News Bharati

महाराष्ट्र

जनतेच्या कोर्टात मांडणार आपली भूमिका, विधेयकाच्या समर्थनार्थ ‘शक्तिप्रदर्शन’- फडणवीस सरकार

वरळीच्या रॅलीमध्ये एका महिलेने राज्य भाजपाने काढलेली रॅली थांबवण्याचे जे प्रकार केले त्याला पुढे करून महिलाच या महिला विधेयकाच्या विरोधात आहेत असा भासवण्याचा प्रयत्न केला आहे. २१ एप्रिल २०२६ रोजी वरळीत महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून काढण्यात आली होती. एका महिलेने रॅलीमुळे रस्ता अडवला गेल्याने आणि तिला तिच्या मुलाला शाळेतून आणायला उशीर होत असल्याने संताप व्यक्त […]

जनतेच्या कोर्टात मांडणार आपली भूमिका, विधेयकाच्या समर्थनार्थ ‘शक्तिप्रदर्शन’- फडणवीस सरकार Read More »

प्रत्यक्ष सहभागी होऊन संघाच्या कामाचा अनुभव घ्या, सुहासराव हिरेमठ यांचे आवाहन

अखंड जागृत देशभक्ती, श्रेष्ठ चारित्र्य, अनुशासन आणि सामाजिक जाणीव या सद्गुणांची निर्मिती संघाच्या कार्यातून, संघ शाखेतून होते. संघ अनुभवातूनच अधिक समजतो. समाजातील सज्जनशक्तीने सक्रिय आणि जागरूक नागरिक बनावे आणि संघाच्या कामात प्रत्यक्ष सहभागी होऊन संघाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमठ यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुण्यातील पर्वती

प्रत्यक्ष सहभागी होऊन संघाच्या कामाचा अनुभव घ्या, सुहासराव हिरेमठ यांचे आवाहन Read More »

पुणे, कोल्हापूर, अहिल्यानगरमध्ये १ मे रोजी ‘विजयघोष’

‘राष्ट्र सेविका समिती’च्या स्थापनेला यंदा ९० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने राष्ट्र सेविका समितीच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत शारीरिक – घोष (बॅंड) विभागामार्फत शुक्रवारी, १ मे २०२६ रोजी भव्य ‘विजयघोष-२०२६’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे एकाच दिवशी आणि एकाच वेळी चार वेगवेगळ्या ठिकाणी ‘घोष प्रतियोगिता’ आणि ‘सांघिक वादन’ होणार आहे.

पुणे, कोल्हापूर, अहिल्यानगरमध्ये १ मे रोजी ‘विजयघोष’ Read More »

शरद पवार – बुडत्याला ब्रीच कँडीचा आधार

काल २३ एप्रिल २०२६ रोजी बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या धर्मपत्नी सुनेत्राताई पवार उभ्या आहेत. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण मतदानाला जाऊ शकणार नाही असे खुद्द शरद पवार यांनी X वर पोस्ट करून, \”मी १९६७ मध्ये लढविलेल्या पहिल्या निवडणुकीपासून बारामती मतदारसंघातील

शरद पवार – बुडत्याला ब्रीच कँडीचा आधार Read More »

जयास नाहीं दृढ बुद्धि। तो येक मूर्ख ॥ रामदास स्वामी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी \”उधळपट्टीचा छंद\” या शीर्षकाखाली मुंबईच्या पाणीपुरवठा व विकासावर लिहिलेला मनभावी लेख वाचला. पहिले म्हणजे हा लेख आदित्य ठाकरे यांनी स्वतः लिहिला असण्याची शक्यता खूपच कमी वाटते. त्यांचे वडील मुख्यमंत्री असताना जसा पेड सर्व्हे करून स्वतः ला भारतातील \”बेस्ट मुख्यमंत्री\” म्हणून घोषित केले जायचे.

