने प्रज्वलित करण्यासाठी चिंचवड देवस्थान ट्रस्ट च्या वतीने रविवार, २९ मार्च २०२६ रोजी भव्य ‘सकल हिंदू संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. सनातन संस्कृती आणि सामाजिक एकतेचे प्रतीक असलेल्या या संमेलनाद्वारे हिंदू जागरणाच्या कार्याला नवी ऊर्जा दिली जाणार आहे. हे संमेलन युगाब्ध ५१२८, शके १९४८

चिंचवडमध्ये २९ मार्चला ‘सकल हिंदू संमेलन’; धर्मरक्षण आणि संस्कृती संवर्धनासाठी हिंदू शक्ती एकवटणार Read More »

औरंगजेबाची कबर हटवा; सोलापूरमध्ये टी. राजा सिंह कडाडले

सोलापूर : भाग्यनगर (हैदराबाद) येथील गोशामहलचे भाजप आमदार टी. राजा सिंह यांनी सोलापूर येथील एका कार्यक्रमात बोलताना औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत मोठे विधान केले आहे. \”केवळ महाराष्ट्रातच नाही, तर ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता संपूर्ण देशभरातील हिंदूंकडून औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी जोर धरत आहे,\” असे त्यांनी म्हटले. यावेळी बोलताना राजा सिंह थेट मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र

औरंगजेबाची कबर हटवा; सोलापूरमध्ये टी. राजा सिंह कडाडले Read More »

वाराणसीत गंगेच्या पात्रात इफ्तारची मेजवानी; चिकन बिर्याणी खाऊन हाडे नदीत फेकणारे १४ मुसलमान तरुण गजाआड

वाराणसी (उत्तर प्रदेश) : हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या आणि अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या गंगा नदीच्या पात्रात नौकेवर इफ्तार मेजवानी आयोजित करून मांसाहार केल्याचा धक्कादायक प्रकार वाराणसीमध्ये समोर आला आहे. या मेजवानीनंतर चिकन बिर्याणीचे उरलेले अवशेष आणि हाडे कचऱ्याप्रमाणे थेट गंगा नदीत फेकण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी

वाराणसीत गंगेच्या पात्रात इफ्तारची मेजवानी; चिकन बिर्याणी खाऊन हाडे नदीत फेकणारे १४ मुसलमान तरुण गजाआड Read More »

साताऱ्यात २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’; १ हजारहून अधिक मंदिरांचे विश्वस्त होणार सहभागी

सातारा : हिंदू धर्माचा आधारस्तंभ असलेल्या मंदिरांचे पावित्र्य जपण्यासाठी आणि मंदिरांसमोरील विविध आव्हानांवर चर्चा करण्यासाठी साताऱ्यात चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. रविवार, २२ मार्च २०२६ रोजी स्वराज मंगल कार्यालय, कोरेगाव रस्ता येथे ही परिषद पार पडणार असून, यामध्ये राज्यभरातून १ हजारांहून अधिक निमंत्रित मंदिर विश्वस्त, प्रतिनिधी आणि पुरोहित सहभागी होणार आहेत.

साताऱ्यात २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’; १ हजारहून अधिक मंदिरांचे विश्वस्त होणार सहभागी Read More »

\”व्यवहार केवळ हिंदूंसोबतच\”; ‘द केरळ स्टोरी २’ पाहिल्यानंतर पालघरमध्ये हिंदूंचा मोठा निर्धार

पालघर : ‘द केरळ स्टोरी २’ हा चित्रपट पाहिल्यानंतर पालघरमधील एका चित्रपटगृहात हिंदू प्रेक्षकांनी एकत्र येत एक महत्त्वाचा सामाजिक आणि आर्थिक निर्धार केला आहे. चित्रपट संपल्यानंतर प्रेक्षकांनी केवळ आपल्याच धर्माचे अनुसरण करण्याचा आणि दैनंदिन व्यवहार केवळ हिंदू बांधवांसोबतच करण्याचा संकल्प श्रीरामाची शपथ घेऊन केला. चित्रपटगृहातील उपस्थित हिंदू बांधवांना असे आवाहन करण्यात आले की, \”आपण हिंदूंनी

\”व्यवहार केवळ हिंदूंसोबतच\”; ‘द केरळ स्टोरी २’ पाहिल्यानंतर पालघरमध्ये हिंदूंचा मोठा निर्धार Read More »

संघ शताब्दी वर्षात पश्चिम महाराष्ट्रात ३ हजार ‘सकल हिंदू संमेलने’; १२ लाख नागरिक सहभागी होणार

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून पश्चिम महाराष्ट्रात संघकार्याचा अभूतपूर्व विस्तार होत आहे. संघ आणि समाज यांनी एकरूप होऊन राष्ट्रकार्यासाठी सज्ज व्हावे, या उद्देशाने राबविलेल्या ‘गृहसंवाद’ अभियानात पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल १० लाख ८५ हजार कुटुंबांपर्यंत स्वयंसेवक पोहोचले आहेत. तसेच, एप्रिलअखेरपर्यंत या प्रांतात ३ हजारांहून अधिक ‘सकल हिंदू संमेलनांचे’ आयोजन करण्यात आले असल्याची

संघ शताब्दी वर्षात पश्चिम महाराष्ट्रात ३ हजार ‘सकल हिंदू संमेलने’; १२ लाख नागरिक सहभागी होणार Read More »