जयास नाहीं दृढ बुद्धि। तो येक मूर्ख ॥ रामदास स्वामी Read More »

अंर्तमुख व्हावे, कार्यविस्तार वाढवावा – माधवदास महाराज राठी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी आपल्या पूर्व अनुभवानुसार अनुनयाचा भाव स्वीकारून, स्वतःचे पुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी गरळ ओकली. पण म्हणतात ना, स्वभावाला औषध नसते. आपण त्यांच्या वक्तव्याची दखल घ्यावी असे काही विशेष नाही. मात्र त्यांनी ‘वारकरी संप्रदायातील घुसखोर’ असे म्हणून ज्यांच्यावर टीका केली गेली त्यांच्याबद्दल बोलतांना आपली पात्रता – लायकी तपासली

अंर्तमुख व्हावे, कार्यविस्तार वाढवावा – माधवदास महाराज राठी Read More »

कैसे हराया?” की “कैसे उल्लू बनाया?”

बोगस दाखला काढुन एम.आय.एम नगरसेविका झाल्या. सहर शेख व युसुफ शेख यांचे प्रताप उघड ठाणे महापालिकेतील एम.आय.एम नगरसेविका सहर शेख यांनी आणि त्यांचे वडील युसुफ शेख यांनी चार शासकीय कार्यालयांना ठगवुन बोगस ओबीसी दाखला काढल्याचे समोर आले आहे. बोगस दाखल्यावर दोघे बापलेक नगरसेवक झालेले आहेत. “कैसे हराया?” या विधानाने चर्चेत आलेल्या या प्रकरणात आता “कैसे

कैसे हराया?” की “कैसे उल्लू बनाया?” Read More »

‘स्वबोधाशिवाय विकसित भारत अपूर्ण’ – जे. नंदकुमार यांचा संदेश

विकसित भारताचा मार्ग केवळ आर्थिक प्रगतीत नसून तो ‘स्व’च्या जागृतीत आहे, असा ठाम विचार प्रज्ञा प्रवाहचे राष्ट्रीय संयोजक जे नंदकुमार यांनी ‘स्वबोध’ विषयावरील व्याख्यानात मांडला. भारताच्या राष्ट्रीय स्वत्वाची जाणीव हरवल्यामुळेच आज अनेक समस्यांना देशाला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.  भारतीय संस्कृती संगम, पुणे आयोजित सांस्कृतिक व्याख्यानमालेच्या ३६व्या पुष्पात ते बोलत होते. व्यासपीठावर निवृत्त

‘स्वबोधाशिवाय विकसित भारत अपूर्ण’ – जे. नंदकुमार यांचा संदेश Read More »

रितेश देशमुखचा राजा शिवाजी १०० कोटींची माती

शुक्रवार १ मे २०२६ रोजी मराठी, हिंदी आणि तेलुगु मध्ये प्रदर्शित होणारा रितेश देशमुख यांच्या \”राजा शिवाजी\” चित्रपटाचा अधिकृत टीजर प्रसारित झाला आणि सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी अक्षरशः रितेश देशमुखची प्रचंड खिल्ली उडवायला सुरुवात झाली. एरवी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या एकेरी उल्लेखावरून जगाला शहाणपणा शिकवणाऱ्या ब्रिगेड्यांना रितेश देशमुखच्या चित्रपटाच्या \”राजा शिवाजी\” या नावातील एकेरी उल्लेख कसा

रितेश देशमुखचा राजा शिवाजी १०० कोटींची माती Read More »

भाव तेथे देव… पर्यावरणपूरक गणेशोत्सव…

शनिवार, २८ मार्च २०२६च्या महाराष्ट्र टाईम्समध्ये पहिल्या पानावर \”पर्यावरणपूरक मूर्तींसाठीच मंडप\” अशी एक उत्साहवर्धक बातमी दिली आहे. बातमीचा मतितार्थ असा आहे की, \”येत्या गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेने मूर्तीकारांना तात्पुरत्या मंडपाची परवानगी देताना केवळ पर्यावरण पूरक मूर्ती घडवण्याची आणि त्यांच्या विक्रीची अट घातली आहे. केवळ पर्यावरणपूरक मूर्ती घडवणाऱ्या मूर्तीकारास आवश्यक ती जागा विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार

भाव तेथे देव… पर्यावरणपूरक गणेशोत्सव… Read More »